संपूर्ण तणावमुक्ती व समस्यापूर्ती

Page 1

978- 93- 89252- 93- 4



।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती (रोजच्या जीवनातील अडी-अडचर्ी, कटकटी आणर् समस्या यातून जीवनाचं सार्णक करण्याचा संपूर्ण आरोग्याचा शास्रीय मार्ण)

डॉ. श्रीनिवास जिार्ण ि कशाळीकर एम्.बी.बी.एस्.,एम्.डी.,एफ.आय.सी.जी., एफ.एफ.एफ.बी.एम्.एस्.(अमेररका) डी.एससी., (ओ.आय.यु.सी.एम.)

सहाय्य डॉ. सुहास म्हेत्रे – एम्.डी.(ए.एम्.), एन्.डी. डॉ. पुष्कर शशकारखािे – एम्.डी,डी.एन्.बी.

|| 1 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

प्रकाशक :

ईशा प्रकाशि ISSHHA (International Society for Superliving & Holistic Health Advancement) सौ. रेखा सुहास म्हेत्रे ववजय एनक्ले व्ह, टॉवर नं.२, ३रा मजला, ब्लॉक नं.३३, वाघबीळ नाका, घोडबंदर रोड, ठार्े. भ्रमर्ध्विी : ९१३७५५७५२६ ISBN NO : 978-93-89252-93-4 ककिंमत : रु. २००/ह्या पुस्तकात" सुपरललवव्हंर्" पुस्तक समाववष्ट तसेच पुस्तकासोबत "नामस्मरर् मराठी बोलके पुस्तक" (ऑडडओ सी.डी) रुपये -६५/ववनामूल्य पनहली आवृत्ती : २ जुलै २००४, र्ुरुपौर्र्िमा सुधाररत आवृत्ती : ८ सप्टें बर २०१९ (लशक्षकददन) ईबुक आवृत्ती : १६ जुलै २०१९, र्ुरुपौर्र्िमा

|| 2 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

मुक्त मिाच्या आरंभी आजच्या धावत्या व धकाधकीच्या आयुष्यात तर्ाव हा जीवनाचा अववभाज्य वहस्सा आहे. आजच्या जीवनात अनेक बदल झाले आहेत जसे की महाववद्यालयात जार्े, वववाह करर्े, नोकरी बदलर्े ककिवा आजारपर् हे तर्ावग्रस्त असतात. अर्दी लहान मुले शाळे त जार्े, त्यांचा अभ्यास व त्यांच्यावरील मानलसक तर्ाव ह्याही र्ोष्टी हल्ली वाढले ल्या आहेत. मुंबई सारख्या शहरात तर कामाला जाण्यासाठी रोज २ तास सकाळी व २ तास संध्यकाळी प्रवास करावा लार्तो. त्यामुळे साहजजकच र्कवा व तार् जार्वतो. सवाणबरोबर काम करण्याच्या जार्ी असले ले वातावरर् ह्यामुळेही तर्ाव वाढू शकतात. नववी - दहावी पासून शाळे तील ववद्यार्थया​ांना तर चांर्ल्या माका​ांसाठी टे न्शन असतेच पर् आई वडील व सवण कुटुं बालाच काही वर्षे ऍडडमशन च्या तर्ावात घालावी लार्तात. लशक्षर्ानंतर चांर्ल्या नौकरीसाठी असले ली चढाओढ व त्यामुळे आले ला तार्. प्रेमसंबंधातून असले ले कौटुं वबक व वैयलक्तक तर्ाव व लग्नानंतरच्या एकमेकांशी जुळवताना असले ले तर्ाव हे हल्ली वाढले ले आहे. ह्याचे महत्वाचे कारर् म्हर्जे आपली ढासळले ली कुटुं ब व्यवस्र्ा. पूवीच्या एकर कुटुं ब पद्धतीमुळे आजोबा, आजी, भावंडे व इतर ह्यामुळे मुलांना एक कौटुं वबक समर्णन ककिवा पाठींबा डमळत असे. आजकाल वाढत्या महार्ाई मुळे व स्वतःचे घर || 3 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

असावे म्हर्ून नवरा - बायको नोकरी करतात. बऱ्याच वेळा एकच मूल असते. मुलाला जे मार्ेल ते ददले जाते. व असं मूल जेंव्हा समाजात एकटं वावरत तेंव्हा र्ोडेसे र्ोंधळू न जाते. त्याचाच तर्ाव जास्त होतो. र्ोडक्यात घरी असो व दारी तर्ाव काही आपल्याला सोडत नाही. संत रामदासांनी म्हर्ाले च आहे - " जर्ी सवणसुखी असा कोर् आहे? " प्रत्येकाला काही तर प्रश्न आहेतच व त्या मुळे तर्ाव तर काही प्रमार्ात सवणर असतोच? र्ोडासा तर्ाव हा शरीराला उपायकारक असतो. त्यामुळे तुमची ववववध क्षेरातली कामवर्री सुधारते. पर् आवश्यकतेपेक्षा जास्त तर्ाव हा शरीराला अपायकारक व तुमच्या कामवर्रीला रोधक होतो. म्हर्ूनच तर्ावाचे योग्य वनयोजन आवश्यक आहे. आपर् तर्ाव टाळू शकत नाही, परंतु आपर् तर्ाव व्यवस्र्ावपत करण्यास लशकू शकता. महानर्रात होर्ाऱ्या दै नंददन धावपळीत, प्रदूर्षर्ामुळे वनवांतपर्ा हरवत चालला आहे. प्रदूर्षर्ामुळे प्रार्वायू पुरेशा प्रमार्ात डमळवण्यासाठी प्रार्ायाम आणर् शरीर वनकोप राहण्यासाठी योर्ासने यांचे महत्व डॉक्टर कशाळीकर यांनी अनेक वर्षे मनावर कबिबवण्याचा अर्क प्रयत्न केला. मनाच्या चैतन्यासाठी, मनाच्या मुक्ततेसाठी, शक्तीसाठी नामस्मरर्ाचा सोपा उपाय त्यांनी सुचववला. सतत कसलातरी ध्यास घेऊन व्यग्र होर्ारे मन नामस्मरर्ाने स्स्र्र आणर् शांत होते. धमणशास्र आणर् वैद्यकशास्राची सांर्ड घालर्ारा "ववठ्ठल" नामाचा जप वारकरी संप्रदायाला ऊजाण दे तो. यात काही साधने नको, खचण नाही केवळ मनाची एकरूपता आणर् मुक्ततेचा आनंद.

|| 4 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

नेमके हेच सूर घेऊन डॉक्टर कशाळीकर यांनी हे पुस्तक ललवहले . या पुस्तकाचे वैलशष्ठ म्हर्जे ववर्षयाची ववववध पातळीवर केले ली रचना. अर्दी सोप्या व सुलभ भार्षेत हे पुस्तक तर्ावाची व्याख्या, त्याची कारर्े, त्याचे पररर्ाम, तर्ाव दूर करण्यासाठी असले ले सहज व सोपे उपाय सांर्ते. नामस्मरर्, योर् व इत्यादी र्ोष्टींचे महत्व ह्या पुस्तकात खूप चांर्ल्या पद्धतींनी ववददत केले आहे. डॉक्टर कशाळीकर उत्तम ले खक तर होतेच पर् त्याचबरोबर ववचारवंत होते. नेहमीच्या और्षध र्ोळयांपेक्षा, नामस्मरर्, योर् व इतर उपायांनी तर्ाव मुक्ती कशी करता येईल ह्याची वेर्ळी वाट त्यांनी समाजाला दाखवली. जवळ जवळ आयुष्याची तीन दशके त्यांनी याचा पुरस्कार केला. केवळ पुस्तकेच नव्हे तर व्याख्याने, कायणशाळा, cassettes व ऑडडओ बुक्स या माफणत त्यांनी आयुष्यभर याचा प्रसार केला. ह्याबद्दल सवण समाज त्याचा ऋर्ी आहे. प्रत्येक ददवशी स्वत: साठी र्ोडा वेळ डमळतो, त्या वेळी ह्यातील अनेक पद्धतीचा उपयोर् करून तर्ाव वनयंरर्ात आर्ायचे मी अनुभवले आहे. मार्साच्या आयुष्यात बदल, घटना आणर् पररस्स्र्ती या सवाणकडे सकारात्मक दृवष्टकोनातून बघावे असे डॉक्टर कशाळीकर आपल्याला या पुस्तकात सांर्तात. दुदै वाने डॉक्टर कशाळीकर लवकर दे वाघरी र्ेले. परंतु मला एक आनंद आहे वक त्याची ही साठवर् त्यांच्या दोन सहकाऱ्यानी (डॉक्टर पुष्कर शशकारखािे व सुहास म्हेत्रे) अत्यंत समर्णपर्े आजही तेवढ्याच ताकदीने लोकांसमोर आर्ली आहे. ही वतसरी आवृत्ती, पूवीच्या आवृत्तीपेक्षा छपाई दृष्टया वरचढ तर आहेच पर् त्यामधील रसाळ व आरोग्यदायी सूचनांमुळे येर्ाऱ्या वपढयांसाठी उपयुक्त असर्ार आहे. त्याबद्दल त्या दोघांचे खास अणभनंदन व कौतुक करावे तेवढे र्ोडेच. मला नक्की वाटते की डॉक्टर कशाळीकर जरी आज आपल्यात नसले || 5 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

तरी ही आवृत्ती बघून ते जजर्े असतील वतर्े त्यांना खूप आनंद व संतोर्ष होईल. ह्या वनडमत्ताने मी सवाणना शुभेच्छा दे तो व अशी आशा करतो वक ह्या पुस्तकातील उपाय करून अनेकांचे तर्ावपूर्ण आयुष्य सुखमय व आनंदमय होईल सवे भवन्तु सुखखिः

डॉ.अनविाश सुपे DR.AVINASH SUPE • • • • • • • •

MS FICS DNBE FCPS, DHA, PGDME, MHPE (UIC), FIAGES, FMAS, FAIS Ex Director (ME & MH) and Dean KEM and Sion Hospital Emeritus Professor, G I Surgery and Medical Education, Seth GS Medical College KEM Hosp Dr. B C Roy Awardee Founder Director, GSMC FAIMER regional Institute Secretary, Asia Pacific HPBA Association Past President IHPBA - India and Academy of Health Professions Educators President Elect - Indian Association of Surgical Gastroenterology

|| 6 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

एकात्ममक तर्ावमुक्ती कायणक्रम उमपार्कतेसाठी वरर्ाि संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती या श्रीवनवास कशाळीकर यांनी ललवहले ल्या पुस्तकाचे पुनमुणद्रर् करण्याचा, डॉ. सुहास म्हेरे यांनी घेलले ल्या वनर्णयाबद्दल त्यांचे मन:पूवणक अणभनंदन ! या पुस्तकावर आधाररत संपूर्ण तर्ावमुक्ती कायणक्रम त्यांनी महाराष्ट्रातील ववववध दठकार्ी घेतले व त्यामुळे अनेकांना नैराश्यावर वनयंरर् डमळवता आले . सद्याच्या समाजामध्ये अनेक घटक नैराश्याने ग्रस्त असून त्यांना या पुस्तकामुळे मार्णदशणन व सकारात्मक उजाण डमळू शकेल, जार्वतकीकराच्या पार्श्णभूमीवर वनमाणर् झाले ली जीवघेर्ी स्पधाण व त्यातून वनमाणर् होर्ारे तार्तर्ाव ही नवीन समस्या वनमाणर् झाली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी, समस्येच्या मुळाशी जाऊन त्याची उकल करून, त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने, या पुस्तकात केले ले वववेचन वनस्श्चतच उपयुक्त ठरू शकेल. शरररांतर्णत वातावरर् व शरररबाह्य वातावरर् यामधील जुर्लबंदीतून तार् वनमाणर्होतो. व तो एकूर्च जीवनाचा अववभाज्य भार् बनतो. एका ववलशष्ट मयणददपयांत हा तार् प्रेरक (MOTIVATOR) म्हर्ून काम कररत असतो. परंतु हा तार् अवनयंवरत पद्धतीने || 7 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

कायणरत रावहल्यास, तो ववकृत स्वरूप धारर् करीत असतो. यासाठी या तार्तर्ावाचे सुयोग्य व्यवस्र्ापन करून, त्याला योग्य ददशा डमळाल्यास त्याचे सकारात्मक उजेमध्ये रूपांतर होऊ शकते.व अशी सकारात्मक उजाण ववववध उदद्दष्टे र्ाठण्यासाठी उपयोर्ी ठरू शकते. याकररता एक वनस्श्चत कायणक्रम दे ण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. संपूर्ण तर्ावमुक्ती कायणक्रमामध्ये तार्तर्ावाचे व्यवस्र्ापन करताना फक्त वरवरची मलमपट्टी करर्े अपेणक्षत नसून, समस्येच्या मूळाशी जाऊन त्यावर दीघणकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता असते व हे कररत असताना, फक्त कोर्त्याही एका ववद्या शाखेवर अवलं बून न रहाता, त्या त्या केसचा अभ्यास करून (MERIT OF THE CASE) त्यानुसार ववववध ववद्याशाखांच्या मदतीने, साकल्याने ववचार करण्याचा या पुस्तकाचा दृष्टीकोन अडधक दीघणकालीन व शाश्वत आहे. हे कररत असताना व्यक्ती व समाज या दोघांचेही कल्यार् अपेणक्षत आहे. व्यक्ती ही शेवटी समाजात वावरत असल्यामुळे, त्या दोघांमधील आंतर वक्रया महत्त्वाच्या ठरतात. एकूर्च समाज धारर्ेच्या दृष्टीने ही भूडमका अडधक स्वार्ताहण आहे. मानव संसाधन ववकासाच्या (HUMAN RESOURCE DEVELOPMENT) दृष्टीने,एकात्त्मक तर्ावमुक्तीचा कायणक्रम संघटनात्मक वतुणर्ुकीच्या क्षेरात (ORGANAIZATION BEHAVIOR) वनस्श्चतच उपयुक्त आहे. एखादा कमणचारी कामावर येताना, तर्ावमुक्त असेल तर त्याची उत्पादकता वाढण्याचा संभव अडधक असतो. मानलसक आरोग्याच्या पातळीवर कमणचारी जेवढा वनरोर्ी असेल तेवढे त्याचे संघटनेच्या उदद्दष्टपूतीकररता असर्ारे योर्दान भरीव असेल. म्हर्ूनच या पुस्तकामध्ये ददले ला कायणक्रम || 8 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

संघटनात्मक पातळीवर दे खील उपयुक्त ठरू शकेल असा मला ववश्वास वाटतो. कामर्ार व एकूर्च मानव संसाधन क्षेरात एकात्त्मक तर्ावमुक्तीच्या कायणक्रमाची उपयुक्तता लक्षात घेऊन मी या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे स्वार्त करीत आहे.

डॉ. राजि तुंगारे अल्प पररचय : •

• •

माजी संचालक ( कै.नारायर् मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रमववज्ञान संस्र्ा, मुंबई ) याच संस्र्ेमध्ये सन १९९३ पासून प्राध्यापक (कामर्ार अर्णशास्र) (सन १९८६- साली ददल्ली येर्े भरले ल्या जार्वतक अर्णशास्र पररर्षदे त सहभार् व नोबेल पाररतोवर्षक ववजेते अर्णशास्रज्ञ Theodore Schultz (Human Capital Formation Theory चे जनक ) यांच्याशी संवांद व मुलाखत. मुंबई ववद्यापीठाच्या लसनेटवर महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे नामवनदे लशत सदस्य म्हर्ून काम. जमनालाल बजाज इस्न्स्टटयूट ऑफ मॅनेजमेन्ट यांनी भरववले ल्या आंतरराष्ट्रीय पररर्षदे त परीक्षक ( panel of judges) म्हर्ून काम.

महाराष्ट्रातील-मुंबई,लशवाजी ववद्यापीठात, वाणर्ज्य व्यवस्र्ापन व कामर्ार अर्णशास्र ह्या ववर्षयात संशोधक व मार्णदशणक म्हर्ून काम, ११ ववद्यार्थया​ांना Ph.D. यशस्वीसाठी मार्णदशणन,

ववववध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पररर्षदांमध्ये "मानव संसाधन ववकास "या ववर्षयात व्याखाने.

|| 9 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

मिोगत नमस्कार, “संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती “ हे डॉक्टर श्रीवनवास कशाळीकर ललखखत पुस्तकाच्या वतसऱ्या सुधाररत आवृत्तीचे सादरीकरर् करतांना अत्त्यंत आनंद होत आहे. सदर पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती सवणप्रर्म सन २००० साली प्रकालशत झाली होती. मराठी आवृत्ती लोकाग्रहास्तव सन २००४ मध्ये प्रकालशत करण्यात आली होती. डॉ. श्रीवनवास कशाळीकर सर यांच्याशी ओळख सन २००० साली के.ई.एम. रुग्र्ालयात,त्यांनी भरववले ल्या तर्ावमुक्ती कायणशाळे त झाली होती. त्यांच्या सहवासातून व त्यांच्या अनेक पुस्तकांच्या व ले खांच्या वाचनातून वैयलक्तक व वैणर्श्क कल्यार्ाची नवी ददशा, नवे पररमार् व नवसंजीवनी डमळाली. त्यांच्या सहवासातून त्यांचे मराठी,इंग्रजी व संस्कृत भार्षेवरील प्रभुत्व व ज्ञान तसेच अध्यात्त्मक ज्ञान (श्रीमदभर्वदर्ीता, ज्ञानेर्श्री, ववष्र्ुसहस्रनाम,व इतर अनेक स्तोर व ग्रंर् त्यांना मुखोद्गत होते. ) अधोरेखखत झाले . तसेच त्यांची, त्यांचे र्ुरु "ब्रह्मचैतन्य गोंर्वले कर महाराज"यांच्यावर प्रचंड भक्ती,प्रेम व वनष्ठा जार्वली. नामस्मरर् करर्े व नामाचा प्रसार करर्े ही लशकवर् त्यांनी आयुष्यभर जपली. नामस्मरर्ातून ववर्श्कल्यार् होऊ शकते हे त्यांनी ५० पुस्तके,१००० पेक्षा अडधक || 10 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

ले ख, ई बुक, वव्हडीओ, ऑडडओ बुक , पररसंवाद , कायणशाळा या माध्यमातून संपूर्ण जर्ाला दाखववण्याचा प्रयत्न केला. वरील सवाणत सहभार् व साक्षीदार होण्याचे भाग्य मला व डॉ. पुष्कर लशकारखाने व असंख्य जर्ांना लाभले . डॉक्टर कशाळीकर यांच्यावर वनस्सीम प्रेम करर्ाऱ्या अनेक ववद्वानांपैकी, डॉ.अववनाश सुपे सर व डॉ. राजन तुंर्ारे सर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली हे माझे परमभाग्य समजतो. सरकारच्या ववववध योजना,वनयम ,कायदे व त्याची अंमलबजावर्ी,तसेच सम्यक लशक्षर्,सम्यक आरोग्य, नामस्मरर् यातूनही संपूर्ण तर्ावमुक्ती होऊ शकते हे सरांिा दुरदृष्टीने २० वर्षा​ांपूवी मावहत होते. त्याचेच प्रत्यन्तर आपर् आज समाजात पहात आहोत. डॉ. कशाळीकर सर हे आधुवनक संत होते. संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सवणर रामच ददसतो ! त्यामुळेच शेवटच्या र्श्ासापयांत त्यांनी नामस्मरर् व कायणपूती केली. परंतु तार्-तर्ाव,संपूर्ण तर्ावमुक्ती व नामस्मरर् ही संपूर्ण जीवनभर चालर्ारी बाब आहे समाजात; आणर् ववशेर्षत: सवण प्रकारच्या सत्ताकेंद्रांत जेवढे नामस्मरर् वाढे ल, तेवढ्या अडधकाडधक प्रमार्ात व्यक्ती आणर् समाजामधील सवण स्तरांवरील वक्रया आणर् प्रवतवक्रया अडधकाडधक पूवणग्रहरवहत (न्यायपूर्ण) आणर् म्हर्ून आत्मज्ञानाकडे नेर्ाऱ्या म्हर्जेच शार्श्त समाधानाकडे नेर्ाऱ्या आणर् खऱ्या अर्ाणने कल्यार्कारक होतील आणर् व्यक्ती आणर् समाजाचा सवा​ांर्ीर् ववकास वेर्ाने होऊ लार्ेल. आपर्ा सवा​ांना ह्या पुस्तकाचा सवांकर्ष लाभ व्हावा ह्यासाठी मनःपूवणक शुभेच्छा.

|| 11 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

(डॉ. श्रीनिवास कशाळीकर यांचे सवण सानहमय (पुस्तके,ले ख ,व्हहडडओ,ई बुक , ऑडडओ बुक,) हे लवकरच एका काडण पेिड्राईहहवर उपलब्ध होर्ार आहे .)

डॉ.सुहास िामर्े व म्हेत्रे (एम. डी (ए .एम ),वैद्याववशारद ,आयुवेदरत्न,एन.डी, डी.एसी .आहार व आरोग्य, तार्तर्ाव ,वनसर्ोपचार, या ववर्षयावर संघदटत व असंघदटत कामर्ारांसाठी ५०० हुन अडधक व्याख्याने ५ पुस्तकांचे सहले खन,)

|| 12 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

आरंभाचे बोल काल र्ुरुपौर्र्िमा होती. सकाळीच, स्रे स मॅनेजमेंट म्हर्जेच संपूर्ण तर्ाव मुक्तीच्या कायाणत समरस झाले ल्या सौ. मनीर्षा जोशी आल्या. त्यांच्या सात्त्त्वक साडिध्यातून आणर् डॉ. र्ोकविद होस्केरींच्या बरोबर झाले ल्या मनमोकळया संवादातून लक्षात आलं की तर्ाव मुक्तीवर मराठी पुस्तकाची मार्र्ी वाढते आहे. मनात आलं ,“स्रे स अंडरस्टँ डडिर् अँड मॅनेजमेंट, अ वे टू टोटल वेलवबइंर् (Stress – Understanding and Management, A Way to Total Well Being)“ ह्या पुस्तकाचं भार्षांतर श्री. जयंतराव खांडके संपाददत “साप्तावहक जजद्द“ मधून क्रमवार सादर करावं. त्यामुळे ‘जजद्द’ च्या वाचकांना दीड- दोनशे रुपयांचं पुस्तक मोफत डमळे ल आणर् पुढे या प्रकालशत ले खांचं पुस्तकही बनवता येईल. व्यासाय ववष्र्ुरुपाय व्यास रुपाय ववष्र्वे नमो वै ब्रह्मववधये वालसष्ठाय नमो नम: व्यास म्हर्जे आद्य र्ुरुतत्त्व हे ववष्र्ुरुप आहे आणर् ववष्र्ू हा सस्च्चदानंद परमेर्श्र व्यासरुप आहे. या ब्रह्मववधात्या वलसष्ठांच्या पर्तूला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. अशा त-हेनं ववष्र्ुरुप र्ुरुला वंदन करुन पुस्तकाच्या मुक्त, सुधाररत आणर् ववकलसत भार्षांतराला सुरुवात केली. ईर्श्रकृपेनं म्हर्जेच र्ुरुतत्त्वाच्या कृपेनं हे ले ख ललहून पूर्ण झाले आणर् हे पुस्तक तुमच्यापुढे आलं . || 13 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

स्वत:चं आणर् समाजाचं भलं व्हावं म्हर्ून र्ेली तीस वर्षण जी काही धडपड केली, त्या धडपडीची पररर्ती म्हर्जे हे पुस्तक. स्वत:च्या आणर् समाजाच्या उत्कर्षाणसाठी काम करतांना जे अनुभव आले आणर् जे लशकायला डमळालं त्याचा पररपाक म्हर्जे हे पुस्तक ! हे पुस्तक कुर्ासाठी आहे ? हे पुस्तक सवा​ांसाठी उपयुक्त आहे. परंतु त्यातल्या त्यात धोरर्ं, वनर्णय व योजनांशी वनर्डडत अशा सत्ताधा-यांनी ते आत्मसात केले तर त्यांचं आणर् समाजाचं व्यापक वहत साध्य होईल. हे पुस्तक कसं वाचावं ? हे पुस्तक वाचतांना प्रत्येक मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करावा. वनभीडपर्े ले खकाशी संवाद साधावा. त्यामुळे सवा​ांचा फायदा होईल. त्याचप्रमार्े पुस्तकातील सूचनांचा पडताळा घ्यावा. अंध ववर्श्ास ठे वू नये. या पुस्तकाची उपयुक्तता या पुस्तकातील आशयाच्या आधारे रक्तदाब, रक्तातील साखर, रक्तातील कोले स्टे रॉल, रक्तातील रायवग्लसराइड् स कमी झाल्याचं प्रयोर्शाळे त लसद्ध झाले लं आहे. परंतु त्याव्यवतररक्त या पुस्तकातील आशयातून व्यक्तीचा आणर् समाजाचा सवा​ांर्ीर् ववकास ( संपूर्ण आरोग्य) साध्य होऊ शकेल, हे अडधक महत्त्वाचं ! || 14 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

पूवीच म्हटल्याप्रमार्े पुस्तकातील आशय कृतीत आर्र्ा-याला अडधक फायदा होईल. प्रनतसार् द्यावा काय ? होय तर ! कृपा करुन तुमची मतं कळवा. चुका आढळल्यास दुरुस्त्या सुचवा. यातून पुढील आवृत्त्या अडधकाडधक पररपूर्ण बनवता येतील. चला तर ! तार्तर्ावाच्या आकलनाला आणर् वनयंरर्ाला प्रारंभ करु या. सवणप्रर्म जार्ून घेऊ या पुस्तकातील ववर्षय आणर् प्रकरर्ांच्या मांडर्ीववर्षयी. अनुक्रमणर्केतून ♦♦♦

|| 15 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

अिुक्रमणर्का १. नवषयाची ओळख : • तार् - तर्ाव म्हर्जे नेमकं काय ? • शरीरातील वातावरर् म्हर्जे काय? • शरीरांतर्णत वातावरर्ाला काय महत्व आहे? • शरीरांतर्णत वातावरर्ाची वैलशष्य कोर्ती आहेत? • तार् - तर्ावाची कारर्ं कोर्ती असतात? • तार् - तर्ाव उत्पि करर्ारी कारर्ं नेहमीच धोकादायक असतात काय ? ती धोकादायक केव्हां बनतात ? • तार् तर्ाव आणर् रवफक जाम ह्यांची तुलना होऊ शकेल का? • तार् - तर्ावाचा समाजातील वकती लोकांना रास होतो ? • आपल्याला तार् - तर्ाव आहे हे पुष्कळदा लक्षात कसं येत नाही? • तर्ावाचं प्रमार् णभि णभि असतं कां? • जर्ामध्ये सवाणडधक मृत्यू ककिवा यातना स्रे समुळे होतात असं का म्हटलं जातं? • तार् - तर्ावाच्या बाबतीत तार् (स्रे स)वनयंरर् हा शब्द का वापरतात ? तर्ावाचा (स्रे सचा) नाश असं का म्हर्त नाहीत ? २. संपूर्ण तर्ाव मुक्ती ककिंवा टोटल स्रे स मॅिेजमेंट (टी.एस.एम.) या संकल्पिेची ओळख : • टोटल स्रे स मॅनेजमेंट (टी.एस.एम.) चा कोसण म्हर्जे काय? तो कसा असतो? || 16 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

• टी. एस.एम. कोसणचा हेतू ककिवा ध्येय काय आहे ? • ह्या ध्येयाची व्याप्ती केवढी आहे ? • टी.एस.एम. ककिवा संपूर्ण तर्ावमुक्तीसाठी सखोल अभ्यास आणर् पाठांतराची आवश्यकता आहे का? • संपूर्ण तर्ाव मुक्तीचा कोसण केल्यावर कोर्ते फायदे होतात? कोर्ते अनुभव पडताळू न पाहता येतात ? • संपूर्ण तर्ाव मुक्ती (टी.एस.एम) आणर् इतर प्रचललत असले ल्या तर्ाव लशलर्लीकरर्ाच्या (स्रे स ररलॅ क्सेशन) पध्द्ती या दोन्हीमध्ये कोर्ते फरक आहेत ? ३. तार् - तर्ावाचे दुष्पररर्ाम ४. संपूर्ण तर्ाव मुक्ती (टी.एस.एम.) या क्षेत्रातील तज्ांची व सल्लागारांची संख्या अगर्ीच अपुरी का आहे ? ५. होडमओस्टॅ टटक मशीिरी म्हर्जे काय ? तार्-तर्ावामध्ये ही मशीिरी कशा त-हेिे अंतभूणत असते? ६. तार् - तर्ावाची व्याप्ती नकती आहे ? ७. सपोटण शसव्स्टम ककिंवा सहाय्यक यंत्रर्ा म्हर्जे काय ? ८. तार् - तर्ावामागील यंत्रर्ा ककिंवा प्रनक्रया कशी काम करते ? ९. तार्-तर्ावाचे नियंत्रर्(संपूर्ण तर्ाव मुक्ती) • तार् - तर्ाव आटोक्यात आर्ायला कशी सुरुवात करावी ? • पुढची पायरी कोर्ती ? • उर्ळ, अप्रामाणर्क आणर् लबाड व्यक्तींना संपूर्ण तर्ाव मुक्ती (टोटल स्रे स मॅनेजमेंट - टी.एस.एम.) चा पुरेसा फायदा होत नाही असं का म्हर्तात ? || 17 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

• संपूर्ण तर्ाव मुक्ती ववर्षयी इतरांनाही मावहती सांर्ावी का ? • परीस स्पशण आणर् संपूर्ण तर्ाव मुक्ती यांचा संबंध काय ? • ज्योवतर्षी आणर् डु क्कर यांच्या कर्ेचा व संपूर्ण तर्ाव मुक्ती यांचा काही संबंध आहे का? • संपूर्ण तर्ाव मुक्ती (टोटल स्रे स मॅनेजमेंट) ची संकल्पना पार्बुड्या, र्ुरुत्वाकर्षणर्, डीजनरेशन व एनरोपी या संकल्पनांद्वारे आकलन करता येईल का ? • स्वतःच्या आतील जीवन उजेचा शोध व साक्षात्कार होऊ शकेल का? • ववववध पदार्णवैज्ञावनक, रासायवनक आणर् जीवशास्रीय तर्ावकत्या​ांचा (स्रे ससण) मुकाबला कसा करता येईल? • संवेदनाजन्य तर्ाव कत्या​ांवर मात कशी करता येईल ? • सहजप्रवृतीरुप तर्ावकत्या​ांचा (स्रे ससण) वबमोड कसा करता येईल? • भावना व बुध्दीजन्य तर्ाव कसे आटोक्यात आर्ता येतील? • लोक ववलक्षर् जीवनातील भयंकर तर्ाव कमी कसे करता येतील ? १०. अिुमाि – निष्कषण ११. सुपरशलव्हहंग

|| 18 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

प्रकरर् पनहले

नवषयाची ओळख तार् - तर्ाव म्हर्जे िेमकं काय ? तार्-तर्ाव म्हर्जे आपर् समजतो त्याप्रमार्े केवळ डचिता, अस्वस्र्ता, हूरहूर, काळजी, टें शन इत्यादी नव्हे. तार् - तर्ाव म्हर्जे आपल्या शरीरातील आणर् शरीराबाहेरील वातावरर् आणर् आपर् यांच्या दरम्यान सतत चालले ली एक प्रकारची रस्सीखेच ककिवा जुर्लबंदी होय. ही जुर्लबंदी म्हर्जे जीवनाचा अववभाज्य असा पैलू आहे. ह्या जुर्लबंदीचा आपल्या जीवनावर सतत पररर्ाम होत असतो. ववशेर्ष म्हर्जे आपल्यातील बहुतेकांना ह्या जुर्लबंदीचं स्वरुप माहीत नसतं. त्यामुळे ह्या जुर्लबंदीत सरस ठरण्याची कला आपल्यामध्ये नसते. त्यामुळे तार्-तर्ावाच्या ह्या जुर्लबंदीत आपर् मार खात असतो. आपली फजजती होत असते. आपल्या जीवनावर दुष्पररर्ाम होत असतात. पुष्कळदा आपला असा समज असतो की तार्-तर्ाव असला की मार्सं र्ंभीर, दुःखी ककिवा रासले लीच असतात. तार्-तर्ाव खूप वाढला तर असं होऊ शकतं हे खरं आहे. परंतु तार्-तर्ाव वाढल्यामुळे नेहमीच असं होतं असं नाही. तार्-तर्ावाचा पररर्ाम शरीरातील बहुतेक पेशी, सहजप्रवृत्ती,

|| 19 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

भावना, ववचार, दृष्टीकोन आणर् वार्र्ूक यांवर कमी-अडधक प्रमार्ात होत असतो. त्यामुळे तार्-तर्ावामुळे आतून पोखरुन र्ेलेली व्यक्ती बाहेरुन हसतमुख आणर् खेळकर दे खील ददसू शकते! ककिबहुना तार्तर्ावाच्या पररर्ामाचा सुमारे ७/८ (सात अष्टमांश) भार् वहमनर्ाच्या पाण्याखाली असले ल्या ७/८ भार्ाप्रमार्े जार्ीवेच्या पातळीखाली खोलवर असतो. तो जार्वत नाही. पुष्कळदा, कुटुं बातील वार्र्ूक, कामाच्या जार्ी (कायाणलय - इत्स्पतळ वर्ैरे) होर्ारा व्यवहार आणर् समाजातील ववववध प्रवृत्तींचे आववष्कार यावरुन तार्-तर्ावाच्या दुष्पररर्ामांचा वनष्कर्षण काढता येतो. तार् तर्ाव म्हर्जे अनेक रोर्ांचं मूळ आहे असं म्हटलं तर वावर्ं ठरु नये. ककिवा वेर्ळया भार्षेत सांर्ायचं तर तार् - तर्ाव म्हर्जे सुप्त अवस्र्ेतील शेकडो रोर्ांचा समुदाय होय. माझे एक डमर उच्च पदावर अडधकारी आहेत. त्यांना ददवसभर काम असतंच. पर् रारी दे खील फाईल्स घरी न्याव्या लार्तात. तार्तर्ावाचा ववर्षय वनघाला तेव्हा ते एकदम म्हर्ले , "मला तार् - तर्ाव मुळीच नाही"! मी त्यांना म्हटलं , "तुम्हाला तार्-तर्ाव नाही असं कसं शक्य आहे ? जर्ातील प्रत्येक सजीवाला तार्-तर्ावातून जावंच लार्तं, ककिबहुना तार्-तर्ाव हा जीवनाचा अववभाज्य घटक आहे " ! क्षर्भर ते चमकले . पर् आपर् सा-यांनीच लक्षात ठे वायला हवं की तार्- तर्ाव हा जीवनाचा अववभाज्य भार् आहे आणर् म्हर्ूनच संपूर्ण तर्ावमुक्तीचा अभ्यास व आचरर् हे दे खील जीवनाचे अववभाज्य भार् आहेत! || 20 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

त्यामुळे तार्-तर्ावापासून पळवाट नाही. सुटका नाही. तात्पुरत्या सुटकेसाठी दोन पयाणय आहेत. एक पयाणय म्हर्जे लशलर्लकरर्ाच्या ववववध पध्द्ती आणर् दुसरा पयाणय तंबाखू, दारु इत्यादी सवय लार्र्ा-या पदार्ा​ांचा, ज्यांच्या अवतसेवनामुळे शरीराला हानी पोहचते. टोटल स्रे स मॅिेजमेंट (टी.एस.एम.) म्हर्जेच संपूर्ण तर्ाव मुक्तीचा कायणक्रम म्हर्जे काय ? तार्-तर्ावाची तुलना नदीशी केली तर तर्ाव मुक्तीच्या कायणक्रमाला टायर यूब, होडी ककिवा बोट म्हर्ता येईल. ही होडी, बोट ककिवा हे जहाज वापरुन तार्-तर्ावरुपी नदी पार करता येते! या बद्दल अडधक सववस्तर स्पष्टीकरर् या पुस्तकाच्या दुस-या प्रकरर्ात ददले लं आहे. असो. (आकृमया क्र.१.१ व १.२)

|| 21 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

आता आपर् तर्ाव आणर् संपूर्ण तर्ावमुक्ती म्हर्जे काय हे वेर्वेर्ळया उपमा व उदाहरर्ांच्याद्वारे अडधक नीट समजून घेऊ या. त्यासाठी तर्ावाला घोड्याचीही उपमा दे ता येईल. हा असा घोडा आहे की जो आम्हाला कधीही सोडू न जार्ार नाही! वाट्टे ल ते केलं तरी! अर्ाणतच तर्ावरुपी घोड्यापासून कायमची सुटका शक्य नाही! मर् पयाणय आहेत कोर्ते?

एक म्हर्जे या तर्ावरुपी "घोड्याच्या मार्े फरफटत जार्ं. दुसरा पयाणय म्हर्जे घोड्याकडू न चावून घेर्ं ककिवा लार्ाडू न घेर्ं. वतसरा पयाणय म्हर्जे घोड्याला डोक्यावरुन वाहून नेर्ं. या वतन्ही पयाणयांमध्ये मार्ूस तर्ावामुळे हैरार् होतो. दुखावला जातो. चौर्ा पयाणय घोड्याला ठार मारण्याचा प्रयत्न करर्ं. (तर्ावरुपी घोडा जीवनाचा अववभाज्य भार् असल्यामुळे असा आक्रस्ताळे पर्ा आत्मघातकी आत्महत्येसारखा असतो.) || 22 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

पाचवा पयाणय सवाणत महत्वाचा. तर्ावरुपी घोड्याला स्वीकारर्ं, त्याच्यावर प्रेम करर्ं, त्याला वश करर्ं आणर् त्याच्यावर आरुढ होर्ं! अशा त-हेने तर्ावरुपी घोड्यावर स्वार होऊन जीवनामध्ये घोडदौड करत जीवनांचं सार्णक करर्ं म्हर्जेच संपूर्ण तर्ाव मुक्तीचा कायणक्रम! या घोडदौडीचा अभ्यास म्हर्जेच संपूर्ण तर्ाव मुक्तीचा अभ्यास!

आकृती क्र.१.३, १.४, १.५ आणर् १.६ अर्ोदर म्हटल्याप्रमार्े तर्ावाला नदीची उपमाही शोभेल. नदी सुध्दा

अशी की जी पार करण्यालशवाय पयाणय नाही! तर्ाव मुक्तीच्या कायणक्रमाअभावी काय होऊ शकेल? नदीत बुडायला होऊ शकेल!

|| 23 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

ह्या सा-या प्रकारात आपली समरसता महत्त्वाची असते. आम्हीच जर नदीत बुडायचं वा घोड्यामार्े फरफटायचं ठरवलं तर आम्हाला कोर्ीही वाचवू शकर्ार नाही! तार्-तर्ाव व संपूर्ण तर्ाव मुक्ती या संकल्पना आपर् उदाहरर्ं आणर् उपमांच्या सहाय्याने र्ोड्याफार समजून घेतल्या. परंतु त्यांचं नीट आकलन होण्यासाठी तार् तर्ावामार्ील ववज्ञान नीट समजून घेर्ं अत्यावश्यक आहे. तसं केलं तर संपूर्ण तर्ाव मुक्तीच्या कायणक्रमाचे दे खील नीट आकलन होईल, आणर् तो प्रत्यक्ष आचरर्ात आर्ता येईल! त्याद्वारे जीवनाचं सार्णक करता येईल! कुर्ा एका महान संतानं म्हटलं आहे, (बहुधा तुकाराम महाराजांनीच असावं) "सा-या ववर्श्ाचा झाला र्ळाठा / कोर् खरा कोर् खोटा / काही कळे ना". म्हर्जे शेकडो वर्षाणपासून मनाचा र्ोंधळ उडर्ं हे चालू च आहे! आजही जीवन धकाधकीचं, स्पधेचं आणर् म्हर्ूनच || 24 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

संभ्रमावस्र्ेचं बनले लं आहे. तार् तर्ाव खूप वाढले आहेत. साहजजकच तर्ाकलर्त तर्ाव मुक्तीचे कायणक्रम दे खील कुत्र्याच्या छरीप्रमार्े वाढत आहेत. जो तो आणर् उठ सूट भरमसाठ फी घेऊन तर्ाव लशलर्लीकरर् व तर्ाकलर्त तर्ाव मुक्तीचे कायणक्रम राबवीत आहे. हजारो रुपये फी भरुन ककिवा मोफत या कायणक्रमांना जाऊन वैद्यकीयदृष्या अनणभज्ञ(अडार्ी) व्यक्तींकडू न अशास्रीय, भोंर्ळ, वनरुपयोर्ी आणर् पुष्कळदा हावनकारक मार्णदशणन घ्यायचं की नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. परंतु या संदभाणतील माझं कतणव्य म्हर्ून तार् तर्ावाचं शरीरशास्रीय स्वरुप इर्े मांडतो. तर्ाव म्हर्जे शरीराच्या आतील आणर् बाहेरील वातावरर्ा दरम्यान घडर्ा-या प्रवक्रयांचे जुर्लबंदीचे वाढते (घातक) रुप होय. जेव्हा या प्रवक्रया प्राकृवतक वा नैसर्र्िक मयाणदेत असतात, तेव्हा त्या हावनकारक नसतात. उलटपक्षी योग्य व्यायामामुळे वनमाणर् होर्ा-या तर्ाव प्रवक्रया उपयुक्त असतात. परंतु सवणसामान्यपर्े जेव्हा आपर् तर्ाव || 25 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

या संकल्पनेचा ववचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की उपयुक्त तर्ाव फारच कमी झाला आहे! आपल्यातील प्रत्येकजर् तर्ावाच्या घातक प्रभावामध्येच वावरतो आहे! तर्ावामुळे (आतील व बाहेरील वातावरर्ांदरम्यान होर्ा-या वाढत्या व र्ुंतार्ुंतीच्या प्रवक्रयामुळे) शरीराच्या प्रत्येक पेशीवर आणर् जीवनाच्या सवण अंर्ांवर घातक पररर्ाम होतो. आता शरीरांतगणत वातावरर् म्हर्जे काय? या प्रश्ांच उत्तर पाहू या. आपल्या (मनुष्याच्या) शरीरामध्ये सुमारे ७५ ते १०० दरललयन पेशी असतात. (१ दरललयन - १००० ०००,०००,०००) या पेशींमध्ये आणर् पेशींच्या बाहेर द्रव पदार्ण असतो. प्रचललत दृष्टीकोनांप्रमार्े, पेशीबाहेर त्यांना वेढून असले ल्या द्रवाला शरीरांतर्णत वातावरर् म्हर्तात. आधुवनक ववचारांच्या काही शास्रज्ञांच्या मते पेशींमधील द्रव, जो पेशीकेंद्र, मायटोकॉडिया, र्ोल्र्ी अॅपॅरॅटस यांना वेढतो त्यालाच शरीरांतर्णत वातावरर् म्हर्र्ं योग्य आहे. असो. या शरीरांतगणत वातावरर्ाचं महमव कोर्तं ? शरीरांतर्णत वातावरर्ाला फार महत्व आहे. कारर् या वातावरर्ातील (द्रवातील) वेर्वेर्ळे घटक आणर् रासायवनक वैलशष्ये एका मयाणदेत रावहल्यालशवाय मार्ूस ककिवा कोर्ताही जीवजंतू वा त्याच्या शरीरातील पेशी जजवंत राहून आपले स्वाभाववक कायण करु शकत नाहीत!

|| 26 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

जर शरीरांतर्णत वातावरर्ांमध्ये एका मयाणदेपललकडे बदल घडले तर त्याचे दुष्पररर्ाम होतात. मनुष्य व एकादा जीवजंतू आणर् त्याच्याबाहेरील वातावरर् यातील सतत चालर्ारी जुर्लबंदी जेव्हा घातक पररर्ाम र्ाठते (उग्र बनते) तेव्हा तर्ाव झाला असं म्हर्तात व त्यामुळे शरीरांतर्णत वातावरर्ात उलर्ापालर् होते व प्रत्येक पेशीवर कमी अडधक दुष्पररर्ाम होऊ लार्तात. या दुष्पररर्ामांचा तपशील वतस-या प्रकरर्ात आहे. र्ोडक्यात तर्ाव आणर् तर्ावाचे दुष्पररर्ाम या दोघांच्यामध्ये शरीरांतर्णत वातावरर् आहे हे लक्षात घेतलं की त्याचं महत्व प्रकर्षाणनं जार्वेल. शरीरांतगणत वातावरर्ाची वैशशष्य कोर्ती ? हायिोजन, सोडडयम, पोटॅ लशयम, कॅस्ल्शयम, क्लोराइड, मॅग्नेलशयम असे अनेक घटक शरीरांतर्णत वातावरर्ात (द्रवात) असतात. त्याचप्रमार्े या द्रवाला ववलशष्ट घनता, डचकटपर्ा, तपमान ही दे खील असतात. ह्याच ववववध व ववलशष्ट प्रमार्ात असले ल्या घटकांना शरीरांतर्णत वातावरर्ाची वैलशष्य असं म्हर्ता येईल. तर्ावाची कारर्ं कोर्ती असतात ? तर्ावाच्या कारर्ांना आपर् स्रे ससण (Stressors) दे खील म्हर्तो. स्रे ससण म्हर्जेच ज्यांच्यामुळे शरीरांतर्णत आणर् शरीरबाह्य वातावरर्ातील जुर्लबंदी ववकृत होते म्हर्जेच तर्ाव वनमाणर् होतो अशा प्रेरर्ा! स्रे ससणची पध्दतशीर ववभार्र्ी आणर् वर्णन "तर्ावाची व्याप्ती" या प्रकरर्ात ददले ली आहेत. || 27 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

स्रे ससण िेहमीच घातक असतात का ? अर्ोदरच म्हटल्याप्रमार्े स्रे ससण, शरीराच्या बाहेरील वातावरर् आणर् शरीरांतर्णत वातावरर् यांच्यातील जुर्लबंदी (तर्ाव - स्रे स) हे जीवनाचे अववभाज्य घटक आहेत. जुर्लबंदी (तर्ाव - स्रे स) ववकृत होते तेव्हा दुष्पररर्ाम होतात. अन्यर्ा सरसकट ककिवा सरधोपटपर्े स्रे ससण घातक आहेत असं म्हर्र्ं योग्य नाही. स्वाभाववक प्रकारची आणर् स्वाभाववक प्रमार्ातली जुर्लबंदी आणर् ती उत्पि करर्ा-या स्वाभाववक प्रकारच्या आणर् स्वाभाववक प्रमार्ातील प्रेरर्ा (Stressors) ह्या जीवनाला उपयुक्त असतात. यानांच यू (Eu) स्रे ससण (E=Eu=Well=चांर्ला) म्हर्तात. स्रे स उमपन्न करर्ारी कारर्ं म्हर्जेच (स्रे ससण) हानिकारक ककिंवा धोकार्ायक केहहा बितात ? स्टे ससण जेव्हा एका प्रमार्ापेक्षा, संख्या (number), वारंवारता (frequency), र्ुंतार्ुंत (complexity), दटकाऊपर्ा (duration), प्रमार् (intensity) या सवण अंर्ानी वाढतात तेव्हा शरीरांतर्णत वातावरर्ात ववकृत बदल होतात. हे ववकृत बदल दे खील संख्या, वारंवारता, र्ुंतार्ुंत, दटकाऊपर्ा आणर् प्रमार् या सवण अंर्ानी होतात व शरीराच्या सवण पेशींवर ववकृत पररर्ाम करतात. त्याचप्रमार्े वासना (सहजप्रवृत्ती), भावना, ववचार आणर् दृवष्टकोन यांवर दे खील ववकृत पररर्ाम होतात. पररर्ामी त्या व्यलक्तमध्ये दृश्य बदल (लक्षर्ं) आढळू लार्तात. जी लक्षर्ं व्यलक्तला जार्वतात त्यांना ससिप्टमस् (Symptoms) म्हर्तात. जी लक्षर्ं ककिवा डचन्हं ककिवा फरक

|| 28 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

डॉक्टरांनाच समजतात त्यांना साइन्स (Signs) म्हर्तात. हीच क्ले शकारक लक्षर्े स्रे ससण नाहीसे होत र्ेल्यास पूर्णपर्े आणर् लवकर बरी होतात, तर कधी (स्रे ससण कमी झाल्यास) अल्प प्रमार्ात (र्ोडी र्ोडी) आणर् सावकाश बरी होतात. पर् कधी कधी (स्रे ससण कायम रावहल्यास वा वाढत र्ेल्यास) ववकृती वाढत जाते आणर् अखेरीस व्यक्तीचा मृत्यू दे खील होऊ शकतो. प्रयोर् शाळे तही, वेर्वेर्ळे प्रार्ी तर्ावामुळे मरु शकतात हे लसध्द झालं आहे. एवढं समजून घेतल्यानंतर आता स्रे स अडधक समजावून घेण्यासाठी (स्रे स समजर्ं म्हर्जे स्रे स ५० टक्के जजिकण्यासारखं आहे!) एका मजेदार प्रश्नाकडे वळू या. तार्-तर्ाव म्हर्जेच स्रे स (जुर्लबंदी- शरीरांतर्णत व शरीराबाहेरच्या वातावरर्ामधील) ची तुलना वाहनांच्या कोंडी (रॅ निक जाम Traffic Jam)शी होऊ शकेल का ? खरं म्हर्जे तशी तंतोतंत तुलना नाही होऊ शकत. पर् ढोबळ मानाने तुलना होऊ शकते. त्यामुळे स्रे सची संकल्पना अडधक स्पष्ट होते. स्रे स आणर् रॅ वफक यांची तुलना आकृती १.७ (अ) आणर् आकृती १.७ (ब) मध्ये डचवरत केले ली आहे. १. स्रे ससण (जुर्लबंदीच्या प्रेरर्ा) ह्या चारही बाजूंनी येर्ा-या वाहनांप्रमार्े आहेत. २. तर्ावग्रस्त मार्ूस हा एकाद्या चौकाप्रमार्े (ज्यात वाहतुकीची कोंडी झाले ली आहे.) आहे. इर्े लसग्नल्स आणर् वाहतूक पोललस वनकामी आहेत! || 29 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

३. तर्ावाचे दुष्पररर्ाम व लक्षर्ं ह्यांची तुलना वाहतूकीच्या कोंडीमुळे उत्पि झाले ल्या कोलाहलाशी करता येईल. (र्दी, र्ोंधळ, भांडर्े, बाचाबाची, वाहने व व्यक्तींची इत्प्सत स्र्ळांपयांत जाण्यातील असमर्णता व कोंडी, हॉनणचे आवाज आणर् प्रदूर्षर् यांनी भरले ला असा कोलाहल!) ४. शरीरामध्ये तर्ावाचे जे पररर्ाम होतात त्यामुळे शरीरातील पेशीचे कायण व रचना वबघडते, या वबघाडाला पॅर्ालॉजजकल चेंज म्हर्तात. ककिवा पॅर्ॉलॉजी म्हर्तात. ही पॅर्ॉलॉजी म्हर्जे वाहतूक कोंडीमुळे होर्ारे ववववध प्रकारचे नुकसान होय.

आकृती १.७ (अ) आणर् आकृती १.७ (ब) आता आपल्याला टोटल स्रे स मॅनेजमेंट (टी.एस.एम.) म्हर्जे संपूर्ण तर्ावमुक्ती म्हर्जे काय हे दे खील अडधक नीट कळे ल. ही संकल्पना आकृती १.७ (ब) मध्ये डचवरत केले ली आहे.

|| 30 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

या संदभाणत अडधक चचाण करण्यापूवी एक सांर्र्ं आवश्यक आहे की वनव्वळ जावहरातबाजी आणर् र्ाजावाजा करुन आणर् स्वतःचा डांर्ोरा वपटू न "प्रलसजद्धस" आले ल्या स्रे स मॅनेजमेंटच्या कायणक्रमांना वकतीतरी लोक जातात. हे कायणक्रम अशास्रीय आणर् संकुडचत असल्यामुळे शेवटी त्यांचा भ्रमवनरास होतो. फसवर्ूक होते. असे अनेकजर् माझ्याकडे सहाय्यासाठी येऊन समाधानी होऊन र्ेले आहेत. त्यापैकी एकाची पररस्स्र्ती तर अर्दीच वाईट झाले ली होती! असो.

सध्याच्या स्रे स मॅनेजमेंटच्या प्रचललत कायणक्रमामध्ये केवळ स्रे स ररलॅ क्सेशन असतं. अनेक तर्ाकलर्त साधू आणर् संन्याशी लोकांचे कायणक्रम पावहले , ऐकले तेव्हा असं आढळलं की त्यांत स्रे सच्या मुळाला हात घातले ला नसतो. अर्ाणत याचं कारर् हे कायणक्रम करर्ायांना वैद्यकीय पार्श्णभूमी नसते. वकत्येक मॅनेजमेंट एक्सपटण दे खील || 31 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

स्रे स ररलॅ क्सेशनचे व वार्र्ुकीतील / ववचारातील सुधारर्ांचे पुस्तकी पाठ प्रभावीपर्े दे तात. पर् त्यांनाही वैद्यकीय पार्श्णभूमी नसल्याने ते सारे पाठ पोकळ आणर् वनरुपयोर्ी ठरतात. पुष्कळदा हावनकारक दे खील ठरतात! याऊलट वैद्यक शास्रीय लशक्षर् घेर्ा-या डॉक्टरांना उपवनर्षदे , भर्वद्गीता इत्यादी भारतीय तत्त्वज्ञाने आणर् माक्सणवाद, भांडवलशाही सारखी इतर तत्वज्ञाने यांची पार्श्णभूमी नसते. यालशवाय या बहुतेकांना वनःस्वार्ण अशा प्रत्यक्ष समाजकायाणचा खडतर अनुभव नसतो. त्यामुळे यांच्या कायणक्रमांमुळे व्यक्ती आणर् समाजातील तार् तर्ाव कमी होण्याऐवजी वाढतच जातात. रॅ वफकजामच्या उदाहरर्ाकडे परत वळू . स्रे स ररलॅ क्सेशन म्हर्जे वाहतूक कोंडीच्यावेळी होर्ा-या कोलाहलाला सक्तीनं आवर घालर्ं! आवाज, भांडर्, हॉनण वर्ैरे बंद करर्ं ! साहजजकच या पध्दतीनं तात्पुरती शांती प्रस्र्ावपत होऊ शकते. परंतु रहदारीच्या कोंडीमुळे होर्ारं नुकसान चालू च राहतं. कारर् प्रवासी त्यांच्या इत्प्सत स्र्ळी पोहचू शकत नाहीत! कामधंदा, नोकरी, उत्पादन, ववश्रांती, उपचार वर्ैरे सवणच बाबतीत नुकसान चालू च राहतं! म्हर्जेच स्रे स ररलॅ क्सेशनच्या पध्दतीनं तात्परुता आराम वाटला तरी शरीरातील ववकृती व समाजातील ववकृती बरी होत नाही! ककिबहुना ती वाढत जाते! टी.एस.एम. म्हर्जे वाहतूक कोंडीस कारर्ीभूत असले ली दोन मुख्य कारर्ं, एक लसग्नल्स आणर् दोन वाहतूक पोललसाचा अभाव, दूर केली जातात. आपलं वनरीक्षर् व आकलन (परसेप्श् - Perception) हे || 32 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

लसग्नल्स व रॅ वफक पोललसांप्रमार्े आहे. ते सुधारलं की आपल्या भावववर्श्ातील आणर् शरीरातील वबघाड व लक्षर्ं (जी कोलाहलाप्रमार्े आहेत) आणर् ववकृती (जी वाहतूकीच्या कोंडीमुळे होर्ा-या नुकसानीप्रमार्े असते) ती दे खील संपूर्णपर्े वनदोर्ष व व्यवस्स्र्त होतात. र्ोडक्यात सांर्ायचं तर टी.एस.एम. ही जीवनातील तर्ावावर मात करण्याची शास्रशुध्द व प्रभावी पध्दत आहे. टी.एस.एम.इतरत्र अत्स्तमवात आहे की िाही? की टी.एस.एम. पूर्णतः िवीि आहे? या प्रश्नाच उत्तर सोपं आहे. टी.एस.एम. म्हर्जे योर्, र्ीता, आयुवेद, होडमओपॅर्ी वा आधुवनक वैद्यकशास्र आणर् समाजाचं कल्यार् ददग्दर्शित करर्ा-या ववचारपध्दती यातील एकात्मता उलर्डू न दाखववर्ारी दृष्टी आहे. अशी दृष्टी बहुधा इतरर नसावी. त्याचप्रमार्े व्यक्ती व समाज यांच्या वहताची दृष्टी इतरर नसावी. परंतु टी.एस.एम. मध्ये बहुतेक आधुवनक व प्राचीन डचितनाचा मेळ असल्यामुळे टी.एस.एम. पूर्णतः नवीन आहे असं म्हर्ता येर्ार नाही. परंतु या जुन्या-नव्यातील उत्तमाचं ते नवं रसायन आहे एवढं वनणित. त्याचप्रमार्े लक्षात ठे वा, संपूर्ण तर्ावमुक्तीचा संप्रदाय नाही. संघटना नाही. सवा​ांचे अंतरंर् जोडर्ारं ते एक अमृतसूर आहे. तार्-तर्ावाचा समाजातील नकती लोकांिा त्रास होतो ? भल्या मोठ्या पदावर काम करर्ारे अडधकारी, डॉक्टर, सजणन, वकील, सैवनक हे तर्ावाखाली असतातच. परंतु इतर सवणजर् दे खील कमीअडधक तर्ावाखाली असतात. "तार् तर्ावाची व्याप्ती" या प्रकरर्ामध्ये यांचा सांर्ोपांर् तपशील ददले ला आहे. पर् इर्े || 33 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

र्ोडक्यात सांर्ायचं तर असं म्हर्ता येईल की केवळ तर्ावग्रस्त ददसर्ारा मार्ूस तर्ावाखाली असतो असं नव्हे. अर्दी आरामात राहर्ारा खुशालचेंडू हसतमुख मार्ूस दे खील तर्ावग्रस्त असतो. त्याचप्रमार्े श्रीमंत-र्रीब सवणजर् तर्ावग्रस्त असतात. वस्रया-पुरुर्ष असा भेदभाव तर्ावाच्या बाबतीत नाही! लहान-मोठा, बालवृध्द,अशक्त-सशक्त, काळा-र्ोरा असेही भेद तर्ावाला लार्ू नाहीत. एवढच कशाला? मनुष्य आणर् इतर जीव हा दे खील भेद नाही. शहर आणर् खेडं हाही भेद नाही ! तार्-तर्ाव हा सवणव्यापी आहे. कारर् पुष्कळांना वाटते त्याप्रमार्े तार्-तर्ाव केवळ मानलसक नाही. तो (तर्ाव) शरीर, चयापचय (Metabolism), हामोन्स, वासना, मन, ववचार, दृष्टीकोन या सवा​ांमध्ये पसरले ला असतो आणर् त्या त्या स्र्ानी पररर्ाम करत असतो. व्यक्ती झोपले ली असताना दे खील तार्-तर्ाव नाहीसा झाले ला नसतो! तो आतून आपलं "काम" करतच असतो! आपल्याला तार्-तर्ाव आहे हे पुष्कळर्ा लक्षातच कसं येत िाही ? यापूवी पावहल्याप्रमार्े तार् हा बफाणच्या दर्डासारखा म्हर्जेच वहमनर्ासारखा असतो. १/८ भार् दृष्य आणर् ७/८ भार् न ददसर्ारा. जार्ृत मनाला जार्वर्ारा भार् १/८ तर अंतरंर्ात असून न जार्वर्ारा भार् ७/८! साहजजकच आपल्याला तर्ावाची जार्ीव सहजासहजी होत नाही. त्यालशवाय पुष्कळदा तार्-तर्ावांचे पररर्ाम अर्दी हळू हळू होत असतात. त्यामुळे तार् असल्याची जार्ीव होत नाही. वतसरं कारर्ं असं की तार्-तर्ावामुळे एकदा दुष्पररर्ाम झाला || 34 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

(उदाहरर्ार्ण ताप, खोकला, सदी इत्यादी) तरी त्या दुष्पररर्ामांचं कारर् जंतुसंसर्ण मानलं जातं. वास्तववक जंतुसंसर्ण दे खील ब-याचदा तर्ावामुळे होतो. चौर्ं कारर् असं की तार्-तर्ाव ही भयानक व इतर सवण व्याधींहून वेर्ळी व स्वतंर अशी बाब असून प्रत्येकाच्या आयुष्यात ती कमी अडधक प्रमार्ात ववर्ष कालवू शकते अस माहीत झालं तरी दे खील तार्-तर्ाव अपररहायणच आहेत त्यांना काय करर्ार? अशी शेळपट, मेंर्ळट व पळपुटी वृत्ती तर्ावाचा शास्रशुध्द अभ्यास व त्यावर उपाय करण्याच्या आड येते. आपल्याकडे अशी वृत्तीही सवणर आढळते! र्रीबी आणर् श्रीमंती दे खील दे वाधीन वा दै वाधीन असल्याचे नाही का मानत? तसं मानल्यामुळे मर् आळस, वनराशा, कुत्त्सतपर्ा, टवाळे पर्ा, बेपवाणई असे र्ुर् वाढत जातात व मार्ूस आणर् समाज मार्े पडतो, र्ुलाम बनतो, फसत जातो! इर्े तर्ाव. ‘लक्षात’ येऊनही लक्षात येत नाही! "कळू नही न कळल्यासारखे वार्र्े" असा वाक्यप्रचार याबाबतीत खरा ठरतो ! पाचवं कारर् असं की आपल्याला ढोबळ बाबी पटकन जार्वतात. सूक्ष्म बाबी पटकन ध्यानात येत नाहीत. आता समजा धूळीचं वादळ ददसलं तर आपर् काय म्हर्तो? धूळ उडतेय, धूळ उडतेय! वास्तववक धूळ (धुरळा) उडते का? नाही . हवेच्या जोरानुसार धुळीचे कर् इकडू न वतकडे फेकले जात असतात. त्या न ददसर्ा-या हवेच्या जोराप्रमार्े तर्ावाचं काम चालतं त्यामुळे तर्ाव आहे याचं भान राहात नाही, आणर् तर्ावाचं महत्त्व ध्यानात येत नाही. आर्खी दे खील एक कारर् आहे ज्यामुळे तर्ावाकडे दुलण क्ष होतं! हे

|| 35 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

कारर् म्हर्जे अज्ञानाचं अज्ञान! तर्ाव हा शब्द उठ सूठ कुर्ीही सोम्या र्ोम्या वापरतो (आणर् त्यासाठी र्ले लठ्ठ फी दे खील घेतो!) ह्यातल्या बहुतेकांना तार् तर्ाव म्हर्जे शास्रीयदृष्या काय आहे हेच माहीत नसतं! शब्द वापरण्याची फॅशन झाल्यामुळे शब्दाचा अर्ण अज्ञात राहतोच पर् आपल्याला अज्ञान आहे ह्याचीही जार्ीव राहात नाही! ह्यालाच म्हर्ायचे "अज्ञानाचं अज्ञान!" आपल्याकडे समाजवाद, सेक्युलॅररझम, पुरोर्ामी, प्रवतर्ामी असे वकती तरी शब्द त्यांचा योग्य अर्ण न कळता वापरले जातात आणर् "अज्ञानाचं अज्ञान" पक्कं होत. तर्ावाच्या बाबतीत हेच खरं आहे! यामुळेच आपल्याला तार् नाही ककिवा आपल्याला तार् आहे पर् तो आपर् जजिकू शकतो अशा प्रकारचा भ्रम होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला "तर्ाव" आहे हे ‘ख-या अर्ाणने‘ लक्षात येत नाही! पुष्कळदा आपल्या आजूबाजूचे लोक हसत खेळत जर्ताना ददसतात. त्यामुळे आपल्याला वाटतं की उर्ीचच तर्ावाचा बाऊ केला जातो. वास्तववक तेवढ्या प्रमार्ात तार् अत्स्तत्वात नाही. पर् नीट अभ्यास केला तर लक्षात येईल की आतून तर्ावग्रस्त असले ले पुष्कळ जर् बाहेरुन मार भीमदे वी र्ाटात आपर् सुखी आणर् समृध्द असल्याची प्रौढी डमरवतात. काहीजर् लाजेपोटी ककिवा भीडेपायी आपले हाल लपवतात. कारर् तार्-तर्ावग्रस्त असर्ं हे सक्सेसफुल नसल्याचं व म्हर्ूनच कमी प्रतीचं आहे असं मनानं घेतले लं असतं. म्हर्ूनच स्वतःकडे कमीपर्ा घेऊन अपमान करुन घेण्यापेक्षा "झाकली मूठ सव्वा लाखाची" ह्या ववचारानं तर्ाव दडवला जातो. यालशवाय, तर्ावग्रस्त व्यक्तीला पुष्कळदा तर्ावाची दखल घ्यायला शक्ती व युक्ती नसते आणर् संवादाच्या कमतरतेमुळे दे खील || 36 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

परस्परांच्या तार् - तर्ावाववर्षयी आपर् अनणभज्ञ राहतो! "तर्ावाचे पररर्ाम" व तर्ावाची व्याप्ती" या दोन प्रकरर्ातला तपशील वाचल्यावर हे मुद्दे आर्खी स्पष्ट होतील! तर्ावाचे प्रमार् णभन्न-णभन्न असते का ? होय, हे अर्दीच स्वाभाववक नाही का? पवहलीच्या परीक्षेला बसर्ाया मुलांच्या आईवडीलांना जार्वर्ारा तर्ाव, दुष्काळातच्या शेतकयाच्या जीवनातला तर्ाव, ककिवा समोरच्या शरूच्या बंदुका व तोफा आर् ओकत असताना सैवनकांना जार्वर्ारा तर्ाव हे णभि असतातच!. यालशवाय, प्रत्येक व्यलक्तचा स्वभाव वेर्ळा असतो. त्यामुळे तर्ावाची संवेदना ककिवा जार्ीव सवा​ांमध्ये सारखी नसते. त्याचप्रमार्े प्रत्येकाच्या शरीरातील अंतर्णत वातावरर् मयाणदेत राखर्ारी यंरर्ा वेर्ळी असते. त्याचप्रमार्े स्रे ससणची वारंवारता, प्रमार्, संख्या, र्ुंतार्ुत व दटकाऊपर्ा हे दे खील बदलत असतात. त्यामुळे तर्ावाचं प्रमार् णभि असतं ! तसेच तर्ावाचे पररर्ाम दे खील णभि णभि असतात. र्ोडक्यात, व्यक्ती, वतची प्रकृती, स्वभाव, पररस्स्र्ती, (भौर्ोललक, ऐवतहालसक, सामाजजक इत्यादी) यानुसार तर्ावाचं प्रमार् बदलतं. माझ्याकडे एक अवत श्रीमंत र्ृहस्र् आले तक्रार काय? तर झोप नाही. एक जोडपं आलं . तक्रार काय ? तर कौटुं वबक बेबनाव. एक वववावहत स्री आली वतला रास कोर्ता? तर मुलर्ी अभ्यास करत नाही आणर् पती शीघ्रकोपी. आर्खी एक स्री आली. तक्रार कोर्ती? तर लग्नापासून ते आत्तापयांत मनासारखं काहीच झालं नाही. बहुतेकांची आर्खी एक व्यर्ा असते. मुलं टी.व्ही.ला डचकटतात! हल्ली || 37 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

कॉम्प्युटर र्ेम्स आणर् नेटचं वेड वाढतय! पर् काही मोजक्या लोकांची अशीही व्यर्ा असते की, त्यांची स्वप्नं त्यांच्या आकांक्षा ह्या अपु-या रावहल्या! असो. ह्या समस्यांचा पाढा जवळ जवळ न संपर्ारा आहे. पर् आजकाल अडधकाडधक ऐकू येर्ारी बाब म्हर्जे नोकरीमध्ये अन्याय ! प्रमोशन नाही, बॉसची कटकट, सूडबुध्दीने वार्वर्ं, रान्स्फर करर्ं, वेळेवर पर्ार न डमळर्ं वर्ैरे. लायकी नसले ली वा दुजणन मंडळी उच्चपदी र्ेली की स्रे सला पारावर राहत नाही! जगामध्ये सवाणडधक मृमयू ककिंवा यातिा स्रे समुळे होतात असं का म्हटलं जातं? शरीरांतर्णत वातावरर् व शरीरबाह्य वातावरर् यामध्ये (या दरम्यान) चालले ली जुर्लबंदी स्रे स प्राचीन काळापासून चालत आले ली आहे. जीवनाशी ती घट्टपर्े वनर्डडत आहे. ती इतकी मूलभूत आहे की "नतच्याखाली" काही नाही. जीवनात जे घडतं ते वतच्या प्रभावाखाली असतं. त्यामुळे शेकडो रोर्ांचं मूळ, प्रादुभाणव, तीव्रता, पररर्ाम, भववतव्य इत्यादी बाबी स्रे सनं प्रभाववत होतात. म्हर्ूनच शेकडो रोर्ांमुळे होर्ारे मृत्यू ककिवा हाल वास्तववक (मूलतः) स्रेसमुळे होत असतात. ह्या सवा​ांची सववस्तर यादी स्रे स (जुर्लबंदी)चे पररर्ाम या वतस-या प्रकरर्ात ददली आहे. आपर् एक उदाहरर् घेतलं तर हे नीट लक्षात येईल. डायॅबेदटस (मधुमेह) स्रे समुळे होऊ शकतो. तसेच तो स्रे समुळे र्ंभीरही बनू शकतो. मधुमेहाच्या पररर्ामी रोर्प्रवतबंधक शक्ती कमी होऊन अनेक प्रकारचा जंतुसंसर्ण होऊ शकतो. त्यातलाच एक म्हर्जे क्षयरोर् जंतूंचा संसर्ण. क्षयरोर् (युबरक्युलॉलसस म्हर्जेच टी.बी.) || 38 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

एकदा झाला की कुटुं बातल्या व साडिधातल्या इतरांमध्ये त्याचा प्रादुभाणव होऊ लार्तो. यामुळे संपूर्ण आर्र्िक, मानलसक व वैचाररक स्स्र्ती ढासळते. यालशवाय मधुमेहाच्या (जो स्रे समुळे झाला ककिवा बळावला) पररर्ामी डोळे , नसा (नव्हणज), मूरकपिड (वकडनी), र्ॅर्रीन व त्यामुळे एखादा भार् कापावा लार्र्े इत्यादी अनेक ववकृती तयार होतात. आता लक्षात येईल की स्रे समुळे सवाणडधक मृत्यू व यातना होतात असं का म्हर्तात! आता याहून महत्त्वाची बाब अशी की काही बाबींमुळे एरवी स्रे सचे जे दुष्पररर्ाम झाले असते, त्याहून वकतीतरी अडधक होतात. त्या बाबी खालीलप्रमार्े आहेत. १) स्रे सववर्षयी अनणभज्ञता व संशोधनाचा अभाव. (अर्दी बालपर्ापासूनच या मूलभूत ववर्षयाचं ज्ञान मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमातून डमळायल हवं. पर् तसं डमळत नाही. संस्काराच्या नावाखाली हे बरं, हे वाईट, हे करा, हे करु नका अशा त-हेची दडपशाहीच पुष्कळदा केली जाते. त्यामुळे पूवणग्रहदूवर्षत व्हायलाच मदत होते. जे बालपर्ापासून लशकवलं जात नाही त्यावर ववचार व संशोधन कसं होर्ार? त्यामुळे ववद्वान व वैज्ञावनकांमध्येही स्रे सबद्दल अनणभज्ञता आहे. २) साहजजकच सवणसामान्यांमध्ये स्रे सबद्दल र्ैरसमज आणर् अज्ञान आहे. ३) शासनकते आणर् जनता यांच्यावर स्रे सचा असा काही दुष्पररर्ाम || 39 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

झाला / होत आहे की, यासंदभाणत काही करण्याइतपत दे खील यांच्यात रार् उरले लं नाही. त्याचप्रमार्े स्वतःचं आणर् इतरांचं भल करावं (स्रे सचा अभ्यास आणर् वनयंरर् करुन) अशी इच्छा व उमेदही त्यांच्यात रावहले ली नाही. ४) या सवा​ांचा पररर्ाम म्हर्जे बोर्स मंडळी स्वतःचं अज्ञान ववकत तर्ाकलर्त स्रे स मॅनेजमेंटचा धंदा करताहेत व त्यामुळे स्रे स व स्रे स मॅनेजमेंटच्या अभ्यासात अडर्ळे च येत आहेत. तार्-तर्ावाच्या बाबतीत तार् (स्रे स) नियंत्रर् हा शब्र् का वापरतात? तर्ावाचा (स्रे सचा) िाश असा शब्र् का वापरत िाहीत ? स्रे स (जुर्लबंदी) ही र्भणधारर्ेपासून ते जीवनाच्या अखेरपयांत चालू राहर्ारी बाब आहे.त्यामुळे स्रे स संपला, नाहीसा झाला असं कधी होत नाही. परंतु त्यावर वनयंरर् मार ठे वता येतं. कधी कधी स्रे सचं प्रमार् फारच असतं तर कधी कमी हे खरं. पर् म्हर्ूनच वनयंरर् हा शब्द योग्य आहे. आणर् स्रे स मॅनेजमेंट (वनयंरर्) ची संकल्पना व तंर आत्मसात करर्े ही काळाची र्रज आहे ! त्यातूनच जीवनाचं सार्णक करता येईल यात शंका नाही. ♦♦♦

|| 40 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

प्रकरर् दुसरे

संपूर्ण तर्ाव मुक्ती ककिंवा टोटल स्रे स मॅिेजमेंट टी.एस.एम. नवषयी अडधक मानहती व संकल्पिेची अडधक ओळख

प्रकरर्ाची रुपरेखा १. संपूर्ण तर्ावमुक्तीचा म्हर्जेच टोटल स्रे स मॅनेजमेंटचा (टी.एस.एम.) कोसण म्हर्जे काय ? तो कसा असतो ? २. टी.एस.एम. कोसणचा हेतू ककिवा ध्येय काय आहे ? ३. ह्या ध्येयाची व्याप्ती केवढी आहे ? ४. टी.एस.एम. म्हर्जेच संपूर्ण तर्ाव मुक्तीच्या कोसणसाठी सखोल अभ्यास ककिवा पाठांतराची आवश्यकता आहे का ? ५. संपूर्ण तर्ाव मुक्ती (टी.एस.एम.) ची कोसण केल्यावर कोर्ते फायदे होतात ? कोर्ते अनुभव पडताळू न पाहता येतात ? ६. संपूर्ण तर्ावमुक्ती (टी.एस.एम.) आणर् इतर प्रचललत असले ल्या तर्ाव लशलर्लीकरर्ाच्या (स्रे स ररलॅ क्सेशन) पध्दती या दोन्हीमध्ये कोर्ते फरक आहेत ?

|| 41 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

संपूर्ण तर्ावमुक्तीचा म्हर्जेच टोटल स्रे स मॅिेजमेंटचा (टी.एस.एम.) कोसण म्हर्जे काय? तो कसा असतो ? हा प्रश्न अर्दी महत्वाचा आहे पुष्कळ जर् हा प्रश्न ववचारतात. पूवी संपूर्ण तर्ावमुक्तीची तोंडओळख करुन दे र्ारा कोसण आठ तासांचा होता. त्यामध्ये प्रश्नोत्तर आणर् र्प्पांच्या रुपात स्रे स (जुर्लबंदी) आणर् त्यांचं वनयंरर् समजावून ददलं जायचं. सोयीप्रमार्े कुर्ाला चार तर कुर्ाला आठ भार्ात हे रे कनिर् ददलं जायचं. पर् आता हे अडधक सोपं आणर् सुकर करण्यात आले लं आहे. टोटल स्रे स मॅनेजमेंट समजावून सांर्र्ारी आणर् स्रे सशी संबंडधत अशी सुमारे (पिास ) पुस्तकं आता उपलब्ध आहेत. सवाणत सोपा मार्ण म्हर्जे ही पुस्तकं ववकत घेऊन क्रमा-क्रमानं वाचायची आणर् वेळावेळी येर्ा-या अडचर्ी, शंका फोन करुन ववचारायच्या आणर् त्यांचं वनराकरर् करायचं. यामुळे तुमचा जाण्या येण्याचा वेळ, खचण आणर् शक्ती वाचतात. तसेच सततच्या संपकाणमुळे आणर् संवादामुळे खूप फायदा होतो. अशा त-हेनं अभ्यास करर्ा-याला सर्टिवफकेट ददलं जातंच पर् लशवाय रेडी रेकनर म्हर्जेच रोजच्या व्यवहारासंबंधीच टाचर् ददलं जातं. पर् सवाणत महत्वाचं स्वार्ण आणर् परमार्ाणच्या, भरघोस फायद्याच्या म्हर्जेच संपूर्ण तर्ावमुक्तीच्या अनेक संधी उपलब्ध करुन ददल्या जातात. स्रे स मॅनेजमेंटची पुस्तकं वाचताना शंका, अडचर्ी इत्यादींचं जसं वनरसन करावं लार्तं त्याचप्रमार्े वाचले लं आपल्याला र्रजेच्या वेळी पटकन लक्षात यावं यासाठीही सोय करावी लार्ते. नाहीतर वाचले ल्या र्ोष्टी सहजपर्े व्यवहारात आर्र्ं शक्य होत नाही. ही सोय रेडी|| 42 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

रेकनर म्हर्जेच सूचनांच्या टाचर्ामुळे होते. हे टाचर् एक कार्द असतो. त्यामुळे त्याचा उपयोर् कधीही अर्दी प्रवासात असतानासुध्दा करता येतो. टोटल स्रे स मॅनेजमेंटचा कोसण म्हर्जे या ववर्षयाची ओळख असते. परंतु टोटल स्रे स मॅनेजमेंट ही एक आयुष्यभर चालर्ारी प्रवक्रया आहे. हे लक्षात घ्यायला हवं! टोटल स्रे स मॅिेजमेंटचं ध्येय काय ? टोटल स्रे स मॅनेजमेंटलाच, टोटल वेल बीईंर्, होललस्स्टक हेल्र् असंही म्हर्ता येईल. टोटल स्रे स मॅनेजमेंटचं ध्येय ककिवा हेतू जीवनाचं सार्णक करर्े हा आहे. यात समाज आणर् व्यक्ती यांच्या सवा​ांर्ीर् प्रर्तीची कल्पना अंतभूणत आहे. स्रे स मॅनेजमेंटच्या कोसणद्वारे व्यक्तीला स्वतःच्या शक्तीचा, सामर्थयाणचा आणर् स्वतःच्या प्राधान्यक्रमाचा साक्षात्कार घडवर्ं अणभप्रेत असतं. कारर् त्यातूनच वैयलक्तक व सामाजजक अडचर्ी आणर् समस्यांवर (स्रे स) मात करता येते! त्याचप्रमार्े आयुष्यात सामर्थयण, प्रसिता, प्रर्ल्भता आणर् संपिता अनुभवता येते. टोटल स्रे स मॅिेजमेंटच्या कोसणचं हेच ध्येय अडधक सोपं आणर् अडधक सनवस्तरपर्े मांडता येईल काय ? होय. टोटल स्रे स मॅनेजमेंट (टी.एस.एम.) च्या कोसणचं ध्येय वेर्ळया पध्दतीने सांर्ता येईल. टोटल स्रे स मॅनेजमेंट (टी.एस.एम.) च ध्येय तीन टप्प्यात बसवता येतं. || 43 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

१) वनरीक्षर्, संवेदना, आकलन, ववचार, ववश्ले र्षर्, एकाग्रता, आपली जार्ीव म्हर्जेच ज्ञानग्रहर्ाची क्षमता cognition कॉस्ग्नशन ववकलसत करर्े. आपल्यावर जो तार् - तर्ाव पडतो त्याचं मुख्य कारर् आहे आपल्या मेंदूपयांत दर क्षर्ाला पोचर्ा-या हजारो लाखो संवेदना. त्यासंवेदनांच आकलन ककिवा त्यांचं व्यवस्र्ापन म्हर्जेच information processing (इन्िमेशि प्रोसेससिंग). हे आकलन जर सदोर्ष असेल तर (जुर्लबंदी मध्ये) आपर् हतबल होतो. त्यामुळे तार् - तर्ावाचे दुष्पररर्ाम वाढतात. याचं उदाहरर् म्हर्ून माझाच अनुभव सांर्तो. मी जेव्हा पवहल्यांदा फोनवर बोललो तेव्हा माझी छाती धडधडत होती आणर् ऐकू मार काहीच येत नव्हतं! त्याचप्रमार्े मी प्रर्म जेव्हा ललफ्टपाशी र्ेलो तेव्हा ललफ्टमन नव्हता म्हर्ून घाबरुन जजने उतरुन खाली र्ेलो ! फोन ककिवा ललफ्ट बद्दल ज्ञान नसल्यानं, पवहल्यावेळी फोन आणर् ललफ्ट भयंकर भासर्ं हीच ववपररत संवेदना ककिवा ववकृत आकलन ! टी.एस.एम. मध्ये आकलन अडधकाडधक वनदोर्ष बनवण्याचा प्रयत्न केला जात असतो. २) दुसरा टप्पा आपल्या आकलनाचा मनावर होर्ारा पररर्ाम (Affect) (अॅिेक्ट) सुधारण्याचा. अर्ोदर म्हटल्याप्रमार्े छाती धडधडर्े, बोबडी वळर्े, हात र्रर्रर्े, पाय लटपटर्े इत्यादीप्रमार्ेच दुःख, खखिता, उवद्वग्नता, द्वे र्ष, वतरस्कार, न्यूनर्ंड, भीती, डचिता अस्वस्र्ता, बेचैनी इत्यादी (मनाची दुःस्स्र्ती) र्ोष्टी घालवर्ं आणर् आत्मववर्श्ास, उत्साह, आनंद, सुख,

|| 44 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

समाधान, आकर्षणकता, डचकाटी, धैयण इत्यादी बार्वर्ं हे टी.एस.एम. च्या दुस-या टप्प्यात येतं. ३) वतस-या टप्प्यामध्ये आपला प्रवतसाद, कृती ककिवा आचरर् (Conation) (कोिेशि) सुधारण्याची प्रवक्रया असते. यर्ार्ण आकलन, सुखद मनस्स्र्ती यामुळे अचूक व सुयोग्य कृती शक्य होते. पर् त्याचबरोबर सुयोग्य कृतीमुळे आकलन आणर् मनस्स्र्ती सुधारतात हे दे खील अर्दी खरं आहे. सुयोग्य कृती ककिवा आचरर् चार पातळयांवर होते. १) शारीररक म्हर्जेच उठर्ं, बसर्ं, ऐकर्ं, बघर्ं, दे र्ं, घेर्ं, चालर्ं, घडवर्ं, डचतारर्ं इत्यादी शारीररक वक्रया, २) सहज भाविा म्हर्जेच लै कर्िक व इतर व्यवहार ३) भाविाजन्य म्हर्जेच प्रेम करर्े, काव्य स्फुरर्े, धीर दे र्े, सांत्वन करर्े, आधार दे र्े इत्यादी कृती आणर् ४) बुखध्र्जन्य म्हर्जेच वनरीक्षर्, अभ्यास, ववचार संवाद, चचाण, ले खन, वाचन, वनर्णय घेर्े, योजना बनवर्े, धोरर्े ठरवर्े तसेच डचितन, संशोधन, अध्यापन, इत्यादी वक्रया. अशा या चार पातळयांवरील वक्रया ववकलसत करर्ं हे टी.एस.एम. च्या ध्येयाच वतसरं अंर् ककिवा वतसरा टप्पा आहे. संपूर्ण तर्ावमुक्ती (टोटल स्रे स मॅिज े मेंट) च्या कोसणमध्ये स्मरर्शक्ती, पाठांतर, आकलि या सवा​ांिा नकती महमव आहे ? टी.एस.एम.च्या कोसणमध्ये अभ्यास, आकलन आणर् स्मरर् (लक्षात ठे वर्ं ककिवा पाठांतर) यांना काही प्रमार्ात महत्व आहे. कारर् टी.एस.एम. दरम्यान आपर् जी काही मनोभूडमका, ववचार आणर् कृती ववकलसत करतो त्याववर्षयी खारी पटण्यासाठी व आपली धारर्ा पक्की होण्यासाठी अभ्यास, आकलन आणर् स्मरर् यांचा फायदा || 45 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

होतो. त्यामुळे टी.एस.एम. मध्ये अंतभूणत असले ले ववचार व कृती यामधील स्वारस्य आणर् सातत्य वाढतं. त्यामुळे आपल्याला फारच फायदा होतो. परंतु त्याचबरोबर हेही खरं आहे की एखाद्याला शक्य नसेल तर अभ्यास, ववचार, आकलन, स्मरर् यांच्यालशवाय दे खील तो टी.एस.एम. मध्ये अंतभूणत असले ल्या कृती करु शकतो आणर् फायदा डमळवू शकतो. कारर् टी.एस.एम. काहीसं पोहण्यासारखं ककिवा आंघोळीसारखं आहे. पोहण्याप्रमार्े आणर् आंघोळीप्रमार्ेच प्रत्यक्ष कृतीला पयाणय नाही. टी.एस.एम. मध्ये नामस्मरर्ाचा अंतभाणव आहे. टी.एस.एम.च्या कोसण मटे ररयल मध्ये नामस्मरर्ावर चार पुस्तकं आहेत. ती वाचर्े उपयुक्त आहेच पर् ती नुसती वाचून नामस्मरर् मार न करर्ा-याला पुरेसा फायदा होर्ार नाही. उलट नामस्मरर् करर्ा-याला (काहीही न वाचता) त्यापेक्षा अडधक फायदा होईल, कॉन्सेप्युअल स्रे स हे पुस्तक वाचर्ा-याला फायदा होतोच. पर् त्यातील लशक्षर्, आरोग्य इत्यादीववर्षयक ववचार आणर् कल्पना धोरर्कते, योजनाकते आणर् प्रशासक यांच्यापयांत पोहचवून त्या व्यवहारात उतरवर्ा-याला फारच फायदा होईल, यात शंका नाही! त्याचप्रमार्े सहस्रनेर हे पुस्तक वाचर्ा-याला उपयोर् होईलच पर् ते पुस्तक एखाद्या वाचनालयाला ककिवा एखाद्या शाळे ला भेट दे र्ा-याला मानलसक समाधान अडधक डमळे ल. त्याचप्रमार्े ‘कामजीवन' हे पुस्तक लग्नात भेट ददल्यास दे र्ा-या-घेर्ा-यामध्ये आत्मीयता वाढे ल हे वनणित. टोटल स्रे स मॅनेजमेंटसमध्ये व्यायाम, आंघोळ, दात घासर्े, मुद्रा

|| 46 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

योर्ासन, प्रार्ायाम यांची ही चचाण आहे ती वाचून प्रत्यक्षात आर्र् महत्वाचं आहे. त्यामुळे टोटल स्रे स मॅनेजमेंटमध्ये अभ्यास, आकलन, स्मरर्, संवाद, प्रत्यक्ष कृती या सवा​ांना महत्व आहे. परंतु त्यातल्या त्यात कृतीला अडधक महत्व आहे. पुष्कळदा आपर् वैयलक्तक कृती करतो पर् सामाजजक वहताच्या ज्या कृती आहेत त्या आचरर्ात आर्र्ं फार महत्वाचं आहे. टोटल स्रे स मॅिज े मेंटचे जे चांगले पररर्ाम होतात ते कसे लक्षात येतात? ककिंवा मयांची खातरजमा कशी करता येईल? टोटल स्रे स मॅनेजमेंटमध्ये स्वतःचं आणर् इतरांचं कल्यार् साधण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे "खा हळद आणर् हो वपवळी' असं ताबडतोब स्स्र्त्यंतर अपेणक्षत करर्ं ठीक नाही. त्याचप्रमार्े टोटल स्रे स मॅनेजमेंटचा अभ्यास आणर् आचरर् फार सोपं आहे अशातलाही भार् नाही. एकदा अभ्यास आणर् आचरर् सुरु केलं की त्यात अडर्ळे आणर् संकटं येतात आणर् नैराश्य येतं हेही खरं आहे. परंतु त्याचबरोबर हेही खरं की टोटल स्रे स मॅनेजमेंट सुरु केल्याच्या क्षर्ापासून आकलन, मनस्स्र्ती आणर् कृती यांमध्ये ववकास व्हायला लार्तो आणर् जीवनाला नवा अर्ण प्राप्त होतो. जीवन ख-या अर्ाणनं बहरु लार्तं. यालशवाय टी.एस.एम. करर्ा-या प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या ववववध वैद्यकीय चाचण्या करुन कोर्ते फायदे झाले याची खातरजमा करता येईल, त्याचप्रमार्े सामाजजक बाबतीत होर्ारे बदलही पत्नी, पती, मुले, भावंडे यांच्यामधील प्रेम, वररष्ठांकडू न बढती वा शाबासकी, रुग्र्ांच्याकडू न धन्यवाद, ववद्यार्थया​ांकडू न आदर इत्यादी स्वरुपात || 47 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

ध्यानात येतील. टोटल स्रे स मॅनेजमेंटच्या कोसणच्या सुरुवातीला एक फॉमण भरायचा असतो. त्या फॉमणवरून आपल्याला नंतर कळू शकतं की कोर्त्या तक्रारी कमी झाल्या, कोर्तं अज्ञान नाहीसं झालं व कोर्ते फायदे झाले . सध्या प्रचशलत असले ल्या स्रे स मॅिेजमेंटच्या पध्र्ती आणर् टोटल स्रे स मॅिज े मेंटची पध्र्त टी.एस.एम. या मध्ये कोर्ता िरक आहे ? रॅ वफक जामच्या उदाहरर्ाच्या दरम्यान आपर् याबद्दल ववचार केला आहे. परंतु पुन्हा एकवार हा फरक समजून घेऊ. खरं तर इतर पध्दतींववर्षयी काही टीका करर्ं मला आवडत नाही. परंतु प्रचललत पध्दतींमध्ये स्रे समार्ील मूळ कारर्ांचं भान वा जार्ीव नाही. त्या पध्दतींमध्ये मूळ कारर्ांचं वनराकरर् करण्याची दृष्टी व क्षमता नसते त्याचप्रमार्ं बहुतेक प्रचललत पध्दतींमध्ये केवळ वैयलक्तक लशलर्लीकरर् (Relaxation ररलॅ क्सेशन) अनुस्यूत असते. व्यापक सामाजजक वहतालशवाय व्यक्तीचं वहत शक्य नाही याची पुरेशी जार्ीव सदर पध्दतींमध्ये नसते. त्याच प्रमार्े सरकारची वेर्वेर्ळी धोरर्े व योजना व त्यांची अंमलबजावर्ी व्यक्तीच्या तार्-तर्ावाशी वनर्डडत असतात याची जार्ीव व त्यावरील इलाज (जे टोटल स्रे स मॅनेजमेंटमध्ये आहेत) ह्या प्रचललत पध्दतींमध्ये नसतात. त्यामुळे प्रचललत पध्दतींचा तात्पुरता फायदा होऊ शकत असेल कदाडचत. पर् "स्रे स" ची मूळापासून हाताळर्ी होत नाही. उदाहरर्च द्यायचं झालं तर टी.बी.च दे ता येईल. टी.बी. च्या रुग्र्ाला || 48 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

ताप येतो म्हर्ून ताप घालवर्ारे और्षध ददलं तर ताप तात्पुरता जाऊ शकतो. पर् टी.बी. जात नाही. टी.बी.ची और्षधं जशी टी.बी. जाण्यासाठी आवश्यक आहेत त्याचप्रमार्े व्यक्ती व समाजाच्या वनकोप ववकासासाठी आणर् वहतासाठी टी.एस.एम. अत्यावश्यक आहे. प्रचललत पध्दती अॅत्स्पररन,पॅरालसटे मॉल सारखं तात्पुरता ताप घालवण्याचं काम करतात. टी.एस.एम. वर्ळू न केवळ प्रचललत पध्दतीच चालू ठे वल्या तर तर्ावरुपी टी.बी. दूर होर्ार नाही. सामाजजक आणर् वैयलक्तक वहत साध्य होर्ार नाही. व्यक्ती व समाजाचा -हास र्ांबर्ार नाही. टी.एस.एम. आणर् प्रचललत पध्दतीमध्ये हा मूलभूत फरक आहे. टी.एस.एम.ला पयाणय नाही. ढासळर्ा-या व्यक्ती आणर् समाजाला टी.एस.एम. लशवाय दुसरा आधार नाही. टी.एस.एम. लशवाय वनकोप आणर् प्रभावी व्यक्तीववकासाची आणर् समाजववकासाची शक्यता नाही! ♦♦♦

|| 49 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

प्रकरर् नतसरे

तार् - तर्ावाचे दुष्पररर्ाम तार्-तर्ावाचे वकतीतरी दुष्पररर्ाम होतात. त्यातले ठळकपर्े जार्वर्ारे दुष्पररर्ाम आपर् पाहू. १. मि - ‘मन डचिती ते वैरी न डचिती' अशी म्हर् आहे. त्याच प्रमार्े 'डचिता जजवतंपर्ी जाळते' असही म्हटलं जातं. काळजी, हुरहूर, डचिता, दडपर्, कोंडमारा, दहशत, दबाव, अस्वस्र्ता, बेचैनी, वैफल्य, असहाय्यता, वनराशा, खंत, खेद, कंटाळा, भीती, अवहेलना, वकरवकरेपर्ा, वनरसपर्ा, वनरुत्साहीपर्ा, पळपुटेपर्ा, आत्मववर्श्ासाचा अभाव, खखिपर्ा, आत्मघृर्ा, दुणित्तपर्, दुःस्वप्ने, वनद्रानाश, आत्मघातकी (आत्महत्येची भावना) ववचार, वेर्वेर्ळया रोर्ांचा धसका, नखं कुरतडर्ं, डोळे डमचकावर्ं इत्यादी चमत्काररक सवयी असे अनेक दुष्पररर्ाम स्रे समुळे होतात. टॅ क्सीमधून एकटं जायला सुध्दा भीती वाटर्ं, आंघोळीला एकटं जायला भीती वाटर्ं इतक्या र्राला मार्ूस हाटण अॅटकच्या धसक्यानं जाऊ शकतो. एकटा झोपायला घाबरु शकतो. भीतीचा आर्खी एक प्रकार म्हर्जे व्यसनामुळे उत्पि होर्ारी भीती. लसर्रेट, तंबाखू, दारु यांचं सेवन करर्ा-यांना या पदार्ा​ांच्या दुष्पररर्ामांची मावहती ददल्यास त्यांची भीती अडधकच वाढू शकते. दुष्पररर्ामांच्या भीतीमुळे उलट अडधक दारु प्याली जाऊ शकते. व्यसनाधीनता हे मनाच्या अशांतीचं (स्रे स मुळे उत्पि झाले ल्या)

|| 50 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

लक्षर् आहे. काही डॉक्टर त्यांच्या रुग्र्ांना याबाबतीत धारेवर धरतात पर् तेच डॉक्टर पुढे तर्ावग्रस्त झाले की स्वतः व्यसनांच्या आहारी र्ेलेले ददसतात. संपूर्ण तर्ावमुक्तीच्या ध्येयात झोकून ददलं आणर् ववजीर्ीर्षु वृत्ती ठे वली तर व्यसनांचा ववळखा दढला होताना मी पावहला आहे. डमशन असलं की व्यसन लु ळं पडतं. स्रे समुळे आज मनं इतकी जजणर झाली आहेत की व्यसनाधीनतेमध्ये भले भले रर्ीमहारर्ी अडकले तर आियण वाटायला नको. (प्रत्येकानं संपूर्ण तर्ावमुक्तीच्या कायाणत स्वतःच्या कुवतीप्रमार्े सहभार्ी होर्ं हाच यावर उपाय आहे. परस्परांना लशव्या घालर्ं व धारेवर धरर्ं हा नव्हे!) असो. आता कुटुं बावर स्रे समुळे कोर्ते दुष्पररर्ाम होतात हे पाहू. २. कुटुं ब - पूवी दहा-पंधरा-वीस सदस्य असले ली एकर कुटुं ब होती. आता छोटी आणर् ववभक्त कुटुं ब तयार झाली. कुटुं बाचे सदस्य २ ते ४! भाऊ, बवहर्ी, चुलते, मामे, मावसे, असे भाऊबंद दुरावले ! परस्परांच्या र्ाठी - भेटी सरल्या आणर् र्ाठीभेटीतला र्ोडवाही सरला! पोरं जन्मायच्या आधी शाळे ची डचिता आणर् लग्नाच्या आधी नोकरी व घराची डचिता ! धड चालू आणर् बोलू लार्ण्यापूवी इंटरव्ह्यूची डचिता! स्पधाण परीक्षांच्या भाऊर्दीमध्ये चवर्ीमधल्या मुलांसाठी स्पधाण परीक्षा घेण्याचा वनर्णय नुकताच झाला आहे. स्पधेचं युर् आहे असं जाहीर करुन उंदीर स्पधेला मान्यता दे ऊन (ती संपवण्याऐवजी) कोवळया बालकांवर जबरदस्ती होर्ार आहे, (उंदीर स्पधेत दटकण्यासाठी), अडधक "कावेबाज" व "कायणक्षम" उंदीर बनण्याची! पालकांची झोप आता पोरं झाल्या झाल्या उडर्ार आणर् परीक्षा - इंटरव्ह्यू - नोकरी बढती यांच्या बेरीज वजाबाकीत उरलं सुरलं कौंटुं वबक स्वास्र्थयही नष्ट होर्ार. स्वार्ण, संधीसाधुपर्ा, || 51 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

असवहष्र्ुता, तुटकेपर्, मार्ूसघार्ेपर्ा, बेपवाणई, बेजबाबदारपर्ा हे कुटुं बातच वाढत जार्ार! सवहष्र्ू, प्रेमळ, आपुलकीचं सांत्वन व धीर दे र्ारं कौटुं वबक वातावरर् नष्ट होत चाललय ते वेर्वेर्ळया स्रे स (जुर्लबंदी) मुळे! तार्-तर्ावामुळे! ३. कायणक्षमता - कामातली कुचराई, अकुशलता, र्ैरहजेरी, बेवफकीरपर्ा, बेजबाबदारपर्ा, वनष्काळजीपर्ा, भांडखोरपर्ा, कामचुकार वृत्ती, दुस-याची कनिदा करर्े, वनयम मोडर्े, बेलशस्त वार्र्े, वररष्ठ व कवनष्ठांशी न पटर्े असे वकतीतरी स्रे सचे दुष्पररर्ाम आपल्या कायणक्षमतेवर होतात. ४. बुध्र्ी - ववसराळू पर्ा, र्ोंधळ, संशय, दुटप्पी वृत्ती, वनर्णयक्षमतेचा अभाव, समस्येची सोडवर्ूक करण्यातली अकायणक्षमता, कल्पनाशक्ती व दृष्टी (vision) चा अभाव, आकलनक्षमतेचा अभाव, असे अनेक दोर्ष स्रे समुळे बुध्दीत उत्पि होतात. ५. सामाजजक वागर्ूक - क्षुद्रपर्ा, खोटे पर्ा, लबाडी, वनयमबाह्य वतणन, ववर्श्ासघात, लाच दे र्े व घेर्े (व त्यांना उत्तेजक व पोर्षक असे वनयम व कायदे करर्े) ववववध प्रकारचे लैं वर्क, सामाजजक, धार्मिक, जातीय अत्याचार व र्ुन्हे, दहशतवादीपर्ा, इत्यादी अनेक दुष्पररर्ाम सामाजजक स्वास्र्थयावर तार्-तर्ावांमुळे होतात. ६. वैवानहक संबंध - पती-पत्नी मधील तर्ाव, भांडर्े, अववर्श्ास, घटस्फोट यांमध्ये वाढ होते. वववाहबाहय संबंध व तज्जन्य अपराध हेही वाढू शकतात. ७. शरीरावर होर्ारे दुष्पररर्ाम - प्रजनन संस्र्ा (ररप्रोडक्टीव्ह लसस्स्टम) आणर् लैं वर्कता

|| 52 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

अ. र्षंढत्व म्हर्जे लशश्न ताठरण्यातील असमर्णता आणर् त्यामुळे संभोर् करण्याची असमर्णता. आ. संभोर्पूवण स्खलन म्हर्जे संभोर् होण्यापूवीच वीयाणचं स्खलन होर्ं (ते लशश्नातून बाहेर पडर्ं) यामुळे संभोर्ाच्या आनंदावर ववरजर् पडतं. इ. स्खलन अभाव - काही जर्ांना स्खलनच होत नाही. हे दे खील मनोभंर् करर्ारं प्रकरर् आहे. या वतन्ही प्रकारांमुळे आत्मववर्श्ास जातो, न्युनत्वाची भावना येते व तीव्र खखिता व बेचैनी येते. ई. प्रवतसलिर्ी व्यक्तीबद्दल दुरावा, नकोसेपर्ा, वतरस्कार उ. संभोर्काली वेदना ह्या सा-या दुष्पररर्ांमुळे पती - पत्नी ककिवा प्रेमी - प्रेडमका यांच्यातील प्रेम, सहजीवन, र्ोडवा, आकर्षणर् हे सारं आटू न जाऊ शकतं. पररर्ामी सारं जीवन भकास व ओसाड बनतं. रुक्ष बनतं. असहाय्य बनतं. इम्यूि शसव्स्टम - रोग प्रनतबंधक शक्ती उमपन्न करर्ारी यंत्रर्ा रक्त, अस्स्र्मज्जा, सलिफ नोडस व र्ायमस अशा जार्ी वसले ली ही यंरर्ा रोर्जंतूपासून शरीराचं रक्षर् करतेच पर् लशवाय अनेक घातक रासायवनक द्रव्यांपासूनही संरक्षर् करते. साहजजकच तार् तर्ावामुळे या यंरर्ेवर तार् येतो व वतच्यात वबघाड होतो. एड् स व कॅन्सर प्रमार्ेच ऑटो इम्यून रोर् (स्वतःच्या शरीरातील द्रव्यांचा, ती "परकी" आहेत असे समजून नाश करर्ारे रोर्) दे खील अडधक सहज होऊ शकतात. || 53 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

चौकस, सुजार् आणर् कुतुहूल असले ल्या वाचकांसाठी आर्खी र्ोडी मावहती दे र्ं उपयुक्त ठरेल. अ. तार् - तर्ावामुळे, मोनोक्लोनल अँटीबॉडीज (ज्या एकाच प्रकारच्या बी - सलिफोसाईटच्या पेशीकडू न स्रवल्या जातात) त्या कमी होतात. त्यामुळे संबंडधत धोकादायक अँदटजेन्सपासून डमळर्ारे संरक्षर् कमी होते! आता प्रश्न असा की हे अॅदटजेन म्हर्जे काय ? वनसर्ाणतल्या अनेक चमत्कारातला हा एक चमत्कारच आहे असं म्हर्ायला हरकत नाही. अँदटजेन ही अशी ववलशष्ट द्रव्य असतात की त्यांचे जोडीदार शरीरात उत्पि होतात! एक प्रकारचं अँदटजेन त्याच प्रकारच्या पर् जर्ू काही प्रवतसलिर्ी असले ल्या, दुस-या पदार्ा​ांशी जोडी जमवते! यालाच अँदटजेन - अँदटबॉडी ररअॅक्शन म्हर्तात. दुस-या दृष्टीनं पावहल तर अँदटजेन्स ही रासदायक द्रव्य असली तरी त्यांचे जोडीदार (अँदटबॉडी) त्यांना र्प्प करतात वनष्प्रभ करतात! एखाद्या उडार्टप्पू टपोरीला ज्याप्रमार्े त्याची बायको रुळावर आर्ते त्याप्रमार्े! त्यामुळे अँदटबॉडीज् जेव्हा तार्-तर्ावामुळे कमी होतात, तेव्हा त्यामुळे रोर्प्रवतबंधक शक्ती कमी होते. पुष्कळ जंतूपासून तयार होर्ारी अँदटजेन्स धोकादायक ठरु शकतात. तसेच जंतूपासून तयार होर्ारी ववर्षारी द्रव्ये दे खील धोका उत्पि करतात. ब. शरीरामध्ये आर्खी एक द्रव्य असतं. त्याच नाव यूमर नेफ्रोलसस फॅक्टर. कॅन्सर (ककणरोर्) मुळे तयार होर्ारी र्ाठ (यूमर) ववरघळवून

|| 54 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

टाकतं म्हर्ून हे नांव. हे द्रव्य इतर अनेक दृष्याही उपयुक्त असतं. तर्ावामुळे हे द्रव्यही कमी होत. क. शरीरातील एमआरएनए चे जलद ववघटन करुन नरयुक्त पदार्ा​ांची (प्रलर्न) वनर्मिती कमी करुन (त्यावर पोसर्ा-या ववर्षार्ूंची रसद तोडू न) रोर्प्रवतबंधक कायण करर्ा-या द्रव्यांना इंटरफेरॉन म्हर्तात. ववर्षार्ू शरीरात घुसले (शरीरातील वबटा सलिफोसाईटस् या पेशींमध्ये घुसले ) की त्या पेशी इंटरफेरॉन स्रवतात. घरात उंदीर घुसले तर ज्याप्रमार्े घरमालक त्यांचे खाद्य प्रर्म बंददस्त करतात तसचं हे आहे ककिवा एखादा नको असले ला पाहुर्ा आला तर घरात जेवर् न बनवण्यासारखंही म्हर्ायला हरकत नाही ! इंटरफेरॉन्समुळे इतर पेशींचंही संरक्षर् होतं. ड. टी हेल्पर सलिफोसाईट या नावाच्या पांढ-या रक्तपेशींपासून इंटरल्यूवकन २ (INL2) तयार होतं. त्यामुळे अडधकाडधक टी ललफोंसाईटस् चेतवल्या जातात ह्या सवण "टी सलिफोसाईटस्" सलिफोकाईन नावाचा स्राव स्रवतात व त्यामुळे "बी सलिफोसाईट" उत्तेजजत होऊन अॅदटबॉडीज स्रवतात. अॅदटबॉडीज्ना वेर्वेर्ळं ववलशष्ट रे कनिर् घेतले ल्या सैवनकांची उपमा दे खील शोभेल. त्या त्या प्रकारच्या अॅदटजेनशी (संकटाशी । पररस्स्र्तीशी) त्या मुकाबला करतात ! डोळे - तार् - तर्ावामुळे डोळयांभोवती काळी वतुणळे तयार होतात. शेकडो तरुर् तरुर्ींना ही काळी वतुणळ हैरार् करतात ! एकतर त्यामुळे ववरुपता येते अन् दुसरं म्हर्जे आपला तार् (जो आपल्याला लपवायचा असतो) जर्जाहीर होतो. || 55 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सुरकुत्या लवकर पडर्े, डोळयात उत्साह व आत्मववर्श्ासाची चमक नसर्े, मोतीकबिदू, मधुमेहजन्य नेररोर् इत्यादींची शक्यता वाढर्े असे अनेक प्रकार तर्ावामुळे होतात. डोळे खोल र्ेलेले दे खील आपर् पाहतोच. इतरही अनेक रास संभवतात, पर् सा-यांचा तपशील घेतला तर ललखार् फारच लांबेल! काि - यत् श्रोरेर् न श्रुर्ोवत येन श्रोरडमदं श्रुतम् । तदे व ब्रम्हम् तत् ववद्धी नेदं यदददं उपासते ।। केनोपवनर्षदामधील या श्लोकांत म्हटलं य की जो कानाने ऐकतो तो ब्रम्ह! कान साधन आहेत. कान ऐकत नाहीत ! असो. ध्ववनप्रदूर्षर्ामुळे वर्रर्ीकामर्ार, ले र् मशीन कामर्ार इत्यादींप्रमार्ेच शहरातल्या सवण सामान्य व्यक्तींना दे खील कमी अडधक बवहरेपर्ाचा तडाखा बसतो. तर्ावजन्य मधुमेहाची पररर्ती नसांच्या (Nerves) वबघाडात व बवहरेपर्ात होऊ शकते! तर्ावामध्ये रोर्प्रवतबंधक शक्ती कमी होते व कान, डोळे , त्वचा इत्यादींची काळजी घेतली जार्ं, कठीर् होतं. साहजजकच कानांमध्ये जंतूसंसर्ण होर्ं घार् साठर्ं इत्यादींचं प्रमार् वाढतं. िाक - तर्ावामध्ये रोर्प्रवतबंधक शक्ती कमी झाल्यामुळे नाक, नाकाच्या आतील आवरर्, सायनसेस (हाडांच्या आतील नाकांमध्ये उघडर्ा-या पोकळया) इत्यांदीमध्ये जंतूसंसर्ण वाढतो. तसेच नाकाची त्वचा कोरडी होर्े, रक्तस्राव होर्े इत्यादी प्रकार होऊ शकतात. सदी, || 56 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

खोकला, पडसे, अधणलशशी यांचं प्रमार् व र्ांभीयण तर्ावामध्ये अडधक वाढतं. काही वेळा जंतूसंसर्ाणलशवाय दे खील नाक वाहू लार्र्े, सशिका येर्े इ. प्रकार होतात. ऑटोनॉडमक नव्हणस लसस्टम (Autonomic Nervous system) म्हर्जेच अवनच्छावती मज्जासंस्र्ेवर तर्ावाचा जो प्रभाव पडतो त्यामुळे असं होऊ शकतं. तोंड - मुख - तोंडाला कोरड पडर्े आपल्यातल्या बहुतेकांनी अनुभवले ल असतं! मुलाखतीच्या वेळी, सावणजवनक भार्षर्ाच्या वेळी, प्रर्मच रंर्मंचावर र्ेल्यावर, पवहल्यांदाच कॅमेराला सामोरं र्ेल्यावर तोंडाला कोरड पडण्याचा अनुभव नवा नाही. पर् तर्ावामुळे रोर्प्रवतबंधक शक्ती कमी होऊन दात, वहरड्या, टाळा, जीभ, र्ाल इत्यादींमध्ये जंतूसंसर्ण व जखमा होऊ शकतात आणर् त्यामुळे लाळ अडधक दे खील सुटू शकते. तार्ामध्ये तोंडाची, दातांची स्वच्छता व वनर्ा राखली न र्ेल्यामुळेही असं होऊ शकतं. तार्ामध्ये आहार-ववहार, पर्थय-पार्ी न सांभाळलं र्ेल्यामुळे दे खील हे होऊ शकतं. कान, नाक , डोळे यांच्याबाबतही हे खरं आहे. पुष्कळ लोकांच्या तोंडाला दुर्णधी येते. टी.व्ही.वरच्या जावहरातीमध्ये दाखवल्याप्रमार्े अशा दुर्ांधीमुळे प्रेमभंर् होऊन तर्ाव वाढू शकतो हे खरंच. पर् तर्ावामुळे दातांकडे पुरेसं लक्ष न ददल्यामुळेही दुर्ांध तयार होतो हे दे खील खरं आहे! अर्ाणत एखादी टू र्पेस्ट वापरुन ददवसभर तोंडाला सुंर्ध येत राहतो अस जे सांवर्तलं जातं त्याचा कुर्ालाही अनुभव आले ला मी पावहले ला नाही. तोंड स्वच्छ धुर्ं, चूळ नीट भरर्ं, नीट दात घासर्ं, वहरड्यांना व टाळयाला मसाज करर्ं इत्यादींनाच अडधक महत्व आहे! || 57 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

हृर्य व रक्ताणभसरर् संस्था - हृदयाचा रक्तपुरवठा कमी होर्ं हृदयाचे ठोके वाढर्ं वा अवनयडमत होर्ं, मेंदूचा रक्तपुरवठा कमी होर्ं, रक्तदाब वाढर्ं इत्यादी बाबी तर्ावामुळे होतात/वाढतात हे वनणित. तर्ावानेच आहार ववहारावर दुष्पररर्ाम होतो आणर् आहार-ववहार ववकृत झाला की तार्-तर्ाव वाढू न शेवटी रोर्ांना वनमंरर् व आसरा डमळतो म्हर्ून ज्याला "लाईफ स्टाईलचे" रोर् म्हर्जे "आहारववहाराचे" रोर् असं ज्यांना म्हर्तात ते वास्तवात तर्ावजन्य रोर् आहेत. तर्ाव मुक्तीकडे सवाणडधक लक्ष याच कारर्ासाठी द्यायला हवं. संपूर्ण तर्ावमुक्तीच्या द्वारे व्यसनांवर दे खील आपोआप काबू डमळवता येतो आणर् त्यांच्या दुष्पररर्ामांपासून बचाव करता येतो. रक्ताणभसरर् व हृदयरोर्ामध्ये उद्भवर्ा-या चक्कर येर्े, छातीत धडधडर्ं, नेहमीच्या श्रमानेही धाप लार्र्े, अस्वस्र्ता, छातीत दुखर्े, घाम फुटर्े, हातपाय र्ंड पडर्े अशा रासांवर संपूर्ण तर्ावमुक्तीद्वारे पुष्कळच मात करता येते. सांधे स्िायू इमयार्ी - अशक्तपर्ा, सांधेदुखी, पाठदुखी, कंबर दुखी, मान दुखी, बरर्ड्यांच्या सांध्याची वेदना, चावण्याचे सांधे दुखर्ं, लचक भरर्ं इत्यादी बाबी तर्ावामुळे होतात. पाठ धरर्ं, मान धरर्ं, मान वाकडी होर्ं असेही प्रकार होतात. तर्ावामुळे व्यक्तीचं उठर्ं, बसर्ं, उभ राहर्ं, चालर्ं यात नकळत फरक होतात. याना पोस्चरल चेंजेंस Postural Changes म्हर्तात. उदाहरर्ार्ण वाकून उभं राहर्, मान पुढे करर्ं, खांदे पाडू न चालर्ं, वाकडं वतकडं पडर्ं, बसर्ं इत्यादी. यामुळे स्नायुदुखी व सांधेदुखी वाढते! || 58 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

श्वसिसंस्था - चले वाते चले डचत्तम वनिलं वनिलो भवेत् । र्श्सनाचा आणर् मन - स्वास्र्थयाचा संबंध प्राचीन भारतीयांना ज्ञात होता. म्हर्ूनच त्यांनी वरील वचनात (पतंजल योर्सूक्त) म्हटले आहे की, र्श्सनातील वेर् - प्रवेर् - आवेर् इत्यादींचा र्ेट पररर्ाम मनावर होतो, डचत्तावर होतो व त्याप्रमार्ात डचत्त, मन दे खील सैरभैर होतात, अस्वस्र् होतात. मनाच्या स्वास्र्थयामुळे र्श्सनवक्रया नीट चालते तर मनाच्या अस्वस्र्ेमुळे दम्यासारखे ववकार उद्भवू शकतात. यालशवाय अॅलजी आणर् जंतुसंसर्ण यांचेही प्रमार् तार्-तर्ावामुळे वाढते. रासायवनक प्रदूर्षर्ामुळेही र्श्सनसंस्र्ेचे वबघाड होतात. रासायवनक प्रदूर्षर् तर्ावाचं एक कारर् आहे. त्याचप्रमार्े संपूर्ण तर्ावमुक्तीचा पुरेसा प्रचार-प्रसार न झाल्याचा पररर्ामही आहे! एखादी व्यक्ती जेव्हा रडते, हुंदके दे ते तेव्हा वतच्या र्श्सनात फरक पडत असतो! भावना, त्यांचा उद्रे क आणर् र्श्सन यांचा असा संबंध आहे. रार्ानं लालबुंद झाले ला मार्ूस जोर-जोरानं र्श्ास घेतो, त्याचे हातपाय र्रर्रतात आणर् छातीत धडधडतं. म्हर्जेच तर्ावामुळे मज्जासंस्र्ा, हृदय, रक्ताणभसरर् व र्श्सन या सवा​ांवर पररर्ाम होतो. पचिसंस्था - मनाच्या स्स्र्तीत बदल करर्ा-या तार् - तर्ावाचा प्रचंड पररर्ाम पचनसंस्र्ेवर होतो! ववववध भार्षेतले काही वाक्यप्रचार पावहले तर दे खील हे सहज लक्षात येईल.

|| 59 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

ममसर - तो मत्सरानं जळतो. मत्सरानं पोटातलं आम्ल (अॅशसड) वाढतं. अॅलसडडटी वाढते! - उसके सीनेमे जलन हो रही है । याला कारर् छातीत असर्ा-या अिनललकेचा दाह! हाही अॅलसडडदटमुळे होतो. - त्याच्या पोटात दुखते. हे दे खील आम्ल वाढल्यामुळे होतं. धैयण - इंटेस्टायनल फॉर्टियूड - Intestinal fortitude धैयण आहे असं सांर्ण्यासाठी हा शब्द वापरतात. मन खंबीर असतं तेव्हा भीतीनं पोटात र्ोळा उठत नाही! परंतु ही हॅज नो र्टस् ! He has no guts त्याला र्टस् नाहीत, हे त्याला धैयण नाही असं दाखवण्यासाठी म्हर्तात. कारर् भीतीनं त्याच्या पोटात र्ोळा उठतो! भीती - भीतीनं ते मूल चड्डीत हर्लं . भीतीमुळे आतड्यावरचं वनयंरर् जाऊन असं होऊ शकतं. आिंर् - आनंद पोटात माझ्या मावेना रे मावेना. आनंदानं पोट भरुन आलं . आनंदानं खरोखरच जठरावर जो पररर्ाम होतो त्यामुळेच अशी भावना येते! याउलट भुकेन मुलं रडतात व मोठे लाचार होऊ शकतात. "पोटात कावळे ओरडले " ककिवा "पेटमे चूहें दौडने लर्े" की मनावर असा पररर्ाम होतो ! तार् - तर्ावामुळे कुर्ी फार बडबडतो तर कुर्ी र्प्पच राहातो. फार || 60 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

बडबडण्यामुळे हवा पोटात जाते व आपर् त्यालाच र्ॅस झाला म्हर्तो. लशवाय पचनसंस्र्ेचे स्राव व आकुंचन प्रसरर् यावर पररर्ाम होऊन बद्धकोष्ठ, ढे कर, पोट फुर्ी, उलटी, अिावरची वासना उडर्ं, अॅलसडडटी वाढर्ं, जळजळर्ं, अल्सर, (व्रर्) आतड्यांचा दाह (पोटात दुखर्ं कळ मारुन संडासला होर्ं इत्यादी) इ. बाबी उद्भवतात. मनाच्या खखितेमुळे तोंडाला पार्ी सुटून मळमळू शकतं. तार्जन्य वनद्रानाशानं अपचन होतं. तर अपचन झालं की घार्ेरडी स्वप्न पडू न शकतात आणर् वनद्रानाश होऊ शकतो. प्रजि​ि - मूत्र - संस्था - रारी झोपेत लघवी होर्े, सशिक ककिवा खोकण्याने लघवी होर्े, भीतीने लघवी होर्े हे सारे तर्ावाचे दुष्पररर्ाम होय! जडभरताची एक र्ोष्ट आहे. वाचले ल्या वा ऐकले ल्या त्या र्ोष्टीमध्ये असा एक प्रसंर् स्मरतो, की घाबरुन हरीर्ी व्याली वतने बछड्याला जन्म ददला! आधुवनक ववज्ञानात याला प्रेलसवपटे ट ले बर (Precipitate Labour) म्हर्जेच "अचानक, एकदम प्रसूवत होर्े" म्हर्तात. मनाच्या तीव्र उवद्वग्नतेमुळे र्भणपात होर्े शक्य आहे. स्री - रोर् व प्रसूती तज्ज्ञ यासंबंधीची संख्याशास्रीय मावहती उपलब्ध करु शकतात. तसेच अशा प्रकारच्या र्भणपातांचे प्रमार् वकती असते यावर प्रकाश टाकू शकतात. मवचा आणर् श्ले ष्मल आवरर् (म्युकस मेंब्रि े Mucous membrane) वनरार्स बाळाच्या हस-या डोळयात नव्या युर्ाची पहाट असते. त्याला || 61 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

पाहून आपल्या डचत्तवृत्ती बहरतात. सुंदर तरुर्ींच्या र्ालावरील सुंदर रलक्तमा तरुर्ांना मोहवतो. महायोग्याच्या तेज - पुंज मूतीपुढं सामान्यजन भारावून नतमस्तक होतात. या सा-यांमध्ये त्वचेची भूडमका दे खील महत्वाची असते ! म्हर्ूनच बाजारात कॉस्मेदटकस् (Cosmetics) च्या सौंदयणप्रसाधनांचा सुकाळ आढळतो. तर्ावामुळे त्वचा कोरडी, सुरकुतले ली, काळवंडले ली, वनस्तेज बनते. रोर्प्रवतबंधक शक्ती कमी झाल्याने काहींना फोड येतात. मुरुमे येतात. तर अंर्ावर इतर दठकार्ी खरुज होते. काहींना (Eczema) तर काहींना सोररयालसस (Psoriasis) होतो. काहींना लायकेन प्ले नस (Lichen planus) तर काहींना नसा-त्वचा दाह Neuro dermatitis होतो. काहीजर्ांना खाज येते तर काहींना अवतररक्त घाम येतो ववशेर्षतः हात आणर् पायांच्या तळव्यांवर! सौंदयणप्रसाधनांचा आणर् ब्युटी पालण सणचा मुबलक वापर करर्ा-यांनी एक बाब ववचारात घ्यायला हवी. बार्ेतल्या झाडांना वरुन पाण्याचा फवारा मारला म्हर्जे पुरे होईल का? नाही ना? मर् तसंच आपल्या त्वचेंचं आहे. तर्ावमुक्तीचं अमृत प्यायल्यालशवाय आपली त्वचा टवटवीत व तजेलदार कशी होईल? तर्ावमुक्तीनं मनाची उभारी, उमेद, उत्साह, आत्मववर्श्ास इत्यादी ववकलसत होता - होता त्वचेला नवजीवन प्राप्त होतं ! तरुर् - तरुर्ींनी "या सौंदयणसाधनेचा" अभ्यास आणर् उपयोर् केल्यास त्यांना वनणित यशस्वी होता येईल व समाधानीही होता येईल.

|| 62 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

अंतस्त्रावी ग्रंथीची संस्था - एंडोक्राईन - लसस्स्टम Endocrine system वाढ खुरटर्ं, मधुमेह, स्र्ूलता, मालसक पाळी बंद होर्ं, इत्यादी प्रकार अंतस्रावी ग्रंर्ीच्या तर्ावजन्य ववकृतीमुळे होतात. ककिबहुना सवणच अंतस्रावी ग्रंर्ीवर तर्ावाचा ववपररत पररर्ाम होतो व त्याचे दुष्पररर्ाम शरीरात सवण दूर होतात असं म्हर्र्ं संयुलक्तक ठरेल. मज्जासंस्थेवरील दुष्पररर्ाम - र्कवा, आळस, खादाडपर्ा, अजजबात न खार्े, तोतरेपर्ा, खखिता, वैर्षम्य, वनद्रानाश, र्रर्र (हातापायांना कंप सुटर्े) ववनाकारर् उलटी काढर्े, आत्महत्येचे ववचार इत्यादी बाबीं "मिावरील दुष्पररर्ाम" या प्रकाराप्रमार्ेच मज्जा संस्र्ेवरील दुष्पररर्ाम या सदरात दे खील मोडतात. मज्जासंस्र्ेवरील दुष्पररर्ामांमुळेच पुष्कळदा त्वचेवर काळे डार् उमटतात व भयंकर आर् होर्े, खाज येर्े असे प्रकार घडतात. कारर् मज्जासंस्र्ा आणर् शरीरातील सवण अवयवांचा घवनष्ठ संबंध आहे. यामध्ये त्वचा दे खील महत्वाची आहे. शरीराची स्स्थती - पोस्चर Posture सांधे - स्नायु इत्यादींचा ववचार करताना आपर् पोस्चरचा पररर्ाम पावहला. त्याचबरोबर हे दे खील ववसरता कामा नये, की तार् - तर्ाव शरीराची स्स्र्ती, ढब वबघडवतात. कपिजरा लसनेमामध्ये आदशण र्ुरुजींचा (जे ताठ मानेनं वावरतात) जेव्हा तमाशातला मास्तरडा बनतो तेव्हा त्यांचे खांदे कसे पडले ले होते आणर् मान कशी खाली र्ेलेली होती हे आठवा. तार् - तर्ावामुळे मार्ूस आतून खचतो आणर् || 63 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

बाहेरुनही वाकतो ! त्याची नजर पडते, खांदे पडतात, मान खाली जाते. पररर्ामी पोक येतं. यातून सांधेदुखी, मानदुखी, पाठदुखी इत्यादी उद्भवतात. केस - काहीजर्ांना टकलाचा वपढीजाद वारसा डमळतो तर काही जर्ांना केस वपकण्याचा ! माझा एक ववद्ववान आणर् सज्जन डमर पंतप्रधानांच्या कायाणलयात असतो. त्याचे केस कापसासारखे आहेत ! तर दुसरा एक डॉक्टर डमर कल्यार्ला आहे. त्याच्या डोक्यावर पौर्र्िमेचा चंद्र आहे. परंतु तार्तर्ावामुळे केस वपकर्े आणर् केस र्ळर्े ही बाब आता शाळा कॉले जातल्या मुलांमध्येही आढळू लार्ली आहे. वेर्वेर्ळे शांपू, तेले आणर् इतर महार्डे प्रकार वापरर्ा-यांनी संपूर्ण तर्ाव मुक्तीचा संजीवन मंर अभ्यासला व आचरला तर काळे भोर केस अडधक सुलभ होतील यात शंका नाही ! तर्ावामुळे अनेकदा केस तुटर्े, भुरे होर्े, कोंडा होर्े, डोक्यात फोड येर्े असे प्रकारही होतात. यकृत - तर्ावामुळे भूक उडते आणर् त्यामुळे प्रलर्नांचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे ‘इंटरल्युवकन’ तयार होण्यात अडचर् येते व पररर्ामी यकृतामध्ये अल्ब्युडमन तयार होण्याची वक्रया मंदावते. रक्त - तर्ावामुळे कॉर्टिसोल नावाचा हॉमोन अडधक स्रवतो व त्यामुळे पुष्कळदा तांबड्या पेशी अडधक तयार होतात. त्यांच्यामुळे शरीराला काही फायदा होत नाही. || 64 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

व्यशक्तमत्त्व - वेर्वेर्ळया संदभाणत (केस, मज्जासंस्र्ा, मन, त्वचा, डोळे , पोस्चर इत्यादी) तर्ावाचा व्यक्तीमत्त्वावर कसा ववपररत पररर्ाम होतो हे आपर् पावहलं आहे. तार् - तर्ावांवर आरुढ होता आलं नाही तर संपूर्ण व्यलक्तमत्त्वच खच्ची होतं. क्षमता, आत्मववर्श्ास, प्रसन्न्ता, प्रामाणर्कपर्ा, प्रेमळपर्ा सारीच आटू न जातात. स्वयंपूर्णता संपते. परस्परातले संबंध वबघडतात. सारं जीवन एक परवड बनतं. व्यक्ती आणर् राष्ट्राच्या ववकासासाठी संपूर्ण तर्ावमुक्तीला वकती महत्व आहे हे यावरुन लक्षात येईल ! ♦♦♦

|| 65 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

प्रकरर् चौथे संपूर्ण तर्ावमुक्ती सल्लागार कुठे सापडतच िाहीत ! असं का ? संपूर्ण तर्ावमुक्ती ही नवी संकल्पना आहे. प्राचीन आणर् अवाणचीन व पौवाणत्य आणर् पाणिमात्य लसध्दांतांच रहस्य उलर्डर्ारी व व्यक्ती आणर् समाज यांचं सवा​ांर्ीर् आरोग्य साध्य करर्ारी अशी ही अभूतपूवण पध्दती आहे. त्यामुळे या पध्दतीचे अभ्यासक आणर् तज्ज्ञ अभावाने सापडर्े हे साहजजकच आहे ! हळू हळू या लसध्दांतांबद्दल जशी जार्ृती होईल तशी तशी शहरा - र्ावातून संपूर्ण तर्ावमुक्तीची सल्लाकेंद्रे प्रत्यक्षात येतील यात शंका नाही ! नव्या दमाच्या बुखध्दमान तरुर्ांसाठी, संपूर्ण तर्ावमुक्तीच्या क्षेरात उतरुन आयुष्याचे सार्णक करण्यासाठी ही सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे. असो, वास्तववक पाहता तार् - तर्ाव या ववर्षयावर यापूवी अजजबात अभ्यास झाला नाही असं मुळीच नव्हे. परंतु तो सम्यक् दृष्टीकोनातून होण्याऐवजी काहीसा तुटक - तुटकपर्े, तुकड्या - तुकड्यांनी झाला अस म्हर्ावं लार्ेल. एरवी वेद, उपवनर्षदे , र्ीता, योर्शास्र, आयुवेद इत्यादी ज्ञानभांडाराची महती काय र्ोडी आहे? त्यातील ज्ञान तर ववर्श्वंद्य आहे! पर् एवढचं नव्हे तर नंतरच्या काळातील वनसर्ोपचार, होडमओपॅर्ी, वर्ैरेचे योर्दानही या संदभाणत महत्त्वाचे आहे. त्याही नंतरच्या काळात वॉल्टर ब्रॅडफोडण कॅनॉन (१९१४|| 66 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

१९३५) व हॅन्स सेल्ये (१९४६) यांचे या क्षेरातील प्रयोर् व संशोधन बहुमूल्य आहे. सेल्यें यांनी अव्वल दजाणचे संशोधन व प्रयोर् करुन तार्-तर्ावामुळे प्राण्यांमध्ये कसे दुष्पररर्ाम होतात हे दाखवून ददले ल्या ‘वतहेरी दुष्पररर्ामांना’ त्यानीच मर् जनरल अॅडप्टे शन ससि​िोम असं नावं ददल. र्ायमस, या ग्रंर्ीची अॅरोफी (हळू हळू लहान लहान होत ववरुन जाण्याची नष्ट होण्याची प्रवक्रया) जठरामध्ये व्रर् आणर् अॅडिनल ग्रंर्ीची अडधक वाढ असे हे तीन दुष्पररर्ाम आहेत. आकृती ४.१ मध्ये हे दुष्पररर्ाम दाखवले आहेत. अर्दी अलीकडे म्हर्जे १९९१ साली ऑस्टे ल यांनी म्हटलय की, तार् म्हर्जे एकांर्ी बाब नसून "वक्रया - प्रवतवक्रया" असले ली प्रवक्रया आहे. त्यामुळे तार् ही प्रवक्रया आकृती ४.१

|| 67 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

केवळ वातावरर्ातील प्रेरर्ेवर (Stimulus - व्स्टमयुलस) अवलं बून नसून त्या प्रेरर्ेची संवेदना, वतचं आकलन आणर् त्या प्रेरर्ेला ददला जार्ारा प्रवतसाद यांवर दे खील ती अवलं बून आहे. मॅफकेन आणर् ह्यूमर यांनी याबाबतचा अद्ययावत तपशील "पॅर्ोवफजीऑलॉजी, धी बायालॉजजक बेलसस फॉर डडसीज इन अॅडल्टस" अँन्ड डचल्िेन" सेकंड एडडशन, या उत्कृष्ट ग्रंर्ात ददला आहे. जर्भर तार्-तर्ावावर असे बहुमूल्य संशोधन झाले ले असले व होत असले तरी अर्ोदर म्हटल्याप्रमार्े संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये अंतभूणत असले ला सम्यक दृष्टीकोन नवीन आहे. परंतु केवळ तेवढ्यानेच संपूर्ण तर्ावमुक्तीचे तज्ज्ञ कमी आहेत असे नव्हे. तार्-तर्ावाचा अधणवट ववचार, र्ैर प्रचार आणर् स्वार्ी बाजार मांडर्ारे कळतनकळत "संपूर्ण तर्ावमुक्ती"ची संकल्पना दडपण्यास कारर्ीभूत आहेत, हे दे खील अर्दी खरं आहे. वैद्यकीय ज्ञानाचा र्ंधही नसले ले, तत्वज्ञान न कळर्ारे, स्वार्णत्यार् वा समाजकायण कधीच न करर्ारे लोक आज तर्ावमुक्तीच्या क्षेरात धुडर्ूस घालत आहेत. त्यांच्याप्रमार्ेच स्वार्ा​ांध शक्ती इतर सवण क्षेरात प्रबळ झाल्यामुळे संपूर्ण तर्ावमुक्तीचा अभ्यास, ववचार, संकल्प आणर् व्यवहार यामध्ये अडचर् वनमाणर् होते! ‘संपूर्ण तर्ावमुक्ती' चे तज्ज्ञ कमी असण्याचं आर्खीही एक कारर् आहे. संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये सहभार्ी होण्यामध्ये र्ोडा तरी अभ्यास, र्ोडी तरी समाजाबद्दलची आस्र्ा, र्ोडा तरी स्वार्णत्यार्, र्ोडा तरी संवाद आणर् र्ोडा तरी उत्साह असावा लार्तो. आणर् हे

|| 68 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

र्ुर् दुर्मिळ झाले आहेत. साहजजकच या र्ुर्ांचा अभाव । दुर्भिक्ष असले ले बहुसंख्य लोक अभ्यास, समाजाववर्षयी आस्र्ा, वनस्वार्णता, सत्संकल्प आणर् सत्कृत्य यातील कशाचीही अजजबात आवश्यकता नसले ल्या तर्ाकलर्त तर्ावमुक्तीच्या मार्े धावत आहेत. तर्ाकलर्त तर्ावमुक्तीचे असे कायणक्रम करर्ा-या तर्ाकलर्त बुवा, महाराज, मॅनेजमेंट एक्सपटण , योर्ीराज, तांवरक, मांवरक अशा लोकांच्या पायावर डोके (आणर् लाखो रुपये) ठे वून राहत आहेत. बहुसंख्य प्रसार माध्यमांना दे खील तार् - तर्ावाची अधणवट, स्वार्णमल ू क, चुकीची व प्रचारी मावहती डमळाल्यामुळे स्वार्ा​ांध अशा ‘तर्ाकलर्त तर्ावमुक्तीला‘ वारेमाप प्रलसध्दी डमळते. तर शास्रशुध्द संपर् ू ण तर्ावमुक्ती उपेणक्षत राहते. साहजजकच बालर्ोपाळांपासून ते आजी-आजोबांपयणत, सासवासुनांपासून ते सासरा-जावयापयांत, ववद्यार्थया​ांपासून ते लशक्षकांपयांत जनतेपासून ते नेत्यापयांत, कामर्ारांपासून ते मालकांपयांत, भक्तर्र्ांपासून ते बुवा - महाराज - मॅनेजमेंट एक्सपटण पयांत सारेजर् अडधकाडधक तर्ावग्रस्त होत आहेत! ववशेर्ष म्हर्जे संपूर्ण तर्ावमुक्तीचं शास्र आणर् शस्र हाती डमळाले ले माझ्यासारखे लोक दे खील स्वतःचा वनरुपाय होत असले ला पाहून तर्ावग्रस्त होत आहेत! कारर् "संपूर्ण तर्ावमुक्ती" हा जर्िार्ाचा रर् आहे! सवा​ांच्या सहभार्ानेच तो ओढला जार्ार आहे! मी असो ककिवा इतर कुर्ी, एका व्यक्तीची "संपूर्ण तर्ावमुक्ती" अशक्य आहे! "संपूर्ण तर्ावमुक्ती"चा अभ्यास, ववचार, व्यवहार आणर् प्रसार व प्रचार करर्ारे कमी का आहेत याची ही कारर्ं आहेत. पर् त्याला उपाय आहे. आपर् "संपूर्ण तर्ावमुक्ती" मध्ये सहभार्ी आणर् समरस होण्याचा! तेच महत्त्वाचं आहे. एरवी आपर् तार्-तर्ावाच्या || 69 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

दुष्टचक्रात स्वतःही बरबाद होऊ आणर् इतरानांही बरबाद करु! चला तर जार्े होऊ या, उठू या आणर् संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये समरस होऊ या! ♦♦♦

|| 70 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

प्रकरर् - पाचवे

होडमओस्टॅ टटक मशीिरी म्हर्जे काय? तार्-तर्ावामध्ये ती कशा त-हेिे अंतभूणत असते? होडमओस्टॅ लसस हा शब्द वॉल्टर ब्रॅडफोडण कॅनॉन यांनी ददला आहे. शरीरांतर्णत वातावरर्ातील ववववध घटक आरोग्यासाठी ववलशष्ट प्रमार्ात (संतुललत) राहर्े आवश्यक असते. ते तसे ठे वण्यासाठी जी यंरर्ा अत्स्तत्वात आहे वतला होडमओस्टॅ दटक मशीनरी म्हर्तात आणर् या यंरर्ेमाफणत घडर्ा-या सा-या प्रवक्रयांना होडमओस्टॅ लसस असे नाव आहे. होडमओस्टॅ लसस ही प्रवक्रया केवळ व्यक्तीच्याच नव्हे तर प्रत्येक पेशीच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. र्ोडक्यात सांर्ायचं तर होडमओस्टॅ लसक यंरर्ा म्हर्जे शरीरातंर्णत वातावरर्ाचे वनयंरर् करर्ा-या यंरर्ांचे ववलशष्ट भार् असतात. पवहला भार् असतो बाह्यप्रेरर्ेचा. ह्यामुळे शरीरांतर्णत वातावरर्ात बदल होतो. म्हर्जेच काही वैलशष्यांची (उदा.उष्र्ता, रक्तदाब ककिवा एखादा क्षार) पातळी कमी ककिवा अडधक होते. हा बदल पटकन लक्षात येतो सेन्सर ह्या भार्ाच्या. सेन्सर म्हर्जेच डडटे क्टर, हा दुसरा भार् झाला. सेन्सर हा एखाद्या पेशींचा पुजका असू शकतो. (उदाहरर्ार्ण – रक्तदाबातील फरक पटकन लक्षात घेर्ा-या सेन्सर ककिवा डडटे क्टर पेशी कॅरॉदटड आटण रीच्या सायनसमध्ये व अॅऑर्टिक आचणमध्ये असतात. (ह्या रक्तवावहन्यांचे शब्दशः भार्षांतर अडधकच स्क्लष्ट होईल. परंतु जजज्ञासू वाचक त्यांचे डचर अॅनॅटॉमी ककिवा || 71 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

वफजीऑलॉजीच्या पाठ्यपुस्तकात पाहू शकतात) या यंरर्ेचा वतसरा भार् म्हर्जे वनयंरक केंद्र सेन्सरपासून वनघाले ला संदेश वनयंरक केंद्राकडे जातो. या यंरर्ेचा चौर्ा भार् म्हर्जे सेट पॉईंट, सेट पॉईंट म्हर्जेच ववलशष्ट पातळी. ही पातळी वनरोर्ी अवस्र्ेमध्ये स्वाभाववक असते, तर रोर्ामध्ये बदलू शकते. उदाहरर्ार्ण ताप आला की उष्र्तेचा सेट पॉईंट उंचावतो ! ९८° फॅ. पासून तो १०२ – १०३-१०४ पयांत जाऊ शकतो. सवणसामान्यपर्े सेट पॉईंटला शरीरांतर्णत वातावरर्ातील ववववध घटकांचे “इत्प्सत साध्य” म्हर्ता येईल. “र्ोल (Goal)” ककिवा ध्येय असेही म्हर्ता येईल! या यंरर्ेचा पाचवा भार् म्हर्जे वनयंरर् केंद्र. सेन्सरकडू न येर्ारा संदेश आणर् सेट पॉईंट (ध्येय) यांच्यातील तफावत ध्यानात घेऊन त्याप्रमार्े ऑडणर काढर्े हे वनयंरक केंद्राचे कायण होय! सेट पॉईंटहून पातळी कमी झाल्यास ती वाढवण्याचा संदेश पाठवला जातो व वाढल्यास ती कमी करण्याचा संदेश पाठवला जातो. यालाच आऊटपुट म्हर्तात. आऊटपुट म्हर्जेच बाहेर पाठवला जार्ारा संदेश. हा संदेश शरीरांतर्णत वातावरर्ातील आवश्यक त्या वववणक्षत घटकांच्या पातळीवर पररर्ाम करर्ा-या अवयवांकडे जातो. उदाहरर्ार्ण, रक्तदाब वाढला असल्यास तो कमी करण्यासाठी जो संदेश पाठवला जातो तो आटीररअल्स या रक्तवावहन्यांमध्ये. ऑडणर असते. ररलॅ क्स (लशलर्ल) व्हायची. या रक्तवावहन्या लशलर्ल झाल्या की रक्तदाब कमी होतो व सेट पॉईंटच्या जवळ येऊ लार्तो. रक्तवावहन्या व तत्सम अवयव हे या यंरर्ेचे सहावे अंर् ककिवा सहावा भार् ! आपल्या शरीरातंर्णत अशा ज्या वैलशष्यात अशा त-हेने बदल घडवून आर्ला जातो ते या यंरर्ेचे सातवे अंर् ककिवा सातवा भार् म्हर्ायला हरकत नाही. उदा. शरीरातील रक्तदाब, तपमान इत्यादी! सवण सामान्यपर्े || 72 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

शरीरातंर्णत वातावरर्ाचे वनयंरर् करर्ारी यंरर्ा त्यातील घटकांची/ वैलशष्यांची पातळी स्वाभाववक ठे वते. यासाठी परत वफरर्ा-या ववरोधी संदेशाना (वनर्ेटीव्ह फीडबॅक मेकॅवनझम्स) महत्त्व आहे. याउलट ववकृत पररस्स्र्तीत शरीरातंर्णत वातावरर्ातील घटक / वैलशष्य कमी झाल्यास अडधकाडधक कमी होत जातात. अशा वेळी त्या सहयोर्ी परत संदेश ककिवा पॉजझदटव्ह फीडबॅक लसग्नल म्हर्तात. उदा. रक्तदाब वीस – तीस डम.डम. (पारा) झाला तर झपायाने तो आर्खी कमी होईल असे संदेश (Output आऊटपुट) जातात व ते धोकादायक बनते. या शरीरातंर्णत वातावरर् वनयंवरत करर्ा-या यंरर्ेची क्षमता कशी ठरवतात? या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. एखाद्या घटकाची पातळी समजा वाढली तर ती पातळी वकती प्रमार्ात कमी करता आली याला करेक्शन म्हर्तात आणर् ती मूळ पदापासून अजून वकती दूर रावहली आहे. याला एरर म्हर्तात. करेक्शन म्हर्जे दुरुस्ती आणर् एरर म्हर्जे अजून लशल्लक असले ला वबघाड करेक्शनला एररने भार्ले असता आपल्याला “यंरर्ेची” क्षमता (एवफलशअन्सी) समजू शकते. याचाच अर्ण “करेक्शन” जेवढे जास्त व “लशल्लक वबघाड” जेवढा कमी, तेवढी क्षमता, प्रभावीपर्ा, कुवत ककिवा एवफलशअन्सी जास्त ! आता या यंरर्ेचं महत्त्व आपल्या लक्षात आलं असेल. त्यामुळे स्रे ससण ककिवा बाह्यवातावरर्ातील प्रेरर्ा (तापमान, जंत,ु प्रदूर्षर् इत्यादी ककिवा अपयश, अन्याय, छळ, वपळवर्ूक इत्यादी) जर फारच रासदायक झाल्या, फार काळ दटकल्या, पुन्हा पुन्हा उत्पि होत रावहल्या ककिवा वाढत रावहल्या तर होडमओस्टॅ दटक मेकॅवनझमस् (शरीरांतर्णत वातावरर् वनयंरक यंरर्ा) हतबल होऊ शकतात. मोडकळीला येऊ शकतात. त्यामुळे मर् शरीर-मन-बुध्दी यांवरील दुष्पररर्ाम कायमचे

|| 73 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

(पमणनंट) स्वरुप धारर् करतात व अडधकाडधक भयंकर बनत जातात व अखेर मृत्यू ककिवा आत्महत्येत दे खील पररर्त होऊ शकतात.

|| 74 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

ववशेर्ष म्हर्जे या यंरर्ा प्राण्यांमध्ये असतात. तशाच आपल्यात असतात परंतु तार्-तर्ावाचे प्रमार् मार आपल्यामध्ये अक्षरशः हजारो पटींनी जास्त असते! वनसर्ाणतील वैववध्यपूर्ण घडामोडींशी जमवून घेत जर्र्ारे प्रार्ी ककिवा आददवासी यांच्या साध्या सरळ जीवनात तार् - तर्ाव नसतात असे मुळीच नाही. परंतु वैयलक्तक स्वार्ण, आत्मकेंद्रीतपर्ा, शोर्षर्, खोटे पर्ा, छळ, जावतभेद, वंशभेद, सूड वृत्ती अशा अनेक मानवी स्रे ससण पासून ते दूर असतात. हजारोपटींनी तार् - तर्ाव सहन करर्ा-या आपल्याला तरर्ोपाय आहे की नाही? याचं उत्तर जार्ून घेण्यासाठी प्रर्म तार् - तर्ावांचं सम्यक स्वरुप, त्यांचा आवाका, त्यांची मुळं हे सारं, (त्यांना मी "डायमेन्शन्स ऑफ स्रे स"(Dimensions of stress) असं म्हर्तो.) पुढच्या प्रकरर्ात अभ्यासू आणर् "संपूर्ण तर्ावमुक्ती" च्या ददशेने आर्ेकूच करु ! ♦♦♦

|| 75 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

प्रकरर् सहावे

तार्-तर्ावाची व्याप्ती नकती आहे? तार्-तर्ावांचं एकंदर स्वरुप, व्याप्ती व आवाका केवढा आहे? तार् तर्ावांचं र्ांभीयण वकती आहे? तार्-तर्ावांचा प्रसार व प्रभाव कुठपयांत पोचला आहे? हे सारे प्रश्न अवतशय महत्वाचे आहेत. तुम्हाला कदाडचत आियण वाटे ल. पर् तार्-तर्ाव केवळ मार्सांमध्ये आहेत असं नव्हे. ते प्राण्यांमध्ये आणर् वनस्पतीत दे खील असतात. ककिबहुना तार्-तर्ाव संपूर्ण जीवसृष्टीला व्यापून रावहले आहेत! सूक्ष्म अशा एक पेशीय प्राणयांमधील तार्-तर्ावांचं स्वरुप : या जीवांमध्ये, वफजजकल (पदार्ण वैज्ञावनक), केडमकल (रासायवनक) आणर् बायालॉजीकल (जीवशास्रीय) अशा प्रकारचे स्रे ससण (तर्ावकारक ककिवा तर्ाव-दायी र्ोष्टी) असतात. उदा. र्ुरुत्वाकर्षणर्, वेर्, प्रवेर्, कंपने, दाब, वीज, वकरर्ोत्सर्ण, उष्र्ता, हे पदार्ण वैज्ञावनक स्रे ससण झाले . हायिोजन, सल्फर, क्षार, वर्ैरेचे प्रमार् म्हर्जे रासायवनक स्रे ससण झाले . त्याचप्रमार्े वेर्वेर्ळया जंतुंचे रासदायक साडिध्य व दुष्पररर्ाम हे जीवशास्रीय स्रे ससण झाले . हे सवण स्रे ससण तर्ावदायी घटक - मार्सांमध्येही असतात. साधेसुधे एक पेशीय प्रार्ी व आपर् सूट, सफारी, साड्या – पंजाबीिेस मधील मार्सं ह्यांच्यात हा समान दुवा कसा आहे पहा! दोघांच्यातली समान बाब! दे ाघांच्यातले हे तार्-तर्ावही समान व दुःखही समान!

|| 76 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

थोड्या अडधक नवकशसत प्राणयांमधील तार्-तर्ाव : एक पेशीय प्राण्यापेक्षा बहुपेशीय प्रार्ी अडधक ववकलसत वा अडधक उत्क्रांत असतात म्हर्जे काय? तर या प्राण्यांमध्ये जार्ीव ववकलसत होते! वेदनेनं ककिचाळर्, रार्ानं र्ुरर्ुरर्ं, भुंकर्ं, भीतीनं णभजून जार्ं असे प्रकार र्ोड्या ववकलसत "प्राण्यांमध्ये आढळू लार्तात. अशा त-हेच्या प्रवतवक्रया अमीबा, पॅरामेलशयम, ककिवा वनस्पतींमध्ये आढळत नाहीत. कारर् संवेदनांशी वनर्डडत अशी जार्ीव ह्या प्राण्यांमध्ये नसते. जार्ीवेच्या ववकासाचा पवहला टप्पा म्हर्जे सहजप्रवृत्ती. उदा. लघवी करर्े, संडास करर्े, लैं वर्क व्यवहार, एकपेशीय प्राण्यांमध्ये ककिवा वनस्पतींमध्ये हे आपोआप होत असतात. त्यांची जार्ीव होत नसते. पर् ह्या बाबींची जी जार्ीव होते त्यामुळे या बाबी मर् सहज प्रवृत्ती म्हर्ून ओळखल्या जातात. त्याचप्रमार्े बघर्े, ऐकर्े, वास घेर्े, चव घेर्े, स्पशण जार्वर्े, वेदना होर्े, र्रम वा र्ंड समजर्े, खाज येर्,े र्ुरुत्वाकर्षणर् जार्वर्े, वेर्-प्रवेर् इत्यादी समजर्े अशा संवेदना हळू हळू जेव्हा सुखद वा दुःखद होऊ लार्तात तेव्हा जार्ीव ववकलसत होते आहे असं लक्षात घ्यायचं. सहज प्रवृत्ती आणर् संवेदनांची सुखद वा दुःखद जार्ीव ह्या बाबी र्ोड्या ववकलसत प्राण्यांच्या जीवनाचा अववभाज्य पैलू आहे. साहजजकच ह्या पैलूमुळे "तर्ावाचे क्षेर" वाढते. नवीन तर्ाव तयार होतात. ह्या प्राण्यांमध्ये हे अडधक जादा तर्ाव असतात. उष्र्ता वाढली, र्ंडी वाढली, जखमा झाल्या ककिवा अशा त-हेच्या अन्य दुःखद संवेदना अडधक झाल्या की तर्ाव वाढतो. कडक उन्ह भाजतं. कडाक्याच्या र्ंडीत र्ारठायला होतं. वेदनांनी रस्त व्हायला होतं. मार्सांचा ववचार केला तर वकतीतरी संवेदना तार् वनमाणर् करतात. उदाहरर्ार्ण, वकळसवाण्या दृश्यामुळे मन ववटत, वाईट

|| 77 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

बातमी ऐकून क्ले श होतात, कडू / वाईट चवींच खाऊन कंटाळा येतो, दुर्ांधीनं उबर् येतो इत्यादी! अशा त-हेने ह्या सा-या संवेदना तर्ावकारक बनल्याचा अनुभव कुर्ाला नसेल? असो! आता प्राण्यांमधील सहज प्रवृत्तीजन्य तर्ाव कसे वनमाणर् होतात हे पाहू. (हे तर्ाव आपल्यामध्येही असतात हे लक्षात ठे वायला हवं एरवी प्राण्यांमधील सहज प्रवृत्तीजन्य तार्-तर्ावांची जंरी वाचून डोक्याला ताप दे ण्याची र्रज काय? असा प्रश्न एखाद्याला पडू शकतो) हालचाल - सजीवांचा ववकास होताना तयार झाले ल्या सहज प्रवृत्तींमध्ये एक आहे हालचालीची! दुडु दुडु धावर्ारं बाळ, बार्डर्ारं हरीर्, डचवडचवाट करत उडर्ा-या डचमण्या मन प्रसि करतात. पर् वनसर्ाणतील एक महान सत्य दे खील आपल्याला लशकवतात ते सत्य म्हर्जे हालचाल. हालचाल हा उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर व जीवनाच्या एका टप्प्यावर अववभाज्य भार् बनतो! प्राण्याला एका जार्ी खखळवून ठे वले ककिवा र्रर्र वफरवले तर त्याचा तार् - तर्ाव त्या प्राण्यावर पडतो व त्याच्यावर अनेक दुष्पररर्ाम झाले ले प्रयोर्ाअंती लसध्द झाले आहे! (आपर् आपल्या वनरार्स बाळांना वकती - वकती तास आणर् कशापायी खखळवून ठे वतो व त्यांना तार् दे तो याचा ववचार पुढे करु!) त्याचप्रमार्े बैठे काम करर्ारे आपल्यातले वकतीजर् अशा त-हेने तर्ावाला कशा प्रकारे बळी पडतात हे दे खील नंतर पाहू!

|| 78 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

वनहवाट - ववहवाट हा शब्दच पुष्कळांना माहीत नसतो! आपर् राहातो ती जार्ा नेहमीच्या जाण्या-येण्याच्या वाटा वर्ैरेंना मराठीत ववहवाट तर इंग्रजीत हॅवबटट (Habitat) म्हर्तात. प्रार्ी व मनुष्यप्रार्ी एक प्रकारे अशा ववहवाटीशी वनर्डडत झाले ला असतो. त्यामुळे सवयीच्या ववहवाटीतून प्राण्याला बाहेर काढल्यास त्याच्यावर तार् पडतो. (र्ावातला र्ावकरी बाप व आई शहरातल्या नोकरदार मुलाच्या घरी जाऊन राहायला नाखुर्ष कसे व का असतात त्याबाबतचा हा पैलू पुढे पाहू!) भूक- भुकेला कोंडा, नीजेला धोंडा अस म्हर्तात. भुकेनं व्याकुळ झाला की प्रार्ी (मार्ूस) काहीही खातो व नीज अनावर झाली की कुठे ही वनजतो असा या म्हर्ीचा मवततार्ण! भुकेमुळे जो तार्-तर्ाव वनमाणर् होतो त्याची र्ंभीरता आपल्याला मावहतच नसते ! भुकेनं शरीरावर आणर् मनावर वकती भयानक पररर्ाम होतो हे एरवी वेर्ळं समजावून सांर्ण्याची र्रज नाही. पर् तर्ाकलर्त तर्ाव मुक्तीच्या प्रचार आणर् व्यवहारात भूकेची साधी दखलही घेतली जात नाही. (पर् ही भूक मनुष्यजीवनाचा कसा ववचका करते, ते पुढे पाहू) तहाि – भूके प्रमार्ेच तहानेनं प्रार्ी व्याकूळ होतो. ककिबहुना तहानेनं तो अडधकच असहाय्य बनतो. ही असहाय्यता उन्हात काम करताना घामानं वनर्ळर्ा-या जीवाला वेळीच पार्ी डमळाल नाही तर काय होतं, कसा तर्ाव वनमाणर् होतो आणर् मैलोन मैल पार्ी नसर्ा-या भार्ात जर्र्ा-यांना कसा तर्ाव सहन करावा लार्तो, यांना दे खील तर्ाकलर्त तर्ावमुक्तीमध्ये ककिमत ददली जात नाही! उठ सूठ ध्यान आणर् लशलर्लीकरर् करर्ारे आणर् त्याचा र्ाजावाजा || 79 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

करुन संकुडचत स्वार्ण साधर्ारे हालचाल, ववहवाट, भूक, तहान, या संदर्ाणतील तार् – तर्ावाववर्षयी अज्ञानी, अनणभज्ञ बेदखल ककिवा बेपवाण असतात पर् त्याबद्दल पुढे ववचार करु. लैं नगक गरज – उपरोक्त सहज प्रवृत्तीप्रमार्ेच लैं वर्क र्रजा न भार्ल्यास तर्ाव उत्पि होतो. (आपल्या जन्मर्ावापासून, कुटुं बापासून, पत्नी – मुलांपासून दूर राहावं लार्र्ा-या मुंबईकरांना, सैवनकांना, कैद्यांना वकती तर्ावातून जावं लार्त असेल त्याववर्षयी पुढे ववचार करु) कळप – वकती तरी वेळा आपर् हरर्ांचा, मेढ्यांचा, हत्तींचा असे कळप, तसेच पक्षांचा र्वा इत्यादी पाहतो. त्या कळपातून एखाद्याला बाहेर काढलं तर र्ंभीर तर्ाव उत्पि होतो! (आपल्यालाही बालडमर – सर्ेसोयरे, संर्ी- सार्ी, इष्टडमर – वहतडचितक, शेजारी – पाजारी यांच्यापासून तोडलं असता जे क्ले श (तार्- तर्ाव) त्याववर्षयी नंतर चचाण करु) माता- नपमयांचं लालि पालि – बाळाची काळजी घेर्ं, त्याला वाढवर्ं, त्याला जपर्ं हे सारं मातेच्या अत्स्तत्वाचा अववभाज्य घटक असतं. मूल झालं नाही वा होऊ ददलं नाही. ककिवा मुलाला जपता वाढवता आलं नाही वा जपलं – वाढवलं नाही (अन्य कारर्ास्तव) तर त्याचा ववलक्षर् तार् स्रीवर पडतो. वपल्लू मेल्यास मांजरी ज्या त-हेनं आक्रंदन करते, त्यावरुन या सहजप्रवृत्तीचं जीवनातील महत्त्व लक्षात येऊ शकेल. (वयाच्या पवहल्या दुस-या वतस-या मवहन्यापासून बालसंर्ोपनाला मुकले ल्या मातांच्या व त्यांच्या बालकांच्या || 80 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

तर्ावाववर्षयी नंतर पाहू) जन्मल्यापासूनचं संर्ोपन तर खास महत्त्वाचं असतं. जन्मत: जर बालकाला मातेपासून दूर एखाद्या खडबडीत कपिज-यात ठे वले तर (खायला प्यायला सर्ळं व्यवस्स्र्त दे ऊनसुध्दा) ते इतकं तर्ावग्रस्त होतं की अक्षरश: मरुन जाऊ शकतं, असं प्राण्यांमधील प्रयोर्ाअंती आढळले आहे. जर्ण्याची प्रवृत्ती अर्ाणत जजवंत राहण्याची वा जीवन दटकवण्याची व सरंक्षर् करण्याची प्रवृत्ती – आपला घास घेर्ारा प्रार्ी वप्रडेटर (Predator) पाहताच स्वत:चा बचाव करण्याची धडपड आणर् तडफड सुरु होते ! मांजर कुत्र्याला पाहून तर शेळी वाघाला पाहून तर्ावग्रस्त होते ! मांजरीची अंर्ावरील लव (केस) उभे राहतात तर शेपटीचा तुरा होऊन ती दे खील ताठ उभी राहते ! जीव धोक्यात येर्ं हे तर्ावकारक असतं. मर् तो धोका कोर्त्याही कारर्ांन उत्पि झाले ला असो ! (आपलं जीवन कोर्त्याही कारर्ानं धोक्यात आलं तर मार्ूस कसा हतबल होतो हे समजावून सांर्ण्याची र्रज नाही. पर् दहशतवादी, खुनी, दरोडेखोर, रोर्, ववर्षारी व कहिस्र प्रार्ी यांची “जीवघेर्ी“ भीती त्यांच्या जीवघेण्या स्वभावामुळेच असते! एवढच काय, स्वत:ची समाजातील इज्जत, प्रवतष्ठा, स्र्ान हे दे खील धोक्यात आले तरीही मार्ूस तर्ावग्रस्त होतो. पर् त्याबद्दलची चचाण पुढे सववस्तरपर्े करु.) मिुष्य प्राणयांमधील तर्ाव ! यापूवी वर्णन केले ले सवण तर्ाव मनुष्यामध्ये (आपल्यामध्ये) कसे असतात हे ओघा- ओघानं मधून- मधून आपर् पावहलं आहेच. ते आता अडधक नीट समजावून घेऊ आणर् आपल्यामध्ये त्यांच्यालशवाय || 81 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

भरीला भर म्हर्ून आर्खी कोर्ते तर्ाव असतात यांचा ववचार करु. यासंदभाणत लक्षात घेण्याची महत्त्वाची बाब म्हर्जे मार्सांमध्ये अडधक ववकलसत होर्ारी मज्जासंस्र्ा व मेंदू ! तसेच याच्या जोडीने ववकलसत होर्ारी जार्ीव... उदा. भावना, बुद्धी व प्रवतभा तसेच यांच्या जोडीने अडधकाअडधक र्ुंतार्ुंतीची बनत जार्ारी समाजव्यवस्र्ा ! मेंदू, मज्जासंस्र्ा, भावना, ववचार व एकंदर समाजाच्या र्ुंतार्ुंतीच्या ववकासामुळे नवीन तर्ावांची भर पडते ! पुरातन काळातील आददवासी जमातीमध्ये जीवन तसं कमी र्ुंतार्ुंतीचं होतं. जर्ण्यासाठी संघर्षण करर्ं आणर् अशा त-हेनं जर्ताना प्रत्येक ददवस सर्ाप्रमार्े साजरा करर्ं अशा दोन बाबी ववशेर्ष महत्त्वाच्या होत्या. या जमातींमध्ये प्रर्ा, वनयम, रुढी, बंधन, कायदे , संकेत हे दे खील ब-याच प्रमार्ात सुटसुटीत (कमी स्क्लष्ट) होते असं ददसतं. उदा. आयकरववर्षयक कटकटीचे कायदे , कंपनीचे कायदे , शाळाप्रवेशाचे वनयम असल्या बाबी त्या जीवनात नसतात! जो तो आपल्या स्वत:चं आणर् स्वत:च्या टोळीचं / जमातीचं अत्स्तत्त्व दटकवण्याच्या प्रयत्नात र्ुंतले ला असतो. आपल्या टोळीचं (व स्वत:च) संरक्षर् करर्ं, लशकार वा अन्य मार्ाणनी अि डमळवर्ं, अशा त-हेनं भरर् पोर्षर् करर्ं आणर् अशा त-हेनं संघर्षण करतानाच लैं वर्क जीवन, परस्परातील आत्मीयाता, संर्ीत, कला, नृत्य यांचा उपभोर् घेत जर्र्ं – जीवन साजरं करर्ं असा तो प्रकार होता. वनसर्णराजा ककिवा दे व- दे वतांची तुष्टी करीत आणर् आभार मानत || 82 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

जर्ताना कुत्त्सतपर्ा, दांणभकपर्ा, कुदटलपर्ा, लबाडी, कृतघ्नपर्ा इत्यादी बाबींना त्या संघर्षणमय जीवनात फार स्र्ान डमळत नसावं. कारर् संघर्षण संपूर्ण टोळीचा असायचा. साहजजकच परस्पर सहकायण हे अपररहायणच असायचं. अर्ाणत आददवासींना भावना, ववचार, कल्पना व सुख- दु:ख असतातच. र्ोडाफार मत्सर, असूया, रार्, लोभ, मानापमान सारं काही असतं ! (ह्या आददवासी जीवनाची नीट कल्पना येण्यासाठी बालपर्ातील ददवस आठवून पाहावे ! त्यावेळचे अनुभव पाहता लक्षात येतं की बालपर्ी कसं सर्ळं वनरार्स साधं, भाबडं असतं! “छक्के- पंज“े नसतात.) साध्या – सुध्या अशा या समाजाची व्यवस्र्ा वबघडू नये यासाठी असतो साधा- सुधा राजा ! म्हर्जेच टोळीप्रमुख! असो तर अशा त-हेने प्राण्यांपेक्षा अडधक र्ुंतार्ुंतीचे तार्- तर्ाव प्राचीन मानवामध्ये (व आजही असले ल्या आददवासींमध्ये) आढळतात. नवकशसत होत जार्ा-या आधुनिक ग्रामीर् व शहरी जीविातील तार्- तर्ाव व्यक्ती आणर् समाज यांच्या ववकासाबरोबरच र्ुंतार्ुंत वाढते आणर् तार्-तर्ावांमध्ये भर पडते ! वेर्वेर्ळे नवे – नवे व्यवसाय, उद्योर्, नोक-या तयार होतात. तंरज्ञानाच्या ववकासाबरोबर नवे प्रश्न तयार होतात. उदाहरर्ार्ण – संर्र्काच्या ववकासाबरोबर नेट ववडो (Net Widow) आणर् नेट ववडोअर (Net widower) तयार झाले ! नेट ववडो म्हर्जे

|| 83 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

(जजच्याकडे) इंटरनेटच्या वेडापायी नवरा वफरकत नाही (कामातून र्ेला) ती ! नेट वेडापायी त्याला उपलब्ध होत नाही ती! ह्या र्ुंतार्ुंतीच्या तार्-तर्ावांचा आत्ता र्ोडा पध्दतशीर आढावा घेऊया ! सामाजजक तार्र्ायक बाबी सामाजजक भेदाभेद, दडपर्ूक, अन्याय, ववर्षमता, जातीभेद, अस्पृश्यता, वाळीत टाकर्े, परस्परांमधील कोरडेपर्ा व आपुलकीचा अभाव यातून फोफावर्ारी, लबाडी, भेसळ, इतर र्ुन्हे ह्यामुळे सामाजजक तर्ाव वाढतात ! र्ावापासून शहरापयांत जीवनाची र्ती वाढल्यामुळे वनवांतपर्ा कमी झाला. रहदारी, वाहतूक, घाईर्दी यात सुखाचे क्षर्, प्रेमाचे क्षर् दुर्मिळ झाले व तर्ाव वाढत र्ेला ! सांस्कृनतक तर्ावकारक तत्त्वे सांस्कृवतक तत्त्वे दे खील पुष्कळदा प्रचंड तर्ाव वनमाणर् करतात ! एकात्म ववचार करु न शकर्ा-या तसेच सम्यक दृष्टी नसले ल्या व्यक्तींना हे कळत नाही. आरोग्य सुधारायचं तर सम्यक दृष्टी हवी. सांस्कृवतक बाबींमुळे तर्ाव उत्पि होऊन आरोग्याला हानी पोचते हे कळायला हवं ! केशवपन, सतीची प्रर्ा, कुमारी मातेचा छळ, धार्मिक आक्रमर्े, दे वळांची नासधूस आणर् वस्रयांची ववटं बना ह्या सांस्कृवतक तार्दायी बाबी (Cultural Stressors) आहेत. परदे शी र्ेल्यास (वेर्ळे पर्ामुळे) काही काळ सांस्कृवतक तार् वनमाणर् होतो! || 84 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सांस्कृवतक तार्दायी बाबी सवणर असतात. वेर्वेर्ळया ववडचर, भयंकर आणर् कठीर् पररस्स्र्तीत त्या तयार होतात. त्यांच्याबद्दल कुर्ा एका दे शानं दुस-यांना दोर्ष दे ऊ नये आणर् कुर्ा एका समाजानं र्ुन्हेर्ारी भावनेत जळत राहू नये. सतत ववकासाचा (टी.एस.एम.चा) प्रयत्न करर्ं सवाणडधक महत्त्वाचं आहे. त्यातूनच सांस्कृवतक तार् कमी होऊ शकेल. व्यावसाडयक तर्ावकारक बाबी भूडमहीन कामर्ारांपासून ते शहरातील व्यवस्र्ापकीय संचालकांपयांत सवणच जर् पुष्कळदा मालकाच्या जाचानं जजणर होतात! काही वेळा काम नावडीचं असतं तर कधी कामाच्या वेळा वाईट असतात. याची उदाहरर्ं हरघडी पहायला डमळतात. पुष्कळदा डॉक्टर क्लाकणचं काम करताना ददसतात तर नसेसचे कामाचे तास अमानुर्ष असतात. ब-याचदा पसंतीची पोचपावती डमळत नाही तर काहींना बढती डमळत नाही. कधी पुरेसा प्रकाश, हवा, पार्ी हेही नसतं, तर कधी डास, उवकरडे, दुर्ांध असतात. पुष्कळशा व्यवसायांना प्रवतष्ठा नसते तर पुष्कळदा जबाबदारीचा भयानक भार असूनही अडधकार मार नसतात. वकतीतरी वेळा राजकीय ढवळाढवळ, दबाव वर्ैरे असतात तर वकत्येकदा भेदाभेद, वलशला, जाचक डेड लाईन्स यांनी कमणचारी व्यक्ती जेरीला येते. यालशवाय लाचलु चपत, पर्ारवाढीला नकार असेही प्रकार तार्दायी ठरतात.

|| 85 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

माझा एक जवळचा डमर तुटपुंज्या पर्ारासाठी पंधरा तास काम करतो. त्यातले सहा तास तर जेरीस आर्र्ा-या प्रवासातच जातात ! अशानं त्याच्या आरोग्याला वनणित धोका आहे. लवकरात लवकर माझ्या डमराला टी. एस. एम. चं महत्त्व कळे ल व त्याचे रास संपतील तो ददवस सोन्याचा! कारर् त्याच्यासारख्या सज्जन मार्सानाचं आजकाल जास्त रास होतो. वास्तववक पाहता नोकरी- धंद्यातल्या कटकटी रोजच्याच असतात. त्यांचा पाढा इर्े वाचायची आवश्यकता नाही. ककिबहुना ते शक्यही नाही. कारर् मर् यादी मारुतीच्या शेपटाप्रमार्े लांबतच जाईल. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, व्यावसावयक तर्ावदायी बाबी आपल्याला हानी पोचवतात. दुसरी बाब अशी की, त्यातल्या ब-याच बाबींवर टी.एस.एम. द्वारे मात करता येईल. सांप्रर्ाडयक तर्ावकारक बाबी धमा​ांधता, धार्मिक छळ, जुलमाने धमा​ांतर, धार्मिक द्वे र्ष, पंर्उपपंर्ांतील वतरस्कार, धार्मिक भेदाभेद (डीस्क्रीडमनेशन – Discrimination), धार्मिक ढोंर्ीपर्ा व बुवाबाजी व त्यांचा राजकीय स्वार्ाणसाठी र्ैरवापर, धमाणच्या नावाखाली चालर्ारा अमानुर्ष दहशतवाद, धार्मिक दं र्ली या सा-या अत्यंत र्ंभीर असा धोकादायक तर्ाव वनमाणर् करतात. या बाबींवर आपला काय उपाय लार्ू पडर्ार ?अशी शंका येर्ं साहजजक आहे. परंतु सज्जनांनी शहार्पर्ा आत्मसात केला. (उदा. माझं कॉन्सेप्टयुअल स्रे स हे पुस्तक र्ोंधळ दूर करुन पुष्कळ

|| 86 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

प्रमार्ात शहार्ं करतं) तर अशा प्रकारचे तार्-तर्ाव दे खील आपल्या वनयंरर्ात व काबूमध्ये आर्ता येतात ! वैवानहक व कामजीविात तार् निमाणर् करर्ा-या समस्या कामशास्राववर्षयी अज्ञान व अपसमजुतीमुळे वैवावहक (व लैं वर्क) जीवनात ववर्ष कालवलं जाऊ शकतं ! त्याचप्रमार्े काम, धंदा, रोजर्ार, त्यासाठी प्रवास यांच्या अडधकाडधक वाढत्या प्रमार्ामुळे सहनशीलता कमी होते. हुंड्याची प्रर्ा, मुले न होर्े, केवळ मुली होर्े, वडीलधा-यांचा आधार नसर्े ( ककिवा तो असला तरी त्या आधाराची ककिमत न कळर्े), चैनीचा हव्यास वाढर्े, स्वत:ची करीअर स्वत:चा मोठे पर्ा – मानसन्मान यापललकडे इतर बाबींचे महत्त्व न कळर्े अशा अनेक कारर्ांनी पती-पत्नीमध्ये ववतुष्ट येतं. नोकरी- धंद्यामुळे मुले वा पत्नी / पती यांच्यातला संपकण कमी होत जातो. व स्वार्ाणपोटी संबंध वबघडायला सुरुवात होते. संशयाचे वपशाच्च दे खील वववावहत स्री- पुरुर्षांना तीव्र तार् दे तं व त्यांचं रार् कमी करतं ! कामजीवन ज्ञान आणर् समाधान ह्या पुस्तकाच्या वाचनानं आणर् अभ्यासानं हे तार्-तर्ाव काबूत येतात असा हजारो वाचकांचा अनुभव आहे. तर्ाव उमपन्न करर्ा-या आर्थिंक समस्या अिाि दशा, उपासमार, वैद्यकीय उपचारांकररता असमर्णता, वनवायाचा अभाव, कपड्यांची वानवा, यातून वनमाणर् होर्ारे सवणच र्ोष्टींचे दुर्भिक्ष, यामुळे मार्ूस प्रचंड तर्ावग्रस्त होतो व त्या तर्ावाचा आरोग्यावर ववपररत पररर्ाम होतो.

|| 87 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

यात भरीला भर म्हर्ून ही, काय टी.व्ही. वरील चॅनेल्सवर श्रीमंतर्रीब सवा​ांनाच आर्र्िक दृष्या, ‘हतबल‘, ‘असहाय्य‘, ‘कडका‘, दररद्री, कफल्लक बनवर्ा-या (ककिवा ठरवर्ा-या) जावहराती डोकं वफरवून टाकत असतात. वखवख वाढू न आर्र्िक पररस्स्र्तीचे चटके, फटकेही तार् वाढवतात! टं चाई, नार्वर्ूक, फसवर्ूक, वपळवर्ूक यामुळे आपर् बहुसंख्य लोक ”उसाची डचपाडं“ बनत आहोत! यालशवाय भरमसाट कर, चोया, दरोडे, ववर्श्ासघात, खखसेकापूवर्री यांनीही संरस्त होत आहोत. तर्ाव उमपन्न करर्ा-या पयाणवरर्ातील बाबी बेसुमार, झाडतोड, जंर्लतोड, प्रदूर्षर् करर्ारे कारखाने, लसमेंटची जंर्ले , आवाज व रारीच्या प्रकाशाचं प्रदूर्षर्, कंपनांचं (व्हायब्रेशनVibrations) प्रदूर्षर्, वकरर्ोत्सर्ण, जंत,ू वपसवा, कीटक, डांस, उंदीर यांचा प्रादुभाणव ह्यामुळे तर्ाव उत्पि होतो. तो अस्फाल्ट, बॅसाल्ट, ग्रॅनाईट यांच्यामुळे अडधकाडधक वाढतो. प्रचंड आवाज (र्ाड्यांचा) आणर् र्ाड्यांचाच धूर यांनी सवणर धुमाकूळ घातले ला आहे! पयाणवरर्ाचा नाश करर्ारे न्युक्लीअर वेपन्स बनवर्ारे, सवाणडधक माजले ले व सवाणडधक वनदण य लोक सध्या जर्ावर हुकुमत र्ाजवत आहेत ही सवाणडधक तार् वाढवर्ारी बाब आहे असं म्हटलं तर ते वावर्ं ठरु नये. शस्रास्रांच्या स्पधा​ांनी लाखो एकर जमीन ओसाड करर्ारे अधम व झोपले ल्या वनरपराधांची भेकडपर्े कत्तल करर्ारे नीच यांचा अंमल चालू असर्ारे हे खरं तर फारच तार् उत्पि करर्ारं वास्तव आहे. समस्यापूतीचा प्रयत्न न करता कोडर्ेपर्ानं हे || 88 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सहन करर्ं व करत राहर्ं म्हर्जे Slow suicide – मंदर्तीची आत्महत्या होय. तर्ाव उमपन्न करर्ा-या शारीररक बाबी बुटकेपर्ा, कुरुपता (आनुवंलशक ककिवा अन्य कारर्ांनी आले ली) स्र्ूलपर्ा, इतर व्यंर्े, अपंर्त्व, दुधणर व्याधी, वेदना इत्यादी शारीररक बाबींमुळे तर्ाव उत्पि होऊ शकतो. एक मुलर्ा तर अडधक उंची असल्यामुळे अवतशय खखि झाला. लं बू म्हर्ून इतरजर् डचडवायचे, म्हर्ून स्वत:वरच वैतार्ला. हळू -हळू त्याची आत्मघृर्ा वाढत र्ेली. स्वत:बद्दलचा वतरस्कार वाढत र्ेला. सारखा-सारखा त्याला उंची कमी करण्याचा ध्यास लार्ला. डॉक्टरकडे उंची कमी करण्याच्या ऑपरेशनबद्दल ववचारलं . डॉक्टरांनी त्याला ऑपरेशनची र्रज नसल्याचं समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पर् त्याच्या डोक्यात बसले लं खूळ काही केल्या जाईना. अखेर एक ददवशी आत्महत्येचा ववचारानं वतस-या मजल्यावरुन त्यानं खाली उडी मारली. योर्ायोर्ानं तो वाचला. पर् त्याला पुष्कळ फ्रॅक्चसण झाली. आईवडडलांचा एकुलता एक मुलर्ा अपंर् झाला. त्याच्या खखितेत आर्खीच भर पडली. त्याच्या आणर् आई- वडडलांच्या जीवनातील क्रूर तर्ावाचं वर्णन तरी करता येईल का? या एकाच उदाहरर्ानं प्रत्येक सहृदय वाचक संपूर्ण || 89 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

तर्ावमुक्तीच्या कायाणत सहभार्ी होण्यासाठी प्रेररत होईल यात शंका नाही. संपूर्ण तर्ावमुक्तीची संकल्पना त्या मुलांपयांत पोचली असती तर असं अघदटत घडण्याची शक्यता वनणितच कमी झाली असती. कारर् अशी क्षुल्लक बाब जजव्हारी लावून घेण्यामार्े मूल्यसंभ्रम असतो. मूल्यसंभ्रम म्हर्जेच वैचाररक र्ोंधळ. संपूर्ण तर्ाव मुक्तीने असा र्ोधंळ मुळापासून नष्ट करता येतो. वतरळे डोळे , वाकडे हात, चपटे नाक, फाटके ओठ इत्यादी अनेक व्यंर्े शस्रवक्रयेनं दूर करता येतात व तशी करर्े योग्य आहे. परंतु त्याहूनही महत्त्वाची बाब मनातला न्यूनर्ंड घालवर्ं ही आहे. तर्ाव निमाणर् करर्ा-या कौटुं नबक बाबी परवाच एकीकडे वाचनात आलं की घरातल्या एकाला अवतररक्त रक्तदाब असेल तर इतरांना रक्तदाब वाढण्याची शक्यता सत्तर टक्क्यांनी वाढते. पर् त्याचं कारर् संशोधकांनी समान आहारववहारात पावहलयं. खरं सांर्ायचं तर एकर राहर्ा-या कुटुं वबयांना तार्-तर्ाव दे खील कमी- अडधक सारख्याच प्रमार्ात सहन करावे लार्तात हे मूळ कारर् आहे! सारख्या तार्-तर्ावानीच जीवनशैली कमी- अडधक सारख्या प्रमार्ात वबघडते व कमी-अडधक सारखे रोर् होतात. म्हर्ूनच संपूर्ण तर्ावमुक्तीच्या प्रवक्रयेत कुटुं बातल्या सवाणनीच सहभार्ी झाल्यास त्याचा अडधक फायदा होऊन शकतो. एकेकयाचा तर्ाव कमी करण्याचा प्रयत्न अपुरा पडतो. कुटुं बातल्या एकाला जर दुधणर रोर् झाला तर त्याचा तर्ाव कमीअडधक प्रमार्ात कुटुं बातल्या इतर सदस्यांवर येतो. हीच बाब अपंर्त्व, व्यसन, मृत्यू, भांडर्े या सवण बाबतीत खरी आहे. || 90 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

शारीररक परावलं वबत्वाप्रमार्ेच कौटुं वबक ववतुष्टामुळेच वृद्ध सदस्यांमध्ये आपर् नकोसे झाल्याची भावना ककिवा एकाकीपर्ाची खंत वनमाणर् होते. तर नव-यानं वा पत्नीनं “टाकल्यामुळे“ न्यूनत्त्वाची भावना वाढू शकते. संपूर्ण तर्ावमुक्तीची सार् नसेल तर पती- पत्नीमधील एकाच्या मृत्यूने भार्ीदार पार खचून, कोलमडू न जाऊ शकतो. मृत्यूच्या अडधक जवळ जाऊ शकतो. यालशवाय आत्यंवतक आत्मकेंद्रीतपर्ा( याला कोकर्ात आपसंत म्हर्तात), झटपट श्रीमंतीचा हव्यास, सत्तेचा ध्यास, ग्लॅ मरची आस, लोकवप्रयता व प्रलसद्धीचं वेड या पायी कुटुं ब उध्वस्त होऊ शकतात. तार्- तर्ाव उमपन्न करर्ा-या शैक्षणर्क बाबी संपूर्ण तर्ावमुक्तीची संकल्पना माहीत नसल्यामुळे लशक्षर्ात दे खील एकीकडे ववकृती वाढत आहेत तर दुसरीकडे प्रामाणर्क व सज्जन समाजधुरीर् व राज्यकतेदेखील साप म्हर्ून दोरी धोपटत बसले आहेत. अभ्यासात मन न रमर्े, कंटाळा येर्े, परीक्षेची भीती, नापास होर्े, ‘ढ‘ म्हर्ून अपमान, हेटाळर्ी व वनभणत्सना होर्े, हवी ती करीअर (अभ्यासक्रम) न डमळर्े, परीक्षेतल्या यशामुळे डोक्यात हवा जार्े, कॉपी होर्े, पेपर फुटर्े, पास करण्यासाठी वा नंबर डमळण्यासाठी लाच दे र्े वा खार्े, शाळा – कॉले ज सुरु करण्यासाठी परवानर्ी डमळण्यासाठी पैसे दे र्े व परवानर्ी दे ण्यासाठी लाच खार्े, अनुदानासाठी लाच दे र्े-घेर्े, खोटे वनकाल लावर्े इ. अनेक || 91 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

तर्ावकारी बाबी लशक्षर्क्षेरात आहेत व नव्या – जुन्या सवणच वपढ्यांना छळत आहेत. अपयशानं उवद्वग्न होऊन ववद्यार्ी आत्महत्या करताहेत तर पालक असहाय्य होत आहेत. लशक्षर् घेऊन सुववद्य झाले ले पदवीधर बेकारीच्या खाईत खखतपत आहेत तर साक्षरता अणभयानापासून ते पाटी- पुस्तकं वह्या अभ्यासाचं सावहत्य या सवण बाबींमध्ये पैशाची प्रचंड नासाडी होत आहे. शैक्षणर्क तर्ावकारी बाबीचं मूळ चुकीच्या लशक्षर्पद्धतीत आहे. मुळावरच घाव घातला. (लशक्षर् पध्दती वनकोप बनवली) तरच फांद्या आपोआप खाली पडतील (स्रे ससण कमी होतील). त्याबद्दल नवव्या प्रकरर्ात तपशीलवार ववचार करु. शरीर, वासना, मन, बुद्धी आणर् दृवष्टकोन यांना वनकोप व ववकलसत करर्ारं लशक्षर् नसल्यामुळे शरीर दुबळं होतं, वासना ववकृत वा वाह्यात बनतात, मन अस्वस्र्, बेचैन, खखि, उदास, घाबरट, हेकट, अवाजवी हळवं आणर् क्षीर् बनतं, बुद्धी खुंटते व मंद होते आणर् दृष्टीकोन संकुडचत व हीन बनतो. अशा त-हेच्या ववद्यार्थया​ांवर व त्याच्या पालकांवर शैक्षणर्क तार्कारक बाबी (Stressors) म्हर्जेच तार्- तर्ाव वनमाणर् करर्ा-या शैक्षणर्क बाबी भयंकर अवनष्ट पररर्ाम करु शकतात. राज्यकते, योजनाकते, प्रशासक आणर् ववववध क्षेरातील नेत्यांचे लशक्षर् कसं झालं व त्यांचा सवा​ांर्ीर् ववकास वकतपत झाला यावर शैक्षणर्क तार्कारकांचे (Stressors) चं प्रमार् ठरतं! परीक्षा, परीक्षेतील अपयश, अभ्यासक्रमाची स्क्लष्टता, वैचाररक व बौद्धीक संवादाची कमतरता, प्रवेश परीक्षा, व्यावसावयक || 92 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

अभ्यासक्रमामधील प्रवेशातील अडचर्ी वा अपयश, परीक्षा व मुलाखतींमधील भ्रष्टाचार, भार्षेची अडचर्, ग्रामीर् व शहरी सोयींतील तफावत, शाळा कॉले जांमध्ये पोचण्यासाठी करावा लार्र्ारा प्रवास, इतर खचण, भववष्याबद्दलची असुरणक्षतता हे सारे शैक्षणर्क स्रे ससण म्हर्जे तर्ाव वनमाणर् करर्ारे घटक आहेत. बेकारी ही तार्-तर्ाव वनमाणर् करर्ारी शैक्षणर्क बाब आहे. उत्पादकता नसले ल्या आणर् सवा​ांर्ीर् ववकासात कमी पडर्ा-या लशक्षर्ामुळे लशक्षर्ाच्या शेवटी ववद्यार्ी लशणक्षत पर् अकायणक्षम बनतो. स्वयंरोजर्ाराची कुवत व धमक नसल्यामुळे तो बेकार बनतो. ही बेकारी त्या बेकाराला तार्- तर्ाव दे त दे त सूडानं पेटवते ककिवा वैफल्यग्रस्त बनवते. ब-याचदा लाचारही बनवते. पदव्या, पाररतोवर्षके ववकत डमळर्े सामूवहक माकण ववकत डमळर्े, व ववकत डमळर्े, वलशल्याने ववशेर्ष प्रावीण्य डमळर्े, लशकवण्या सक्तीच्या होर्े, लशक्षकांचा लशक्षर्ातला रस कमी होर्े ह्या तार्तर्ाव वनमाणर् करर्ा-या शैक्षणर्क बाबी आहेत. त्यांचा फटका ववद्यार्ी, पालक व लशक्षक सा-यांनाच बसतो. ववद्यार्थया​ांना डमळर्ारी अपुरी माया व आस्र्ा, लशक्षकांचे अपुरे पर्ार, ववद्यार्थया​ांच्या पार्श्णभूडमशी असले ली अभ्यासक्रमाची ववसंर्ती, आर्र्िक व मानलसक उत्तेजनाची कमतरता, लशक्षर् आणर् एकंदर पररस्स्र्ती व जीवन यांच्यातील तफावत ह्या सा-या शैक्षणर्क बाबी तर्ाव वनमाणर् करतात. वर्ाणतील ववद्यार्थया​ांला प्रचंड संख्येमुळे वैयलक्तक लक्ष, अपुरा संवाद व अपु-या चचेमुळे येर्ारं दडपर् दे खील तर्ाव उत्पि करते. || 93 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

बालवयात लशक्षर्ासाठी आई-वडीलांपासून दुस-या दठकार्ी राहायला लार्र्े, स्पधाणमध्ये उतरर्े यामुळे मुलांच्या मनावर तार् पडतो. तार्-तर्ाव उमपन्न करर्ा-या शैक्षणर्क बाबींचं मूळ - र्ोषपूर्ण शशक्षर्पद्धती लशक्षर्ाची व्याख्या अनेकांनी वेर्वेर्ळया प्रकारे केले ली आहे. उदाहरर्ार्ण "अमृतं तु ववद्या", म्हर्जेच ववद्या हे अमृत आहे. "सा ववद्या या ववमुक्तते " म्हर्जेच मुक्त करते ती ववद्या, इत्यादी. लशक्षर् म्हर्जे अशी प्रवक्रया जजच्यामुळे शरीर, सहजभावना, मन, बुद्धी आणर् दृष्टीकोन अडधकाडधक ववकलसत होत जातात व व्यक्ती आणर् समाज अडधकाडधक समर्ण, संपि आणर् प्रसि होत जातात. यासाठी सवण प्रकारच्या लशक्षर्क्रमांमध्ये शारीररक क्षमतेचा ववकास घडवून आर्र्ारे उपक्रम आवश्यक असतात. शारीररक लशक्षर्ामध्ये आज दे खील अनेक उत्तम उपक्रम आहेत. परंतु मदाणनी व मैदानी खेळ, कवायत यालशवाय सूयन ण मस्कार, माशणल आटण स,् कुस्ती, मल्लखांब, योर्ासने, कसरती इत्यादींचा प्रार्डमक अभ्यास व सराव रोजच्या लशक्षर्ाचा अववभाज्य घटक असायला हवा. यालशवाय उत्तम आहार-ववहाराचं लशक्षर् आणर् आचरर् व त्याद्वारे शारीररक सुदृढता जोपासर्ं हे दे खील शारीररक लशक्षर्ात अंतभूणत असायला हवं. स्वच्छता, आंघोळ, मुखमाजणन (तोडांची व दातांची स्वच्छता), संडास, लघवी इत्यादींच्यासंबंधी जार्रुकता व आवश्यक ती मावहती हवी.

|| 94 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सहजभावनांमध्ये भूक, तहान, अत्स्तत्व, स्वसंरक्षर्, हालचाल, सहवास, अपत्यप्रेम, लैं वर्क भूक अशा अनेक आहेत. लशक्षर्ामध्ये या सवण सहजभावनांना सुंदरपर्े आणर् जबाबदारीनं कसं तृप्त करायचं आणर् वनकोप ठे वायचं याचं प्रलशक्षर् शाले य व महाववद्यालयीन अभ्यासक्रमात अंतभूणत असर्ं आवश्यक आहे. लैं वर्क इच्छे च्या संदभाणत कामजीवन ‘ज्ञान आणर् समाधान' हे मी ललवहले लं पुस्तक अवतशय उपयुक्त ठरु शकेल. काही दठकार्ी सहजभावनांववर्षयी मावहती नसल्याने त्यांचा ववचारच केले ला नसतो. तर काही दठकार्ी लैं वर्कता बटबटीतपर्े मानलसक, वैचाररक, आत्त्मक, सामाजजक, आर्र्िक, कौंटु वबक वर्ैरे संदभण सोडू न लशकवली जाते. भूक, तहान, लैं वर्कता, पालनपोर्षर् करण्याची सहजभावना, स्वसंरक्षर्, कळपाप्रमार्े सहजीवन, अपत्यप्रेमापोटी लालन-पालन, संर्ोपन, हालचाल व कहिडर्े, वफरर्े, धावर्े, बार्डर्े इत्यादी, वातावरर्ाशी असले ली जवळीक, वर्ैरे सहजभावना वनकोपपर्े तृप्त करण्यासाठी योग्य आहार व स्वयंपाक यांचे प्रत्यक्ष लशक्षर्, उत्तम व ववववध प्रकारचे तहान शमवर्ारे रस, सूप्स, सरबते, पन्ही इत्यादींचं प्रत्यक्ष लशक्षर् आवश्यक आहे. तसेच उत्तम आहार व पेये उपलब्ध हवी. आज असं मुळीच घडत नाही असं नव्हे. परंतु बहुतेक शाळा कॉले जातच नव्हे तर वैद्यकीय महाववद्यालयांमध्येही कँटीनमध्ये आरोग्यसंवधणक आहार आणर् पेये उपलब्ध असत नाहीत ही नव्या वपढीची (जुन्या वपढीप्रमार्े) शोकांवतका आहे. || 95 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

तेलकट व डमठाईसारखे पदार्ण, बीअरसारखी कृवरम फॅशनेबल पेये आणर् लसर्रेट, पान, तंबाखूसारखे पदार्ण मार पावलोर्णर्क ददसतात. (संपूर्ण तर्ावमुक्तीच्या ववववध दठकार्च्या केंद्रामध्ये आरोग्याला चांर्ला (चवदार) आहार, प्रकृतीला उत्तम अशी चवीष्ट पेये यांना प्रोत्साहन व सहकायण ददलं जातं.) शाळा, कॉले ज,े इतर संस्र्ा यांच्या व्यवस्र्ापक मंडळींनी ही बाब दुरुस्त केली पावहजेच. पर् सरकारनं दे खील आरोग्याला वहतकारक खाद्यपदार्ण आणर् पेये उपलब्ध करण्यास आवश्यक ते वनयम वा कायदे केले पावहजेत. सहजीवनाची सहजप्रवृत्ती, अपत्यसंर्ोपनाची सहजप्रवृत्ती लक्षात घेऊन ती जोपासण्यासाठी उपयुक्त असे वनयम तयार करायला हवेत. स्पधाणत्मक परीक्षा टाळर्े, घराजवळ शाळा उपलब्ध होर्े. पालक लशक्षक यांच्यात संवाद वनमाणर् होण्यासाठी पालकांना सोयी ददल्या जार्े इत्यादी बाबी आवश्यक आहेत. सहजभावनानंतर येत मन. मन खंबीर होण्यासाठी एन्.सी.सी. रे कनिर् अत्यावश्यक आहे. ककिबहुना जीवनातले तार्-तर्ाव सहजपर्े मुरडू न ठे वण्यासाठी लढवय्यी वृत्ती जोपासर्े आवश्यक आहे. राष्ट्रीय समाज सेवा कायणक्रम (एन.एस.एस.) दे खील महत्त्वाची आहे. हायककिर्, रे ककिर्, रॉक क्लायंकबिर्, अशा कायणक्रमातूनही मनाला बळकटी येते. परंतु

|| 96 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

मनाला बळकटीच नव्हे तर उत्तुंर् उंची, अर्ांर् खोली प्राप्त करुन दे र्ारं "Unconditioned Acceptance, Love & Respect" चं तत्व (जे पुढे नीटपर्े स्पष्ट केलं आहे, लशक्षर्ात अंतभूणत व्हायला हवं. मनःसामर्थयाणसाठी आणर् बुद्धीववकासासाठी मुक्त संवाद, चचाण, प्रयोर्शीलता, प्रत्यक्ष उत्पादन यांचा अंतभाणव लशक्षर्ात हवा. आजकाल पुष्कळ दठकार्ी प्रार्णना म्हटल्या जातात. त्या प्रार्णनांमध्ये क्षुद्र व खुळचट बाबी असल्यास त्या काढू न टाकून वसुधैव कुटुं बकम कडे नेर्ा-या आशयाच्या प्रार्णना ववकलसत व्हायला हव्यात. लशक्षर्पद्धती शरीर, सहजभावना, मन, बुद्धी आणर् दृष्टीकोन ववकलसत करर्ारी व उत्पादक बनवली तर खालील ददले ल्या तर्ावकारी बाबी (Stressors) दुरुस्त होऊ शकतील. १.

लशक्षर्ामध्ये शरीराच्या हालचालीला (हुंदर्र्े, धावर्े, पळर्े, चढर्े, उड्या मारर्े) यांना असले ले अपुरे (फारच अपुरे) महत्त्व.

२.

ववद्यार्थयाणच्या पार्श्णभूमीपासून दुरावले ले अभ्यासक्रम.

३.

आई-बापांचा दुरावा.

४.

उत्पादकतेच्या अभावामुळे होर्ारे ववद्यार्ी, त्याचे घर व राष्ट्र यांचे होर्ारे नुकसान व त्यामुळे होर्ारी अ) र्ळती आ) बालकामर्ारी इ) बाल र्ुन्हेर्ारी ई) बाल णभकारीवर्री उ) बाल मनोववकार

५.

पाठांतर व त्यामुळे सहजशक्य होर्ारी कॉपी, पदवीप्रमार्परांची ववक्री, वलशले वर्री. || 97 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

६.

मुक्त संवादाच्या अभावी होर्ारा बौजद्धक कोंडमारा.

७.

वनरर्णक व वनरुपयोर्ी बाबींची तपासर्ी करर्ारी परीक्षा पद्धती (म्हर्जेच Exams with irrelevant criteria of evaluation)

८.

कारस्र्ानीपर्ा, पाताळयंरीपर्ा, वनर्रर्ट्टपर्ा, स्वार्ा​ांधता यांना महत्त्व दे र्ा-या मुलाखती.

९.

ववववध धमण व पंर्ांचा आणर् संस्कृतीचा अपुरा अभ्यास व तज्जन्य असवहष्र्ु वृत्ती (जी सवणर आढळते).

१०. मावहतीचा स्फोट (ज्यामुळे न्यूनर्ंड येतो ककिवा स्मरर्शक्तीवर भयानक तार् पडतो) ११. मावहती व शंकेसाठी मार्णदशणनाची अपुरी सोय ज्यामुळे कुतूहल दडपलं व चेचलं जातं. १२. मुलाखती व तज्जन्य आत्मघृर्ा. १३. र्ृहपाठाचे दडपर् व लशकवर्ीचा बोजा व त्यामुळे खेळायला न डमळर्े. १४. पुस्तकातीलच मजकूर घोळू न, घोटायला लावर्ारी रटाळ व्याख्यान / ले क्चर पद्धती ज्यामुळे नवनवोन्मेर्ष, व उत्साह इत्यादी करपून जातो. १५. ववववध क्षेरातील संवादाचा अपुरेपर्ा. तार्-तर्ाव हे नकती नवनवध कारर्ांिी होतात हे आपर् पानहल. परंतु ज्या वेर्ानं शहरीकरर् आणर् औद्योवर्कीकरर् वाढतयं त्या मानानं तर्ावदायी बाबींची (स्रे ससण) संख्या आणर् तीव्रता वाढत || 98 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

जार्ार! जावहरातबाजी, फसवे प्रचारतंर, स्वार्णमूलक धोरर्े वनयम व योजना यांमुळे तर्ाव अडधक वाढतो! स्वार्ा​ांध धोरर्े, कायदे , वनयम, योजना व त्यांची अंमलबजावर्ी, जावहरातबाजी, फसवे प्रचार यांचा भयानक तार् सवण लोकांवर पडतो. यांचा दुष्पररर्ाम शरीर, सहजप्रवृत्ती, मन, बुद्धी आणर् दृष्टीकोन ह्या सा-यांवर पडतो! काही जावहरातींमध्ये मुलांच्या यशाचं रहस्य टी.व्ही. असं सांर्तात, तर काही जावहरातीमध्ये अमुक पेय प्या आणर् ग्रो (Grow) म्हर्जे वाढा असं सांर्तात. कुर्ी सांर्तो अमका सूट घातलात तर तुम्ही पूर्ण पुरुर्ष अन्यर्ा.....! अमकी व्हीस्की प्यालात तर काहीही घडू शकतं (समोरच्या युवतीचं वस्र ढळत जातं) तर कुर्ी म्हर्तो अमुक मीठ खाल्लत तर (च) तुम्ही राष्ट्रभक्त अन्यर्ा.......! "मेड फॉर इच अदर," "ललव्ह लाईफ ककिर् साइज" असेही वाक्प्रचार ऐकायला लार्तात. हे सार बघून तुमच्या - आमच्या सारख्यांचा दे खील बुजद्धभ्रंश होऊ शकतो तर तरुर् शाळा कॉले जातल्या मुलांचं काय? त्यांच्या तहानभुकेसारख्या सहजप्रवृत्तीवर हा संपूर्ण दबाव (तार्) पडतो! टी.व्ही.आणर् काँप्युटर बसून बसून त्यांची शरीरप्रकृती वबघडते! फास्ट फूड खाऊन मुलं फोफशी होतात! टी.व्ही.वरच्या माललका दे खील खुळचट, संकुललत, स्वार्ी मूल्यं पसरवतात. कारर् त्यांना संपूर्ण तर्ाव मुक्तीची दृष्टी नसते!

|| 99 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

टी.व्ही.म्हर्जे दूरदशणनमुळे दूरदृष्टी तर येत नाहीच पर् स्वार्ीपर्ा मार वाढत जातो! दूरदशणन (सवण वेर्ळे चॅनेल्स) पाहून बुद्धी आणर् दृष्टीकोन यावर पराकोटीचा दुष्पररर्ाम होऊ शकतो. ववशेर्षतः एकादी २०-२५ वर्षा​ांची मुलर्ी तुम्हांला ही जर्ण्याची (उत्तम) त-हा आहे ककिवा (खरं) जर्र्ं यालाच म्हर्तात म्हर्ून सांर्ते तेव्हा तुमचं आयुष्य फुकट र्ेल्याचं तुम्हांला वाटू शकतं. आणर् लहान मुलांना हे घातक व मायावी आदशण भुलवू लार्तात, ददशाभ्रष्ट करु लार्तात. दृष्टी आणर् ददशा दोन्ही बरबाद करर्ारे अनेक कायणक्रम सांर्ता येतील पर् त्याची र्रज नाही. मुख्य मुद्दा आहे संपूर्ण मुक्तीचा! र्रज आहे संपूर्ण तर्ावमुक्तीची! एका बाजूला खोया, फसव्या, मायावी जावहरातबाजी, भार्षर्े, प्रचार चालू असताना आम्ही संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये वकती समरस होतो यावरच आमच्या जीवनाचं आम्ही सार्णक करतो की नाही हे ठरतं! एरवी टी.व्ही. ककिवा वतणमानपरांच्या नावाने खडे फोडू न काहीही फायदा होर्ार नाही! शेवटी एका मुद्दाचा ववचार करायलाच हवा! समाजाच्या कल्यार्ाचं ज्याला वेड लार्तं तो समाजातल्या सवण त-हेच्या तर्ावांचे बार् स्वतःच्या छातीवर झेलतो. त्यामुळे त्याच्या यातनांना अंतच नसतो. त्यामुळेच स्वातंत्र्ययोद्धे , समाजकायणकते, प्रामाणर्क राजकीय पुढारी (र्ोडे तरी असतात!) यांना तुरुंर्वासापासून ते इतर अनेक प्रकारच्या तर्ावदायी बाबींतून जावं लार्तं, त्यांच्या कुटुं वबयांचेही अत्यंत हाल होत असतात. (त्याचीही वेदना त्यांना असतेच!)

|| 100 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

तुरुंर्, एकांतवास, नजरकैद, सक्तमजुरी, काळे पार्ी, फाशी, युद्धातल्या जखमा, जीववतहानी ह्यांची मोजर्ी - मापर्ी करर्ं शक्य नाही. संपूर्ण तर्ाव मुक्तीचा आम्ही जेवढा प्रयत्न करु तेवढं आपलं व समाजाचं भलं होईल आणर् ज्यांनी मनुष्यजातीसाठी चांर्लं काम केलं त्यांना श्रध्दांजली वावहल्यासारखं होईल. तार्-तर्ावाची व्याप्ती ही प्रत्यक्ष जीवनाइतकीच सवणव्यापी आणर् अर्ांर् आहे. वतचा आपर् र्ोडक्यात र्ोर्षवारा पावहला. ♦♦♦

|| 101 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

प्रकरर् सातवे

सपोटण शसस्टीम ककिंवा सहाय्यक यंत्रर्ा म्हर्जे काय? जजर्े जीवन आहे, वतर्े तार्-तर्ाव आहे हे आपर् पावहलं . त्याचप्रमार्े तार्-तर्ावाची व्याप्ती दे खील पावहली. साहजजकच कुर्ालाही असा प्रश्न पडेल की मनुष्यजीवनाचा इवतहास हा केवळ तार्-तर्ावांचा इवतहास आहे का? तर याचं उत्तर अर्ाणतच, नाही असंच आहे. तार्-तर्ावाप्रमार्ेच त्यातून मार्ण काढण्याचेही प्रयत्न होत आले ले आहेतच. ववववध प्रकारांनी करमर्ूक करर्े हा तार्-तर्ावापासून तात्पुरती सुटका करुन घेण्याचा जर्न्मान्य मार्ण आहे. करमर्ुकीचे प्रकार दे खील कालानुरुप आणर् सामाजजक-धार्मिक व सांस्कृवतक वैलशष्यांनुसार बदलत जातात! भौर्ोललक पररस्स्र्तीचाही पररर्ाम होतोच. काही आददवासींमध्ये समूहनृत्य असते, तर काहींमध्ये मद्यपान. काही र्ावांतून तमाशा असतो तर कुठे फुर्ड्या, जझम्मा इत्यादी. काही दठकार्ी र्ोंधळ असतो तर कुठे भजन, कलावंत स्रीया, तवायफा,

|| 102 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

बारबाला या दे खील ववववध माध्यमातून तार्-तर्ाव तात्पुरते का असेना दूर करतात. तार्-तर्ावाचे आर्खी सोपे, प्रचललत आणर् लोकवप्रय प्रकार म्हर्जे चहापान, धूम्रपान, पत्ते, जुर्ार, क्लबमध्ये डमरमंडळीसमवेत मद्यपान इत्यादी.

काही जर्ांना रे ककिर् (जंर्लपदयारा), माऊंटे वनअररिर् (पवणतरोहर्), स्वीडमिर् (जलतरर्), फीटनेस क्लब (अद्ययावत्) सुसज्ज आललशान || 103 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

व्यायामशाळा), शॉकपिर् (मनपसंत खरेदी) अशा माध्यमांतून तार्तर्ावापासून तात्पुरती सुटका डमळते. संर्ीत, नाटक, डचरपट, बोलक्या बाहुल्या, नकला इ. दे खील आहेतच. ह्या व अशा शेकडो बाबींना सपोटण लसस्स्टम म्हर्तात. पर् ह्यांच्यालशवाय समस्यापूती करर्ारे व मार्णदशणन करर्ारे पारंपाररक कौंलसलसण (समुपदे शक) फार महत्त्वाचे आहेत. आददवासींचा टोळीप्रमुख ककिवा वयोवृद्ध अनुभवी मार्ूस मार्णदशणन करतो. त्यासाठी तो र्ेल्या वपढीतील समज, परंपरा व संकेत यांचा वापर करतो. र्ावार्ावातून पंच, सरपंच, जोशी, पुराणर्क, प्रवचनकार, कीतणनकारक, वैद्य, मांवरक, दे वर्षी आणर् कुटुं बातील वयस्कर व्यक्ती मार्णदशणनाचे वा समस्यापूतीचे काम करतात. त्यासाठी ते परंपरा आणर् स्मृतीग्रंर् यांचा त्यांच्या क्षमतेप्रमार्े उपयोर् करतात. धमाणससिधु, वनर्णयससिधु अशी पुस्तके म्हर्जे स्मृतीग्रंर्ांवरच्या टीपा असून त्यांचाही पुष्कळ वापर कहिदूमध्ये होत आला आहे. सपोटण लसस्स्टमचे हे दोन प्रकार. पवहला तात्पुरती सुटका दे र्ारा तर दुसरा मार्णदशणन करर्ारा. यालशवाय तीर्णयारा, जरा, मंददरात जार्े, ववववध सर्, उत्सव, लग्नकायण, हळदीकुंकू अशा अनेक वनडमत्तानी तार्-तर्ावातून सुटका डमळे ल हे अर्दी खरं आहे. परंतु भारताच्या संदभाणत पाहायचं तर अक्षरशः हजारो वर्षे परकीय आक्रमर्ांपुढे ववध्वंस होत रावहला. मूळ भारतीय जीवनपद्धती कशी

|| 104 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

होती हे समजेनासं होण्याइतपत जाळपोळ, दे वळे फोडर्े, सक्तीचे धमा​ांतर, बलात्कार असे प्रकार झाले . पररर्ामी भारतीय जीवन पद्धतीतील उत्तुंर् आणर् उदात्त असं सारं हळू हळू झाकोळलं र्ेल. ववकृती पुष्ट झाल्या आणर् प्रभावशाली झाल्या. परकीय आक्रमर्े आणर् राजसत्ता यातून रक्तबंबाळ झाले ल्या संस्कृतीमध्ये नवनव्या आव्हानांना तोंड दे ण्याइतपत तयार उत्तरे नव्हती. आज तर जार्वतवककरर् (ग्लोबलायझेशन -Globalization) मुक्त अर्णव्यवस्र्ा (फ्री-माकेट इकॉनॉमी - Free Market Economy) तंरववज्ञान (टे क्नॉलॉजी - Technology), मावहती तंरज्ञान (इनफमेशन टे क्नॉलॉजी - Information Technology), प्रचारप्रसार व जावहराती, इंटरनेट, दूरसंचार अशा बाबींमुळे सा-या जर्ातल्या समस्या आपल्या बनत आहेत. नवे अिपदार्ण, नवी पेये, नवे कपडे, नवे कृवरम सुर्ंध, नवी रसायने अशा अनेक बाबी नव्या समस्या उभ्या करीत आहेत. नवे रोर्, नव्या अॅलजीज, नवे साईड इफेक्टस्, नवे व्यावसावयक प्रश्न तयार होत आहेत व भेसूर स्वरुप धारर् करीत आहेत. व्यलक्तस्वातंत्र्याबरोबरच स्पधाण वाढते आहे. मुक्त व्यापाराबरोबरच ब्रेन वॉसशिर् करर्ारा प्रचार-प्रसार बातम्या (पुष्कळदा फसव्या) वाढत आहेत. ऐवहक समृद्धीची स्वप्नं स्वार्ीपर्ा वाढवीत आहेत, मत्सर व असूया वाढवीत आहेत. || 105 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

या सा-यांना रेडीमेड उत्तरे जर्ातल्या कोर्त्याही तत्त्वज्ञानात नाहीत. ती उत्तरे म्हर्जेच आजच्या पररस्स्र्तीत अत्यावश्यक असले ली सपोटण लसस्स्टम होय! माझ्या अभ्यासातून, अनुभवातून आणर् वनरीक्षर्ातून प्राचीन शहार्पर् (जजवनयस) आणर् आजचं ववज्ञान व ववचार यांच्यातलं ... सारं घेऊन हळू हळू पर् वनणितपर्े संपूर्ण तर्ावमुक्तीची संकल्पना आणर् कायणपद्धती ववकलसत झाली. आज आपल्यासमोर र्रीबी, बेकारी, णभकारी, वनरक्षरता, पार्ीटं चाई, वीज-टं चाई, प्रदूर्षर्, अपुरी वाहतूकयंरर्ा, लोकसंख्येची वाढ, बालकामर्ार व बाल णभकारी, असे शेकडो ज्वलं त प्रश्न आहेत. दहशतवाद, धमा​ांधता, धार्मिक तेढ व तंटे, दं र्ली अशा समस्या आहेत. त्यातच एकर कुटुं बपद्धती मोडू न पडत आहे. लहान लहान फ्लॅ टमध्ये राहर्ारी ३-४ जर्ांची कुटुं ब तयार होत आहेत. आई, वडील, मुलर्ा, मुलर्ी, पती, पत्नी, सून, सासू, जावई, सासरा, मामा, मामी, काका, काकू, आजोबा, आजी, नातवंड, मावसा, मावशी, दीर, नर्ंद यांची कतणव्य (पूवी यांना धमण म्हर्त - उदा. पुरधमण) यांववर्षयी र्ोंधळ माजत आहे. मातृऋर्, वपतृऋर्, समाजऋर् या संकल्पना धूसर बनत आहेत. त्यामुळे व्यक्ती-व्यक्तीतले संबंध झपायाने दुरावत आहेत. राजा, राजर्ुरु, अध्यापक, संशोधक आदद सवणच सामाजजक घटक ददशाहीन होताना ददसत आहेत. पररर्ामी पुढा-यांपासून ते जन-सामान्यांपयांत, उद्योजकांपासून कामर्ारांपयांत, जमीनदारांपासून शेतमजूरापयांत, लशक्षकांपासून ते || 106 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

ववद्यार्थया​ांपयांत, समाजधुरीर्ांपासून ते समाजसेवकापयांत सारेजर् ककिकतणव्यमूढ होताहेत ककिवा काहीही करुन सुखी होण्याचा प्रयत्न करीत आहेत! जुन्या ग्रंर्ांतील व संस्कृतीतील उत्तमोत्तम अशी दृष्टी व हेतू नेमका हेरुन, पूवणजांच्या उदात्ततम अशा प्रेरर्ा आत्मसात करुन ववज्ञानाची कास न सोडता आणर् तकणसंर्त ववचारांची सार् न सोडता एक नवं अडधष्ठान लसद्ध होत र्ेलं. "आत्मनो मोक्षार्ण जर्त् वहताय च ।" अशा प्रेरर्ेतून संपूर्ण तर्ावमुक्तीची नवी संकल्पना तयार होत र्ेली आणर् Stress: Understanding & Management, Smiling sun, Conceptual Stress Management, Be successful in Examination, Practical TSM (Total Stress Management), Holistic Health, सम्यक वैद्यक, Holistic Medicine अशी पिास पुस्तकं ललहून प्रकालशत झाली. खाण्यावपण्यापासून ते योजना, धोरर्े इत्यादीपयांत आणर् अध्यात्मापासून ते कामजीवन व सम्यक वैद्यकापयांत सवण जाती-धमाणला, सवण वयाच्या सवण स्तरातील लोकांना उपयुक्त असं बहुतेक सवण महत्त्वाचं असं संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये आहे. त्याचप्रमार्े वैयलक्तक आणर् सामाजजक जीवन रसमय, समृद्ध आणर् आनंदी बनववण्याची क्षमता आहे. ♦♦♦

|| 107 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

प्रकरर् आठवे

तार्-तर्ावमागील यंत्रर्ा ककिंवा प्रनक्रया कशी काम करते? तार्-तर्ावजन्य घटक आपल्या शरीरावर कशा त-हेने कायणरत होतात हे आपल्या शरीरातील वेर्वेर्ळया अवयवांच्या रचनेवर आणर् वैलशष्यपूर्ण कायणपद्धतीवर अवलं बून असतं. आपर् वैद्यकीय व्यावसावयक नसलात तर शरीरातील अवयवांची रचना आणर् कायण याववर्षयी आपल्याला पुरेशी जार् असेलच असं नाही. त्यामुळे हे प्रकरर् र्ोडं फार स्क्लष्ट वाटण्याची शक्यता आहे. परंतु ते तुम्हाला र्ोडफार जरी समजलं तरी त्याचा फारच उपयोर् होईल म्हर्ून आणर् जजज्ञासूंचं समाधान व्हावं म्हर्ून हे प्रकरर् मुद्दाम अंतभूणत केले लं आहे. स्रे ससण (तर्ावदायी प्रेरर्ा) शरीराला बाहेरच्या वातावरर्ातून ककिवा शरीरांतर्णत वातावरर्ातून शरीरावर पररर्ाम करतात. कानठळया फुटवर्ारा आवाज प्रर्म कानामध्ये असले ल्या संवदे नाग्राहक पेशींवर पररर्ाम करतो आणर् मर् तेर्ून पुढे मेंदूच्या आतल्या भार्ांवर आणर् संपूर्ण शरीरावर पररर्ाम करतो. हीच बाब एकाद्या भयंकर दृश्यांची! दृश्याचा पररर्ाम डोळयातील रॉड् स आणर् कोन्स या संवेदनाग्राहक पेशींवर होतो. त्यांच्याकडू न मज्जातंतूमाफणत ती संवेदना मेंदूच्या अंतभाणर्ात जाऊन ववववध रसायने स्रवून शरीरावर पररर्ाम करते.

|| 108 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

शरीराच्या अंतर्णत प्रेरर्ा कशा काम करतात? समजा तुम्हाला असह्य भूक लार्ली. ही भूक लार्ली म्हर्जे काय झाल? शरीरातली साखर कमी झाली तर ती साखरेची कमी झाले ली पातळी प्रेरर्ा बनते. वतचा पररर्ाम हायपोर्लॅ मस या मेंदूच्या भार्ावर होतो. त्यामुळे भुकेची संवेदना तयार होते. हीच संवेदना जेव्हा अडधक तीव्र बनते तेव्हा ती स्रे सर (तर्ावकारी) बनते. भुकेनं मुलं रडतात तर मोठी मार्सं वकरवकरी-डचडडचडी बनतात! ही सवणसाधारर् यंरर्ा पुढील पद्धतींनी कायणरत असते. १. ववववध संवेदनामुळे मेंदूत वेर्वेर्ळे स्राव स्रवतात. ते हायपोर्लॅ मस या भार्ावर पररर्ाम करतात. हायपोर्लॅ मसद्वारे जे द्रव स्रवले जातात त्यांचा पररर्ाम वपयुटरी ग्रंर्ीवर होतो. वपयुटरी स्रावांचा पररर्ाम इतर अंतस्रावी ग्रंर्ीवर आणर् याद्वारे संपूर्ण शरीरावर पररर्ाम होतो. इतर अंतस्रावी ग्रंर्ींपैकी अॅडिनल ग्रंर्ी जे द्राव स्रवते त्यामुळे तर्ावाचे ववववध दुष्पररर्ाम घडू न येतात. आकृती ८.१

हायपोर्लॅ मसच्या स्रावांचा शरीरातील ववववध पेशींवर र्ेट पररर्ाम दे खील होतो. || 109 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

२. तर्ावकारी प्रेरर्ांचा पररर्ाम वपवनयल ग्रंर्ीवर होऊ शकतो. हा पररर्ाम मेंदूद्वारे होतो. यामुळे झोप, रोर्प्रवतबंधक शक्ती, लैं वर्क इच्छा व क्षमता इत्यादींवर दुष्पररर्ाम होऊ शकतात. ३. अर्ोदर पावहल्याप्रमार्े तर्ावकारी प्रेरर्ा (उदा.रक्तातील साखरेचे प्रमार् कमी होर्े) रक्तात तयार होतात. त्यांचा पररर्ाम वेर्वेर्ळया पेशीवंर होते. उदाहरर्ार्ण जंतूंची वाढ. जंतू हे पेशींवर हल्ला करतात व त्याच्या पररर्ामी आंतररक तर्ाव वनमाणर् होतो! वेर्वेर्ळया स्रावांची नावे त्यांचे वेर्वेर्ळया ग्रंर्ीवर होर्ारे दुष्पररर्ाम यांचा तपशील माझ्या स्रे सवरील इंग्रजी पुस्तकात आहे. त्याचं अडधक वववरर् करण्याची इर्े र्रज नाही. जजज्ञासूंनी तो तपशील मूळ इंग्रजी पुस्तकात वाचावा.

♦♦♦

|| 110 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

प्रकरर् िववे

तार्तर्ावांचे नियंत्रर् (संपूर्ण तर्ावमुक्तीचे मागण) प्रकरर्ाची रुपरेषा १. तार्-तर्ाव आटोक्यात आर्ण्याची संपूर्ण तर्ावमुक्तीची सुरुवात कशी करावी? २. पुढची पायरी कोर्ती? ३. उर्ळ, संकुडचत, अप्रामाणर्क आणर् लबाड व्यक्तींना संपूर्ण तर्ावमुक्ती (टोटल स्रे स मॅनेजमेंट - टी.एस.एम.) चा पुरेसा फायदा होत नाही असं का म्हर्तात? ४. संपूर्ण तर्ावमुक्तीववर्षयी इतरांनाही मावहती सांर्ावी का? ५. परीस स्पशण आणर् संपूर्ण तर्ावमुक्ती यांचा संबंध काय? ६. ज्योवतर्षी आणर् डु क्कर यांच्या कर्ेचा व संपूर्ण तर्ावमुक्ती यांचा काही संबंध आहे का? ७. संपूर्ण तर्ावमुक्ती (टोटल स्रे स मॅिेजमेंट) ची संकल्पना पार्बुड्या, र्ुरुत्वाकर्षणर्, डीजनरेशन व अँरीपी या सकंल्पानांद्वारे आकलन करता येईल का? ८. स्वतःच्या आतील जीवनउजेचा शोध व साक्षात्कार होऊ शकेल का? ९. ववववध पदार्णवैज्ञावनक, रासायवनक आणर् जीवशास्रीय तर्ावकत्या​ांचा (स्रे ससण) मुकाबला कसा करता येईल? || 111 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

१०. संवेदनाजन्य तर्ावकत्या​ांवर मात कशी करता येईल? ११. सहजप्रवृत्तीरुप तर्ावकत्या​ांचा वबमोड कसा करता येईल? १२. भावना व बुजद्धजन्य तर्ाव कसे आटोक्यात आर्ता येतील? १३. लोकववलक्षर् जीवनातील भयंकर तर्ाव कमी कसे करता येतील? १. संपूर्ण तर्ावमुक्तीची सुरुवात कशी करावी? संपूर्ण तर्ावमुक्तीची सुरुवात ‘भोवरा' ककिवा 'स्मायसलिर् सन' या पुस्तकांच्या वाचनानं केल्यास फायदा होतो असा अनेकांचा अनुभव आहे. त्यानंतर ‘अमेरीकनांच्या अंतरंर्ात' व ‘सूयणशोध' या पुस्तकांच्या वाचनानं जीवनातल्या वनरवनराळया तार्-तर्ावावर मात कशी करता येते याची र्ोष्टीरुपात मनोरंजक ओळख होते. त्यानंतर या पुस्तकाची पवहली आठ प्रकरर्े पुन्हा एकदा वाचावी म्हर्जे टोटल स्रे स मॅनेजमेंटची म्हर्जेच संपूर्ण तर्ावमुक्तीची संकल्पना वतच्या पार्श्णभूमीसह स्पष्ट होईल. संपूर्ण तर्ावमुक्ती म्हर्जे स्वतःच्या जीवनाचं सार्णक करतानाच उत्तम जीवनाचे दरवाजे इतरांसाठीही खुले करर्ं हे ध्यानात येर्ं महत्त्वाचं आहे. त्यामुळे संपूर्ण तर्ावमुक्तीच्या कायणक्रमात प्रत्यक्ष सहभार्ी होण्याची स्फूती येते. संपूर्ण तर्ावमुक्तीच्या कायणक्रमात ववजयी वृत्तीनं सहभार्ी होण्यासाठी वाचनाचा अवतशय फायदा होतो. त्यामुळे तुम्ही इंग्रजी || 112 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

वाचत असाल तर स्रे स मॅनेजमेंट व कॉन्सेप्टयुअल स्रे स मॅनेजमेंट दे खील हळू -हळू वाचावं आणर् त्यासंबंधीचे प्रश्न फोन करुन ककिवा प्रत्यक्ष भेटून ववचारावे. तुमच्यापैकी काहीजर्ांना दे वधमाणची आवड असेल तर काहीजर् नात्स्तक असतील. काहीजर् कहिदू असतील तर काहीजर् इतर धमीय असतील. संपूर्ण तर्ावमुक्ती धमाणतीत आहे. तुम्हा सवा​ांच्या शंका-कुशंका, र्ोधंळ, अस्वस्र्ता या सा-यांचं वनराकरर् करण्याचा प्रयत्न नामस्मरर्, सहस्रनेर, आरोग्यदीप, चैतन्यसाधना, चैतन्यसत्ता, चैतन्यधारा आदद पुस्तकांतून करण्याचा प्रयत्न केला आहे. आपर् त्यांचा जरुर फायदा घ्यावा. तर्ावमुक्तीची पवहली पायरी तर्ावमुक्तीवरील पुस्तकांचं आस्र्ापूवणक, मन उघडं ठे वून वाचन व अध्ययन करर्ं ही आहे. वाचन आणर् अध्ययन, अडचर्ींच्या ववर्षयी वनभीड प्रश्न ववचारल्यालशवाय व धीट संवाद साधल्यालशवाय पूर्ण होत नाहीत. पर् जेव्हा आपर् अध्ययन आणर् प्रश्नांवर चचाण सुरु करता तेव्हा जीवनाच्या उत्तुंर् यशाचं व सार्णकतेचं महाद्वार खुलं होतंच हे लक्षात ठे वा. तर्ावमुक्तीवरील पुस्तकांचे वाचन, मनन, डचितन, ववश्ले र्षर् करता करता आले ल्या शंकांचे वनरसन करुन घेर्े ही पवहली पायरी झाली, ककिवा पवहलं पाऊल झालं .

|| 113 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

२. दुसरी पायरी ककिंवा दुसरं पाऊल कोर्तं? दुसरं पाऊल म्हर्जे स्वतःला तर्ाव आहे व तो वनयंरर् करण्याची वनकड आहे याबद्दल कमीपर्ा न वाटू न घेर्ं. तर्ाव असर्ं हे जसं स्वाभाववक आहे तसंच तर्ावमुक्तीची र्रज भासर्ं हेही स्वाभाववक आहे हे लक्षात ठे वायला हवं. ककिबहुना तर्ावाचं भान असर्ं ककिवा त्याचं वनयंरर् करण्याची र्रज नसर्ं हे अडार्ीपर्ाचं ककिवा अजार्तेपर्ाचं लक्षर् आहे. पुष्कळदा तर्ावमुक्तीची र्रज संकुडचतपर्ा, लोचटपर्ा, टर्ेपर्ा, र्ेंड्याची कातडी, मठ्ठपर्ा, स्वार्ीपर्ा इत्यादी दुर्ुणर्ांमुळे नाहीशी होते. खखिपर्ा, वैफल्य, उन्माद, बेजबाबदारपर्ा यांमळ ु े दे खील तर्ावमुक्तीची र्रज नाहीशी होते! मी म्हर्ेल ते खरं, माझ्यासारखा मीच, मला स्वर्णदेखील ठें र्र्ा आहे, मला काही कमी नाही अशा वल्र्ना ज्याच्या डोक्यात भरले ल्या असतात त्यालाही संपूर्ण तर्ावमुक्तीची र्रज नसली तर आियण वाटायला नको! दारु वपऊन मदांध झाले ल्या णभका-याप्रमार्े ही पररस्स्र्ती असते! क्षुद्र स्वार्ी मार्सांनी इतरांच्यावर कुरघोडी करुन वपळवर्ूक करुन जर खूप पैसे अवैध मार्ा​ांनी डमळवले तर त्यांच्या त्या श्रीमंतीला कुबट दपण येतो. एकाद्या सुजले ल्या रोग्याप्रमार्े त्यांच्या चेह-यावर ववकृत भावना प्रर्टतात. समाधान, प्रेम, आस्र्ा हे सारं आटले लं आढळत. याउलट एकादा र्रीब वर्षाणनुर्षण राबून सुद्धा जेव्हा दोन वेळचं जेवर् डमळवू शकत नाही, तेव्हा तो एवढा खचून आणर् वपचून जाऊ शकतो || 114 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

की जीवन याहून अडधक सुंदर बनू शकतं याची उमेद दे खील नष्ट होते. साहजजकच तर्ावमुक्ती' ची र्रज त्याला वाटे नाशी झाली तर नवल नाही. अशा मार्सांची नजर मेलेली, मान वाकले ली, खांदे पडले ले आणर् भावना आटले ल्या आढळतात. र्ोडक्यात अंतःकरर्ातल्या सद्भावना या ना त्या त-हेनं दुलण णक्षत रावहल्या तर तर्ावाचे दुष्पररर्ाम जार्वेनासे होतात! त्यामुळे तर्ाव जार्वर्े व तर्ावमुक्तीची र्रज भासर्े हे उपयुक्त आहे, फायद्याचे आहे. कमीपर्ाचे मुळीच नाही! तर्ावे आहेत याची जार्ीव आणर् त्यांच्या संपूर्ण तर्ावमुक्तीद्वारे मात करण्याची र्रज व इच्छा वनमाणर् होर्े हे यशस्वी तर्ावमुक्तीमधील दुसरं पाऊल आहे. तर्ावमुक्तीची ती दुसरी पायरी आहे. ३. उथळ, अप्रामाणर्क, संकुडचत आणर् लबाड व्यक्तींिा संपूर्ण तर्ावमुक्ती (टोटल स्रे स मॅिेजमेंट - टी.एस.एम.) चा पुरेसा िायर्ा होत िाही असं का म्हर्तात? संपूर्ण तर्ावमुक्तीची सुरुवात अभ्यासानं होते. स्वतःशी प्रामाणर्कपर्े ववचार करुन होते. तर्ाव आहेत व त्यांवर मात करावयाची आहे या सरळ वृत्तीनं होते. उर्ळ आणर् अप्रामाणर्क मार्सं या पवहल्या दोन पाय-यांवरुन मार्े वफरतात. ती मनापासून अभ्यास करीत नाहीत. पुष्कळदा स्वतःला सर्ळं कळतं अशा भ्रमात राहतात. तर कधी कधी, "वाचून काय होर्ार आहे?" अशी संशयी वृत्ती असते. पुष्कळदा संपूर्ण तर्ावमुक्तीनं काय लाभ होर्ार? मोठमोठे यशस्वी लोक कुठे || 115 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

तर्ावमुक्ती करत होते? अशा त-हेच्या शंका-कुशंका त्यांच्या मनात असतात. झर्मर्ाटाचा प्रभाव असतो. ग्लॅ मरचा प्रभाव असतो. त्यामुळे संपूर्ण तर्ावमुक्तीच्या संकल्पनेचा र्ाभा त्यांना भावत नाही. स्वतःचं आणर् इतरांचं कल्यार् करण्याची भावना हे अमृत आहे. स्वार्ण आणर् परमार्ण साधण्याची पद्धत ही परीसारखी आहे. हे त्यांना कळत नाही. त्यामुळे संपूर्ण तर्ावमुक्ती त्यांना कवडीमोल वाटते. संपूर्ण तर्ावमुक्ती त्यांना वनरर्णक वाटते. वनरुपयोर्ी वाटते. उर्ळ आणर् अप्रामाणर्क व्यलक्तप्रमार्ेच संकुडचत व्यक्तींच असतं. संकुडचत व्यक्तीला स्वतःच्या सुख-दु:खालशवाय दुसरं काही सुचत नाही. स्वतःच्या नफ्या-तोयालशवाय अन्य काही रुचत नाही. स्वतःची पर्ारवाढ, बोनस, डडवव्हडंड, मुलांची करीअर, बँक बॅलन्स हे सारं महत्वाचं आहे. पर् फक्त हेच जीवनाचं साध्य बनलं की सारं वबघडतं. स्वतःच्या शरीराची वनर्ा राखर्ं, आरोग्य जोपासर्ं हे चुकीचं आहे असं कोर् म्हर्ेल? तसं म्हर्र्ं र्ैरच ठरेल. परंतु स्वतःच्या सदी-पडश्याव्यवतररक्त अन्य काहीच जर्ात नाही असं झालं की मर् काम वबनसतं. अशा व्यक्तींचं बोलर्ं, ववचार आणर् सारा व्यवहार केवळ स्वतःच्या अत्यंत छोया ववर्श्ापुरता मयाणददत राहतो. एका दृष्टीनं पावहलं तर स्वतःलाच स्वतःच्या क्षुद्र ववचारात जखडू न बंददवान बनण्यासारखंच आहे हे.

|| 116 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये बालकामर्ार, प्रदूर्षर्, भ्रष्टाचार, र्ुन्हे, कामजीवन, वृद्धांच्या समस्या सम्यक लशक्षर्, सम्यक आरोग्य, सम्यक वैद्यक, सम्यक दृष्टी अशा अनेक ववर्षयांचा उहापोह आहे. वास्तववक पाहता या सा-या बाबींचा व्यक्तीवर पररर्ाम होतो. परंतु संकुडचत मार्सांच्या ते काही केल्या डोक्यात लशरत नाही. त्यामुळे एकीकडे त्यांची सदसवद्ववेक बुद्धी घुसमटत राहते, त्यांचा अंतरात्मा तडफडत राहतो आणर् दुसरीकडे संपूर्ण तर्ावमुक्तीचं अमृत ते जझडकारत राहतात. ह्याचं उदाहरर् घेतलं तर तुम्हाला माझं म्हर्र्ं पटे ल. संपूर्ण तर्ावमुक्ती करण्याचा एक मार्ण म्हर्जे संपूर्ण तर्ावमुक्तीचं अमृत दुस-यापयांत पोचवर्ं. संकुडचत मार्सं स्वतःवर हजारो रुपये खचण करतात. पायाण दे तात. पर् मवहन्याला दहा-वीस रुपये दे खील खचण करुन संपूर्ण तर्ावमुक्तीची पुस्तकं शाळा, महाववद्यालय, ग्रंर्ालय, नातेवाईक यांना भेट दे त नाहीत. त्यांचा आणर् समाजाचा फायदा होण्यामध्ये त्यांचा संकुडचतपर्ा असा आड येतो. (याउलट जे संकुडचतपर्ावर मात करुन संपूर्ण तर्ावमुक्तीची संकल्पना अशा तहेनं पसरववतात त्यांना नक्कीच संपूर्ण तर्ावमुक्तीचा भरपूर फायदा होतो हा शंभर टक्के अनुभव आहे.) उर्ळपर्ा आणर् संकुडचतपर्ा न सोडता फायद्याची अपेक्षा करर्ं म्हर्जे बँडेजवर मलम लावून जखम भरुन येण्याची अपेक्षा करण्यासारखं आहे. आता त्याचा अप्रामाणर्कपर्ाचा ववचार करु. माझ्याकडे आले ल्या वकतीतरी तर्ावग्रस्तांनी पुस्तकं फुकट नेली. परत ददली नाहीत. ववकत नेली. पैसे ठकवले . पररर्ाम काय झाला. || 117 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

त्यांनी मला टाळायला सुरुवात केली. जी काही मदत मी त्यांना करु शकत होतो ती अशक्य झाली. तर्ावमुक्तीचे दरवाजे त्यांनी बंद करुन टाकले . स्वतःचा आणर् समाजाचा ववकास त्यांच्या अप्रामाणर्कपर्ामुळे अशक्य झाला! एका उदाहरर्ानं एक अर्दी स्पष्ट होईल. समजा आपर् डॉक्टरकडे र्ेलो आणर् आपली जखम दाखवली नाही (बँडेज उघडलं नाही) (प्रांजळपर्ाचा अभाव) त्यांनी सुचवले ली और्षधं, त्यांचा सल्ला यांकडे लक्ष ददलं नाही (उर्ळ ककिवा बेजबाबदारपर्ा) आणर् अखेर त्यांची फी ददली तर र्ुर् कसा येईल? त्यामुळे मन-मोकळे पर्ा, प्रामाणर्कपर्ा, सखोल आणर् ववशाल दृष्टी आणर् ववचार, आस्र्ा आणर् अडधकाडधक सहभार् याद्वारेच संपूर्ण तर्ावमुक्ती यशस्वी होते. अर्ाणत आपर् आज उर्ळ, अप्रामाणर्क आणर् संकुडचत असलो तरी आपर् सुधारर्ा करु शकत नाही असं मुळीच नव्हे. तुम्ही कसेही असलात, वकतीही दुर्ुणर्ांचे पुतळे असलात तरी संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये तुमचं स्वार्त आहे. तुम्हाला फायदा होईलच होईल. अजजबात वनराश होऊ नका. संपूर्ण तर्ावमुक्तीत सहभार्ी व्हा आणर् स्वार्ण-परमार्ण दोन्ही साध्य करा. चला तर हा जर्िार्ाचा रर् सवण शक्तीवनशी ओढायला लार्ू आणर् जीवनाचं सार्णक करु!

|| 118 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

४. संपूर्ण तर्ावमुक्तीनवषयी इतरांिा मानहती द्यावी का? संपूर्ण तर्ावमुक्ती ही जीवनभर चालर्ारी आनंदक्रीडा आहे. प्रेमक्रीडा आहे. रोमहर्षणक प्रवास आहे. सार्णकतेची मोहीम आहे. तुम्ही संपूर्ण तर्ावमुक्तीत सहभार्ी होर्ं म्हर्जे अपररहायणपर्े इतरांनाही वतच्यात सहभार्ी करुन घेण्याचा प्रयत्न करर्ं होय. कारर् एकया मार्साची संपूर्ण तर्ावमुक्ती होऊच शकत नाही! संपूर्ण तर्ावमुक्तीबद्दल इतरांना सांर्ायचं म्हर्जे काय? प्रचार करायचा? जावहरातबाजी करायची नाही. प्रचार आणर् जावहरातबाजी वाईट नव्हेत. पर् त्याहून अडधक उत्तम मार्ण आहे. संपूर्ण तर्ावमुक्तीच्या तुमच्या आनंदी प्रवक्रयेत इतरांना सामावून घेण्यासाठी काही सोप्या युक्त्या आहेत. लग्नामध्ये कामजीवन हे पुस्तक भेट द्या. परीक्षार्ींना Be Successful in Examination हे पुस्तक भेट द्या. वनवृत्तांना सहस्रनेर भेट द्या. तुमच्या ओळखीच्या अडधकारी-नेत्यांना Stress Understanding and Management हे पुस्तक भेट द्या. राजकीय नेत्यांना व कायणकत्या​ांना Conceptual Stress हे पुस्तक भेट द्या. तुमच्याकडे काम करर्ा-या अधणलशणक्षत नोकरांना ककिवा इतरांना आरोग्यदीप हे पुस्तक भेट द्या. यालशवाय तुमच्या स्वतःच्या ववचारांनी नामस्मरर् वर्ैरे पुस्तकंही भेट दे ता येतील. प्रत्येक डॉक्टरने त्याच्या रुग्र्ांना आवजूणन द्यावी अशी पुस्तकं म्हर्जे आरोग्याचा आरसा व Holistic Health. प्रत्येक रुग्र्ानं आपल्या || 119 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

डॉक्टरांना भेट द्यावं अशी पुस्तकं म्हर्जे "वैद्यकीय व्यवसाय व्यवहार व ध्येय" आणर् "सम्यक वैद्यक". यालशवाय संपूर्ण तर्ावमुक्तीची संकल्पना, वृत्तपर, दूरदशणन व इतर माध्यमातून दे खील लोकांपयांत पोचवली पावहजे. संपूर्ण तर्ावमुक्तीचा आग्रह मार धरु नये. तुम्ही कोर्ाच्याही मार्े पडलात, र्ळी पडलात तर त्यातून तुमचा ककिवा इतरांचा फायदा होत नाही असा अनुभव आहे. खरं सांर्ायचं तर तुमच्याकडे पावहल्यानंतर तुमच्या उत्साहाचं, तुमच्या कतृणत्वाचं, तुमच्या समाधानाचं लोक कौतुकच करतात. त्यांनी कौतुक तुमच्या आरोग्याचं, तुमच्या आकर्षणक व्यलक्तमत्त्वाचं, तुमच्या आनंदी चेह-याचं, तुमच्या मधुर आणर् वनष्कपट बोलण्याचं आणर् एकंदरीतच तुमच्या जीवनाच्या सार्णकतेचं रहस्य त्यांना जरुर सांर्ा. संपूर्ण तर्ावमुक्तीच्या संकल्पनेत जेवढे अडधकाडधक सहभार्ी होतील तेवढं अडधक चांर्लं ! अडधकस्य अडधकं फलम्! More the merrier! ५. परीस स्पशण आणर् तर्ावमुक्ती यांचा संबंध काय? खरं म्हर्जे हा प्रश्न मला कुर्ी ववचारला नाही. मीच तो तयार केला! कारर् हा प्रश्न महत्त्वाचा आहे. परीसस्पशण झाला की कोर्त्याही वस्तूचं सोनं होतं. पंरतु त्या सोन्याचा स्पशण झाल्यामुळे इतर वस्तूंचं सोनं होतं का? मुळीच नाही! पर् तर्ावमुक्तीचा स्पशण ववलक्षर् असतो! तर्ावमुक्तीचं रहस्य ककिवा महत्त्व असं की तर्ावमुक्ती करर्ा-यामुळे इतरजर्ांना तर्ावमुक्तीची युक्ती साधतेच. पर् पुढे त्यांच्यामुळे इतरांचा तर्ाव कमी व्हायला लार्तो. || 120 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

त्यामुळे तर्ावमुक्ती हा असा "परीस" आहे की त्याच्या संपकाणत येर्ाराही "परीस बनतो." आणर् परीस कसा? दुस-याला वनव्वळ सोनं बनवर्ारा नव्हे तर दुस-याला परीस बनवर्ारा परीस! डमरांनो हे कशामुळे घडू शकतं? आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरर्ात खोल लशरुन पावहलं तर काय सापडेल? कल्पना करा! ववचार करा! ववचार करुन र्कलात तर संत-महात्मानी ऋवर्ष-मुनींनी आणर् योर्ी-महायोग्यांनी काय सांवर्तलं ते ध्यानात घ्या. आपल्या प्रत्येकाच्या अंतरंर्ात सस्च्चदानंद असतो. अमृत असतं. अजरामर आणर् डचरंतन चैतन्य असतं. संपूर्ण तर्ावमुक्तीची प्रवक्रया म्हर्जे ते चैतन्य असतं. संपूर्ण तर्ावमुक्तीची प्रवक्रया म्हर्जे ते चैतन्य अनुभवण्याची आणर् प्रर्ट करण्याची वनरंतर धडपड होय. संपूर्ण तर्ावमुक्तीच्या प्रवक्रयेतल्या छोया छोया र्ोष्टी करु लार्ल्यावर ते चैतन्य प्रर्ट व्हायला लार्तं आणर् त्यामुळे इतरांनाही त्यांच्यातील चैतन्य प्रर्ट करण्याची संधी डमळते. खुबी साधते. ही काही साधी सोपी बाब नाही. अडर्ळे शेकडो येतात. पर् परीस घडवर्ारा परीस, घडवर्ारा परीस बनर्ं अशक्य मुळीच नाही! कधी कधी मला वाटतं की भर्वान श्रीकृष्र्ाचा जन्म कारार्ृहात झाला याचा सांकेवतक अर्ण सस्च्चदानंदमय चैतन्य आपल्या अंतकरर्ातल्या कोठडीत आहे, असा आहे. वासुदेवमहाराजांनी ते चैतन्य र्ोकुळात आणर् पुढे सा-या पृर्थवीवर प्रर्ट करण्याची संपूर्ण तर्ावमुक्तीची पवहली मोहीम यशस्वी केली. आज आपर् आपल्या अंतःकरर्ाच्या कोठडीत तडफडर्ारे कोंडमारा होर्ारे

|| 121 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सदसवद्ववेकपूर्ण सस्च्चदानंदमय चैतन्य प्रर्ट करर्ारे वासुदेव बनलं पावहजे. आळस, नैराश्य, संकुडचतपर्ा अशा शेकडो बाबी भयानक राक्षसांप्रमार्े आपल्या चैतन्यप्रर्टीकरर्ाच्या संपूर्ण तर्ावमुक्तीच्या मार्ाणत ववघ्ने आर्तात. पर् आपर् चैतन्य प्रर्टीकरर्ाचं स्वातंत्र्य डमळवलं पावहजे आणर् इतरांना ते डमळवायला सहाय्यभूत झालं पावहजे. ककिबहुना चैतन्यप्रर्टीकरर्ाचं स्वातंत्र्य (संपूर्ण तर्ावमुक्ती) एकया एकयाला डमळू शकर्ारच नाही हेच खरं आहे. चला तर आपर् अमृतपुर याची स्पष्ट जार्ीव आणर् स्मरर् ठे वत ते चैतन्यमृत प्रर्ट करण्याची संपूर्ण तर्ावमुक्तीची वाटचाल यशस्वी करूया. परीस घडवर्ारे परीस बनूया! ६. ज्योनतषी आणर् डु क्कर यांच्या कथेचा आणर् संपूर्ण तर्ावमुक्तीचा काही संबंध आहे का? ही कर्ा मला माझ्या पत्नीनं डॉ. ववभानं सांवर्तली. ती फारच उद्बोधक आहे. ही कर्ा र्ोडक्यात अशी. एका र्ावात एक ववद्वान ज्योवतर्षी रहात असे. तो दे वभक्तही होता. यर्ावकाश तो वृद्ध झाला. मृत्यूची चाहूल लार्ली तशी त्याला पुढच्या जन्माबद्दल डचिता वाटू लार्ली. कोर्ता असेल बरं पुढचा जन्म?

|| 122 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

मर् त्यानं दे वाचीच खूप प्रार्णना केली आणर् दे व प्रर्टल्यावर दे वालाच हा प्रश्न ववचारला. भर्वंतानी क्षर्भरात अंतज्ञाणनानं पावहल आणर् उत्तरले , "तुझा पुढचा जन्म डु कराचा आहे, वत्सा!" "डु कराचा?" ज्योवतर्षी एकदम व्यलर्त होऊन उद्गारला. मर् र्ोडं सावरत त्यानं ववचारलं , "पर् दे वा त्या हीन योनीतून सुटकेचा काहीच मार्ण नाही का?" भर्वंत उत्तरले , "आहे! एक मार्ण आहे. तुला डु कराचा जन्म आल्यानंतर तुझ्या स्वतःच्या मुलानं जर तुझा वध केला तर तुला पुन्हा सद्गती डमळे ल" ज्योवतर्षीबुवानं कृतज्ञतेनं भर्वंताच्या पायावर डोकं ठे वलं . भर्वंत अंतधाणन पावले . दुस-या ददवशी ज्योवतर्षीबुवांनी सारी हकीकत आपल्या मुलाला सांवर्तली. मुलानं वपत्याला सद्गती दे ण्याचं जड अंतःकरर्ानं का असेना, पर् मान्य केल. यर्ावकाश ज्योवतर्षाचा मृत्यू झाला. त्याला डु कराची योनी प्राप्त झाली. ठरल्याप्रमार्े ठरल्याददवशी व ठरल्यावेळी डु कराच्या योनीतला तो ज्योवतर्षी स्वतःच्या घरासमोरच्या अंर्र्ात आला. त्याचा मुलर्ा दे खील त्याची वाट पाहातच होता. लर्ेच तो घरात र्ेला. तलवार घेऊन आला. डु कराच्या योनीतून स्वतःच्या वडडलांची मुक्ती || 123 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

करण्यासाठी सरसावला. त्यानं तलवार उर्ारताच, डु कराच्या योनीतील ज्योवतर्षीबुवा एकदम ओरडले , "र्ांब! र्ांब! मला ठार करु नको" मुलाला आियण वाटलं . त्यानं ववचारलं , "मर् तुम्हाला ह्या योनीतून मुक्ती कशी डमळर्ार?" वडडल-ज्योवतर्षीबुवा उत्तरले , "मुला, सवयीनं हे डु कराचं जीर्ं आता मला आवडू लार्लय. मुला आता मला मुक्ती नको, सद्गतीही नको!" तात्पयण :- तार्-तर्ावामार्े फरफटण्याची, अर्वतक होण्याची, हार मानण्याची, आणर् जीवन फुकट घालवण्याची आपल्या सवा​ांना सवय लार्ते. आळस, संकुडचतपर्ा, बेजबाबदारपर्ा, लबाडी, खोटे पर्ा, बेलशस्त, अस्वच्छता आणर् इतर हावनकारक बाबींची आपल्याला सवय लार्ते. उवकरड्यातलं आणर् र्टारातलं जीवन बघण्याची आणर् अन्यायाकडे हात चोळत मेलेल्या नजरेनं र्ंडपर्े पाहून दुलण क्ष करण्याची आपल्याला सवय होते. अपमान, खोटे आळ, लाचारी, पायचाटू पर्ा, चमचेवर्री यांची आपल्याला सवय होते. डु कराचं जीर्ं मर् बरं वाटू लार्तं! संपूर्ण तर्ावमुक्ती नकोशी होते! ज्योवतर्षी आणर् डु कराच्या र्ोष्टीतून कोर्ता बोध घ्यायचा ते तुम्हीच ठरवायचं आहे. आपर् सवा​ांनीच ठरवायचं आहे. ७. संपूर्ण तर्ावमुक्ती (टोटल स्रे स मॅिज े मेंट) ची संकल्पिा, पार्बुड्या, गुरुमवाकषणर्, डडजिरेशि व अँरोपी या संकल्पिांद्वारे आकलि करता येईल का?

|| 124 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

संपूर्ण तर्ावमुक्तीची संकल्पना ववववध संकल्पना आणर् उदाहरर्ांच्याद्वारे अडधक स्पष्ट होते. ककिबहुना ती तशी स्पष्ट होर्ं हे अर्दी आवश्यक आहे. र्ुरुत्वाकर्षणर् म्हर्जे काय? प्रत्येक वस्तूला पृर्थवी आकर्र्षित करते. ह्या आकर्षणर्ालाच आपर् र्ुरुत्वाकर्षणर् म्हर्तो. पर् या दठकार्ी र्ुरुत्वाकर्षणर्ाची संकल्पना सांकेवतक अर्ाणनं वापरली आहे. आपर् सारेजर् "पक्षी आहोत!" आपल्याला आकाशात उंच भरारी मारायची आहे. ववहरायचं आहे. अशी कल्पना करु. जीवन आपल्याला स्वच्छं दपर्े, मुक्तपर्े आणर् रसरसून जर्ायचं आहे. अशी कल्पना करु. तर अशी ही उमेद अशी ही आकांक्षा याच्यामध्ये अडचर् कोर्ती असते? तर "र्ुरुत्वाकर्षणर्ाची!" हे "र्ुरुत्वाकर्षणर्" कोर्तं? तर आपल्या मनात स्वतःला कमी मानर्ारे, हीन मानर्ारे, खखि करर्ारे, व वनरुत्साही बनवर्ारे ववचार! तेच आपल्या भरारीच्या आड येतात. आपल्याला खाली खेचतात. आपल्याला क्षुद्र बनवर्ारे खाली खेचर्ारे असे जे जे घटक असतात (जावहराती, बातम्या, राजकीय, स्स्र्ती, आर्र्िक स्स्र्ती) इत्यादी हे आपल्याला र्ुरुत्वाकर्षणर्ाप्रमार्े खाली ओढतात. र्ुरुत्वाकर्षणर्ाची ही संकल्पना समजली तर आपर् पुष्कळ प्रमार्ात स्वतःतील चैतन्य प्रर्ट करण्यामध्ये, आकाशात ववहरण्यामध्ये अर्ाणत संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये यशस्वी होऊ शकतो. ककिबहुना र्ुरुत्वाकर्षणर्ाचा हा पैलू कळला की संपूर्ण तर्ावमुक्ती अडधक भावते आणर् अडधक शक्य दे खील होते. || 125 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

एंरोपी म्हर्जे एकादी यंरर्ा सुसंघदटत असेल तर ती ववस्कटत जाण्याची प्रवक्रया. मनुष्यजीवन दे खील याला अपवाद नाही. म्हर्ून आपर् आपलं जीवन ववस्कटत जाऊ नये. यासाठी संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये सहभार्ी व्हायचं असतं. एंरोपीप्रमार्ेच डडजनरेशन असतं. जीवनाचा एक अववभाज्य पैलू म्हर्जे वनकामी होत जार्ं! यंर जसं र्ंजतं आणर् सडतं तसंच वनकृष्टपर्े जर्लो तर आपलं शरीर आणर् मनः वनकामी होत जातो. स्वतःतील चैतन्य प्रकट करण्याची म्हर्जे संपूर्ण तर्ावमुक्तीची प्रवक्रया आपल्याला डडजनरेशनपासून वाचवते! पार्बुड्याचं उदाहरर् दे खील महत्त्वाचं आहे. संकटं ही खोल र्तेप्रमार्े असतात. डोहाप्रमार्े असतात. एंरोपी, डडजनरेशन यांच्याप्रमार्ेच हलाखीचे ददवस दे खील रसातळाप्रमार्े असतात. आपर् पार्बुड्याची वृत्ती बार्वली तर संकटातून दे खील शहार्पर्ाचे मोती वेचून उसळी घेऊन बाहेर येऊ शकतो. महान व्यक्ती नकळत हे सारं करत असतात व महान बनत असतात! ८. स्वतःच्या आतील जीवि उजेचा शोध व साक्षामकार होऊ शकेल काय? हा प्रश्न सवाणत महत्त्वाचा आहे. र्ेली वर्षाणनुवर्षण लाखो लोक ह्या प्रश्नाचा शोध घेत आहेत. जीवनउजाण म्हर्जेच चैतन्य ककिवा सस्च्चदानंद! आपल्या अत्स्तत्त्वाचं वीजकेंद्र! आपल्या आतील डचरंतन आणर् अजरामर जीवनउजेचा शोध आणर् साक्षात्कार होऊ शकतो. एवढं च नव्हे तर संपूर्ण तर्ावमुक्तीच्या || 126 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

एकंदर कायणक्रमाचा तो सवाणत महत्त्वाचा पैलू आहे. संपूर्ण तर्ावमुक्तीला पयाणयी शब्दच वापरायचा झाला तर तो दे खील "आंतररक जीविउजेचा शोध, साक्षामकार आणर् प्रगटीकरर्" असा वापरता येईल! आंतररक सस्च्चदानंदमय चैतन्याचा शोध, साक्षात्कार व प्रर्टीकरर् होय! आपल्या आतील डचरंतन सस्च्चदानंदमय चैतन्याचा म्हर्जेच जीवनउजेचा शोध घेण्यामध्ये उर्ळपर्ा आणर् संकुडचतपर्ाचे संस्कार आड येतात. उर्ळपर्ामुळे आपर् बाह्य दे खाव्याला, झर्मर्ाटाला, भपक्याला भुलतो. आपर् आपल्या जीवनाचे अडधष्ठान उर्ळ ववचारावर आधारतो. उर्ळपर्ाचं साधं उदाहरर् म्हर्जे बाह्य सौंदयाणवर भाळर्े. याचं व्यवहारातलं उदाहरर् म्हर्जे फॅशन शो, तर्ाकलर्त सौंदयणस्पधाण इत्यादीना ददलं जार्ारं महत्व! महत्व तरी वकती दे वत्वा पेक्षाही जास्त! उर्ळपर्ाचं दुसरं उदाहरर् म्हर्जे जावहरातींना भुलर्ं. करोडो रुपयांचा चुराडा करुन भंपक जावहराती केल्या जातात आणर् आपर् आपले खखसे ररकामे करुन लटके समाधान डमळाल्याच्या भ्रमात राहतो! प्रलसद्धी, लोकवप्रयता, मान, सन्मान हे सारे त्यांच्या जार्ी ठीक आहेत. पर् उर्ळपर्ामुळे आपर् या सायांच्या मार्े फरफटतो. नट-नयांची पूजा होर्ं हा दे खील उर्ळपर्ाचाच भार् आहे. नट-नया आवडायला हरकत नाही. पर् त्यांची पूजा? हा खरं तर उर्ळपर्ाचा कळसच आहे. समाजासाठी सवणस्व अपणर् करर्ारे स्वातंत्र्यसैवनक, योद्धे , जवान, शास्रज्ञ, लशक्षक व इतर अनेंक क्षेरातल्या नामवंतांमधील जे उत्तम असतं ती जीवनउजाण आपल्यात असते. त्यांचं तप हेच ते जीवनामृत. || 127 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

साधू, संत, महात्मे, योर्ी याचप्रमार्े प्रामाणर्कपर्ानं समाजासाठी झटर्ा-या प्रत्येकात जे जे उदात्त असतं तीच जीवन उजाण आणर् तीच आपल्यात असते. उर्ळपर्ाच्या पायी ह्या सवा​ांना आपर् मातीमोल ठरवतो आणर् स्वतःतील जीवनउजेकडे पाठ वफरवतो. मॉडेल्स, नया, नट, कलाकार, खेळाडू यांच्याबद्दल वतरस्कार वाटू नये. त्यांचं कौतुकही असावं पर् त्यांच्या पायाण, त्यांचे अंर्ववक्षेप, त्यांच्या जावहराती, त्यांचे खार्े, त्यांचे वपर्े, त्यांचं खाजर्ी जीवन यांना उर्ळपर्ापायी दे वत्व ददलं तर पररर्ामी आम्ही आमच्यातल्या जीवनऊजेचा स्रोत हरवून बसर्ार यात शंका नाही. स्वतःच्या आतील जीवनउजेच्या शोधाच्या आणर् साक्षात्काराच्या आड दुसरी कोर्ती र्ोष्ट येत असेल, तर ती संकुडचतता! कळत-नकळत आपर् आपलं ववर्श् संकुडचत बनवतो. ववर्श्ाच्या ह्या महान नायात आपर् सहभार्ी आहोत आणर् आपली त्यातली भूडमका आपर् वनभवायची आहे याचा ववसर पडला की आपर् संकुडचत बनतो. आपर् मर् एखादा क्षुल्लक कारकून, फुटकळ व्यापारी, वतनपाट ले खक, जुजबी डॉक्टर, सामान्य वकील अशी आपली ओळख तयार होते.

|| 128 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

आपलं झोपडं, ब्लॉक ककिवा बंर्ला, आपली पोरं आणर् बायको याच्यापललकडे आपली बुद्धी कोंडवाड्यात मर् सदसवद्ववेक, चैतन्य अर्ाणत आत्मउजाण कायमची बंददस्त होते! मर् ती कशी प्रचीतीला येर्ार? कशी शोधता येर्ार? कसा वतचा साक्षात्कार होर्ार? कशी ती प्रर्ट करर्ार? म्हर्ून यासाठी म्हर्जे उर्ळपर्ा व संकुडचतता हे दोन अडसर पार करुन आत्मउजेचा शोध व साक्षात्कार (व प्रर्टीकरर्) करण्यासाठी म्हर्ा! मी स्वतःला जसा आहे तसा स्वीकारतो! ते मी स्वतःवर कोर्त्याही अटीववना प्रेम करतो! ते मी कोर्त्याही पूवणअटी लशवाय स्वतःच्या

|| 129 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

आदर करतो! ते आकृती ९.३ मध्ये आंतररक उजाण (अंतमणनाची कुतरओढ) दाखववली आहे. ९. नवनवध पर्ाथण वैज्ानिक, रासायनिक आणर् जीवशास्त्रीय तर्ावकमया​ांवर (तार्कारक/तार्र्ायक) म्हर्जेच स्रे ससणवर कशी मात करता येईल? अि, पार्ी, हवा, माती, भांडी अशा शेकडो बाबींमधून आपल्यावर पदार्ण वैज्ञावनक (वफजजकल) उदा. उष्र्ता, रासायवनक (केडमकल) उदा.अमोवनया आणर् जीवशास्रीय (बायॉलॉजीकल) उदा. वेर्वेर्ळे जंतू यांचा आपल्यावर दुष्पररर्ाम होत असतो. या क्षेरातील तज्ज्ञांनी ह्या प्रदूर्षर्ाचे दुष्पररर्ामच नव्हे तर या सा-या बाबी कमी कमी करत नष्ट करण्याचे उपाय व योजना अंमलात आर्ल्या पावहजेत. याची जबाबदारी अर्ाणतच मुख्यतः राजकीय नेते, नोकरशहा व धवनक लोकांची आहे. प्रदूर्षर्ाची कारर्ं. दुष्पररर्ाम आणर् ते दूर करण्याचे मार्ण यावर वेर्वेर्ळया क्षेरातील तज्ज्ञांनी एकर येऊन लोकांचं प्रबोधन करावं यासाठी सरकार, स्वयंसेवी संघटना व इतर धवनक प्रयत्न करीतच नाहीत असं नव्हे. पर् त्यात अडधक सुसंवाद व सुसुरता यायला हवी. सरकारनं यासंदभाणत जरुर ते कायदे ही करायला हवेत. र्ोडक्यात सांर्ायचं तर या स्रे ससणववर्षयी योग्य आकलन योग्य आस्र्ा आणर् योग्य, उपाययोजना झाली पावहजे.

|| 130 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

डचरकार, व्यंर्डचरकार, नाटककार, र्ायक, नट, ववद्यार्ी, सरकारी नोकर, डॉक्टर, वकील, कवी वक्ते वर्ैरे सारेजर् एकर आले (आजही येत नाहीत असे नव्हे पर् पुरेशा प्रमार्ात येत नाहीत) तर हे साध्य होऊ शकेल. वनव्वळ ध्यान वा प्रार्ायाम करा म्हर्ून अत्यंत हावनकारक अशा या तार्दायकांचा (स्रे ससण) मुकाबला करता येर्ार नाही. त्यांवर मात करता येर्ार नाही. ध्यान, नामस्मरर्, भजन, पूजन, संकीतणन यातून प्रदूर्षर् सोडवण्याचे मार्ण सापडतात का? हे महत्त्वाचं आहे. अन्यर्ा ’आहे ते स्वीकारा’ चा घोर्षा लावत लोकांना प्रदूर्षर्ाच्या भयानक स्रे ससणमध्ये तडफडायला सोडू न स्वतः एसी र्ाडीत बसायला बुवा, नेते व डचितक मोकळे होतात! उन्हाळा, वहवाळा, पावसाळा वर्ैरे ऋतुमध्ये कोर्ती काळजी घ्यावी हे तुम्हाला अनेक दठकार्ी वाचायला अभ्यासायला डमळे ल. पर् तरीही काही बाबी र्ोडक्यात पाहू. उन्हाळयात सैल, सुती कपडे वापरा. भरपूर पार्ी प्या. मडक्यांचा वापर अडधक चांर्ला. वाळा वापरा. सलिबू, कोकम, आवळा वर्ैरे सरबतं ककिवा पन्हं वापरा. फळांचे रस घ्या. चेहरा वारंवार धुवा. पादे लोर् व सैंधवलोर् वापरा. उन्हाळयात घामातून क्षार जातात म्हर्ून यांचा उपयोर् फायदे शीर ठरतो. दमट हवा असल्यास संध्याकाळी र्रम पाण्यानं आंघोळ करावी. तुम्हाला प्रसि वाटे ल. साबर्ाचा अट्टाहास धरु नका. त्याऐवजी अडधक वेळा स्नान करर्ं उत्तम. काखा, जांधा वर्ैरे जार्ी पावडर वापरा. तुम्हाला मी उत्तम पावडर बनवण्याची कृती लशकवीन. खूप खचण करायला नको.

|| 131 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

उन्हाळयात पंखा उपयुक्त असतो. पर् शक्यतो वफरता पंखा बरा. एकाच ददशेनं वा-याचा झोत येत रावहला तर स्नायू आखडतात. पाठ धरते. उन्हाळयात चैन म्हर्ून एसी. (वातानुकूलन) वापरर्ा-यांना अडधक सदी व पडश्याचा रास होतो. तसेच सायनसचाही रास होतो असं माझ्या वनरीक्षर्ात आलं आहे. वातानुकूललत खोलीत पुरेसे वायुवीजन होत नाही व त्यामुळेही जंतूसंसर्ाणचा धोका वाढतो! उन्हाळयात अती व्यायाम करु नये. त्याचप्रमार्े अडधक प्रलर्ने असले ले पदार्ण खाऊ नये. उन्हाळयात काही दठकार्ी टोपी घालतात. टोपीमध्ये कांदा ठे वतात. ते चांर्लं आहे. पादरार्े प्लॅ स्स्टकसारख्या पदार्ा​ांची नसावी. मोजे सुती असावे. काही दठकार्ी सन क्रीम लावतात. दजाणची खारी करुन तेही लावायला हरकत नाही. सनग्लासेस काळा चष्मा नार्पूर सारख्या दठकार्ी आवश्यकच ठरतो. असो. उष्र्ता ह्या एका स्रे सरवर मात करायला ही र्ोडक्यात मावहती ददली. पर् एकदा तत्त्व लक्षात आलं की तुम्ही अडधक मावहती र्ोळा करुन वतचा वापर करु शकता. उन्हाळा ककिवा उष्मा हा एक तार्कारक (स्रे सर) असून त्यावर मात करण्याच्या काही सोप्या युक्त्या आपर् पावहल्या. घराभोवती बर्ीचा बनवर्ं, वाळयाचे पडदे बनवर्ं हे दे खील उपाय आहेत. पर् शासकीय पातळीवर आणर् स्वयंसेवी संस्र्ांच्या पातळीवर पुष्कळ झाडं लावर्ं आणर् जोपासर्ं हा दे खील महत्त्वाचा उपाय || 132 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

आहे. त्याचप्रमार्े पाण्याचं वनयोजन हे दे खील महत्त्वाचं आहे. त्यामुळे एकूर् उष्र्ता कमी व्हायला मदत होऊ शकेल. त्याचप्रमार्े पेरोल, डडझेलची वाहनं कमी करर्ं हे दे खील उष्र्ता कमी करण्यासाठी महत्त्वाचं आहे. असो. आता उष्र्तेचा उलट र्ंडी हा दे खील स्रे सर आहे. त्याच्यावर मात कशी करायची याचा र्ोडक्यात आढावा घेऊ. र्ंडी म्हटली की शेकोटी आठवते. आधुवनक मंडळींना कँप फायर आठवेल. जांबोरी आठवेल! र्रम कपडे घालर्ं, अंर्ाला तेल चोळर्ं, ओठाला व्हॅसललन लावर्ं, पायाला भेर्ा पडू नये म्हर्ून कोकमाचं तेल (भीरंडेल) लावर्ं, हे सारं आपर् जार्तो, करतो. पर् र्ंडीच्या ददवसात वतळर्ुळाचे लाडू खातो, त्याचाही फायदा असतो. र्ंडीमध्ये प्रलर्नं अडधक घ्यावी. तूप, लोर्ी अडधक घ्यावं. व्यायाम वाढवावा. अवत र्ंडीच्या प्रदे शात मद्य आणर् मांस यांचा वापर वाढतो. पर् र्ंडी पळवायला आर्खीही एक उपाय आहे. करुन पहा. उजव्या नाकपुडीनं र्श्ासोच्छवास करा. उजव्या नाकपुडीशी सूयणनाडी संलग्न असते. आधुवनक ववज्ञानानुसार ही ससिपर्ॅदटक ऑस्क्टवव्हटी होय. ती वाढली की शरीरातील उष्र्ता वाढते! र्ंडीवर मात करण्याचा सवणसामान्य आणर् सवणमान्य उपाय पर् ज्याची वाच्यता केली जात नाही तो म्हर्जे शरीराची उब डमळवण्याचा. र्रीबीनं र्ांजले ले असोत की तर्ाकलर्त सुसंस्कृतीचे पाईक असोत या ना त्या कारर्ास्तव मन मारुन जर्र्ं अंर्वळर्ी || 133 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

पडले ल्यांना शरीराची उब दे र्ं आणर् घेर्ं हे सुद्धा अस्श्लल वाटतं. नकोसं वाटतं. असह्य वाटतं. तर्ाव मात करण्यातील अपयशामुळे कडाक्याच्या र्ंडीत दे खील मार्सं पती-पत्नी एकमेकांच्या प्रेमळ उबेला पारखी होतात! श्रीमंत दे शात आणर् श्रीमंत सेंरल हीटटिर् लसस्स्टम म्हर्जे मध्यवती उष्र्तावधणक यंरर्ा असते. आपल्याकडेही मोठमोठ्या वाड्यामध्ये भरपूर लाकडाचा वापर असल्यामुळे ववशेर्षतः माजघरं उबदार असायची. र्ंडीमध्ये सकाळी धावर्ं, घोडदौड करर्ं (परवडत असल्यास), पोहर्ं, सूयणस्नान करर्ं इत्यादींमुळे प्रकृती सुधारते! कडाक्याच्या र्ंडीवर मात करण्यासाठी शासकीय पातळीवर काम करता येईल? सवा​ांना र्रम कपडे पुरवर्ं शक्य नाही! योग्यही नाही. उत्पादक लशक्षर्ाची योजना राबवली. तर मार खरोखरच र्रीबी कमी होऊन सवा​ांच्या र्ंडीच्या लाटे वर दे खील मात करता येईल. दरवर्षी वतणमानपरात र्ंडीच्या लाटे च्या बळींची बातमी येर्ं बंद होईल. उष्र्ता आणर् र्ंडी याचप्रमार्े धुरळा, दठर्ग्या (स्पाकण लँ पच्या), आवाज, कंपने, वकरर्ोत्सर्ण वर्ैरे तर्ावकारक बाबी दे खील तार् वनमाणर् करतात. त्यासाठी अनुक्रमे घराभोवती पार्ी सशिपडर्े (पूवी सडा संमाजणन नेहमी केलं जायचं त्याचं महत्त्व आता तरी लक्षात यायला हरकत

|| 134 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

नाही), दठर्ग्यांपासून सरंक्षर् करर्ारे मुखवटे कामर्ारांनी वापरर्े, आवाज वाढवर्ा-या सा-या बाबींवर अंकुश ठे वर्े (उदा. हॉनण, डमक्सर, ग्राइंडर, लाऊड स्पीकर, व्हॅक्युम क्लीनर, र्ाडी ररव्हसण घेतानाचे क्ले शकारक आवाज), कंपने वनमाणर् करर्ारी यंर व उपकरर्े उदा. ले र् मशीन, डिसलिर् मशीन यांचा वापर सीडमत ठे वर्े, रेडडयमची घड्याळे , मोबाईल फोन संर्र्क यांचा वापर सीडमत ठे वर्े हे सारे आवश्यक आहे. आवाजाचा रास होऊ नये म्हर्ून काहीजर् कानात कापासाचे बोळे घालतात! कापसाचे बोळे वापरण्यात तसं र्ैर काहीच नाही. परंतु शासकीय पातळीवर दे खील ध्वनीप्रदूर्षर् कमी करण्यासाठी कडक कायदे व्हायला हवेत. यालशवाय आर्खी तार्दायक बाब म्हर्जे प्रखर प्रकाश. रारीच्यावेळी प्रखर व झर्मर्र्ारे प्रकाशाचे वनऑन लाईटस्, टी.व्ही., काँप्युटरच्या स्क्रीनवरचे लाईटस्, वाहनांचे हेड लाईटस् हे सारे तार् दे र्ारे घटक आहेत. ते जेवढे कमी होतील तेवढा तार् कमी होईल. काही तज्ज्ञांच्या मते आवाज प्रकाश वर्ैरेंच्या प्रदूर्षर्ानं मार्सांप्रमार्ेच प्रार्ीसृष्टीची दे खील अतोनात हानी होते. त्यांच्या रार ददवस अशा २४ तासाच्या चक्रावर ववपररत पररर्ाम होतो. पदार्णवैज्ञावनक ककिवा वफजजकल स्रे ससणचा आपर् र्ोडक्यात परामर्षण घेतला. सूज्ञ वाचक अशा शेकडो तार्दायक (स्रे ससण) घटकांचा अभ्यास करुन त्यांच्यावर मात करण्याचे उपाय शोधून काढतील यात || 135 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

शंका नाही. याचसाठी संपूर्ण तर्ावमुक्ती ही एक सामुवहक चळवळ व्हायला हवी तरच ती यशस्वी होईल. आता रासायवनक केडमकल तार्दायक बाबींचा (स्रे ससण) ववचार करु. रासायवनक प्रदूर्षर् आपल्या बेपवाणइमुळे आणर् शासनाच्या अपु-या यंरर्ेमुळे होतं. तसंच संबंडधतांच्या दढसाळपर्ामुळेही होतं. आपर् वेर्वेर्ळया कारर्ांनी एवढं तर्ावग्रस्त असतो ककिवा अडार्ी असतो की रस्त्यात पान खाऊन र्ुंकर्े, उवकरडा वाढवर्े, सावणजवनक दठकार्ी ववडी-लसर्ारेट ओढर्े, आपल्या वाहनांचे प्रदूर्षर् वनयंरर् (PUC) न करर्े, आपल्या फॅक्टरीतील मळ नदीत सोडर्े हे आपर् सराणस करतो. कुजर्ा-या कच-याचे ढीर् पाहून नाकाला रुमाल लावर्ं आपल्या अंर्वळर्ी पडतं. फुटपार्वर आपली पाळले ली कुरी हर्ली-मुतली तर ती आपल्याला र्ौरवाची बाब वाटते. तो दुर्ांध आपल्याला शरडमिदे करीत नाही. ह्या व अशा साध्या-साध्या बाबी टाळल्या तर रासायवनक प्रदूर्षर् कमी होऊ शकेल. शासकीय व स्वयंसेवी पातळीवरील झाडे लावण्यामुळे हवेतील ऑस्क्सजनचं प्रमार् वाढायला मदत होईल. शासनानं याबाबतीत कायदे केले ले नाहीत असं नव्हे. पर् त्यांची अंमलबजावर्ी पुरेशा प्रमार्ात होताना ददसत नाही. आता आपर् जीवशास्रीय बायॉलॉजजकल स्रे ससणचा ववचार करु. जीवशास्रीय स्रे ससण म्हर्जे रोर्जंतू व त्यांना पसरवर्ारे वाहक (Sectors) उदा. मले ररया पसरवर्ारे डांस! || 136 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

रोर्जंतू व त्यांचे वाहक घार्ीमुळे वाढतात. स्वतः स्वच्छ राहर्ं, स्वतःचं घर स्वच्छ ठे वर्ं आणर् स्वतःच्या घराभोवतीचा पररसर स्वच्छ ठे वर्ं यासाठी आपर् प्रयत्न करायला हवेत. अि, पार्ी, हवा, परस्परांच्या वस्तू, एकमेकांचे कपडे यातून जंतूचा संसर्ण होतो. सावणजवनक स्वच्छतेला पयाणय नाही. कामर्ारांपासून ते नेत्यांपयांत सवा​ांनीच हे ध्यानात घ्यायला हवं. हॉटे ल मालकांपासून ते भेळपुरीवाल्यांपयांत सवा​ांनाच ही जार्ृती यायला हवी. वफजजकल, केडमकल व बायॉलॉजजकल स्रे ससणवर मात करण्यातील सवाणत मोठा अडर्ळा कोर्ता? शहरांची बेसुमार वाढ. उत्पादक लशक्षर्ाच्या अभावामुळे शेती व खेडी ओस पडू न शहरात मार लाखोंचे लोंढे येत आहेत. यावर उपाय सरकारच करु शकतं. उत्पादक लशक्षर् (ककिबहुना सम्यक लशक्षर्) आणर् र्ावातील पररस्स्र्तीनुरुप सुयोग्य उद्योर्धंद्यांना प्रोत्साहन (सबलसडी नव्हे, तर लालवफतीचा अभाव) यातून खेड्यांचा ववकास होऊ शकेल. शहराकडे येर्ारे लोंढे र्ांबतील व आतापयांत पावहले ले सवण तर्ावकारक घटक कमी होतील. ह्यासाठी सम्यक लशक्षर् कसं असावं आणर् त्याचे वकती फायदे आहेत याचा सववस्तर ववचार सहाव्या प्रकरर्ात केले ला आहे. तो पुन्हा एकदा जरुर वाचावा. सरकारनं जर हे केल नाही तर शहरांची बेसुमार वाढ होत राहर्ार आणर् सावणजवनक सेवांवर अवतप्रचंड, असहय्य न पेलर्ारा तार् पडत राहर्ार व स्वच्छता, प्रदूर्षर्मुक्ती, जंतुसंसर्ण टाळर्े, शुद्ध पार्ी पुरवठा, अिातल्या भेसळीवर वनयंरर्, अिाची ववर्षबाधा || 137 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

टाळर्े, डास वनमूणलन अशा बाबी अशक्य बनर्ार यात शंका नाही. एवढचं नव्हे तर ह्या समस्या वाढत जार्ार. तर्ाव अडधक होर्ार. आरोग्याच्या योजना दे खील कोलमडू न पडर्ार आणर् आपलं आणर् येर्ा-या वपढ्यांचं जीवन असह्य होत जार्ार यात शंका नाही. १०. नवनवध संवर् े िांद्वारे उमपन्न होर्ा-या तार्-तर्ावांवर नियंत्रर् कसं डमळवता येईल हे आता पाहू या. डोळे , नाक, कान, जीभ, त्वचा स्नायू, शरीरातील अवयव अशा सर्ळीकडू न ववववध संवेदना येत असतात. काही सुखद असतात. तर काही दुःखद. उदा. वेदना ही दुःखद असते. प्रेमळ स्पशण सुखद असतो. साधी वेदना दे खील जीवन असह्य आणर् असहाय्य बनवू शकते. आपर् बेसावध असलो तर वेदनेनं खचून जाऊ शकतो. उद्धवस्त होऊ शकतो. वेदना कशी जार्वते याचा ववचार करण्याचा प्रयत्न केला तर वेदना कमी होऊ शकते. त्यासाठी आकृती ९.४ पहा. दुसरा मार्ण म्हर्जे वेदना स्वीकारर्े व वतला मनानं टाळण्याचा प्रयत्न न करर्ं. त्यामुळे दे खील वेदनेचा दुःखद पररर्ाम कमी होतो. पुष्कळदा वेदना केव्हा एकदा दूर होईल ह्या ववचारानं अस्वस्र् न हवालदील होतो. पर् वेदना आपल्याला कशी याची यंरर्ा ववचारात आर्ली आणर् ती टाळण्यासाठी बेचैन झालो नाहीत तर वेदनेचा रास कमी होतो.

|| 138 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

वेदनेचं रास्त ज्ञान झाल्यामुळे वतची यंरर्ा लक्षात आल्यामुळे आणर् ती स्वीकारल्यामुळे वेदनेची भीती ककिवा बार्ुलबोवा वाटत नाही.

वेर्वेर्ळया वेदनांवर इतर उपचार करु नयेत. असं मार मुळीच नव्हे!

|| 139 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सवणसामान्य वेदना कमी होण्यासाठी ले प, बार्, तेलं इत्यादींचा वापर करावा. शेक घ्यावा. पुष्कळवेळा योग्य योर्ासनांचाही उपयोर् होतो. वेदनाशामक र्ोळया डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेऊ शकता. पुष्कळदा वेदना चुकीच्या पद्धतीनं बसण्यामुळे, उठल्यामुळे, उभं राहण्यामुळे ककिवा झोपल्यामुळे होतं. काहींना डबल उशीचा रास होतो. फोमच्या र्ादीमुळे अनेकांची पाठ दुखते. ह्या बाबी टाळाव्या. वेदना कमी होतील. अवतवाचनानं डोळे दुखू शकतात. तर मधुमेहामध्ये स्नायू दुखतात. वेदनेच्या कारर्ानुसार उपचार केला तर वेदनेच्या तर्ावावर मात करता येईल. पोटदुखी, पोटात जळर्े वर्ैरे तक्रारी ब-याचदा फळं आणर् पाले भाज्या खाऊन कमी करता येतात. असो. वेदनेबद्दल एवढं पुरे. संवेदना केवळ वेदनाच्याच नसतात. अन्यायाकारक घटना समजर्े (ऐकू येर्ं), मारामारी ददसर्ं, उपाशी पोरं रडर्ं, णभका-यांनी भीक मार्र्ं, उवकरड्यातलं अि मुलांनी खार्ं या सा-या बाबी संवेदनाच आहेत. त्यांच्यामुळे ववलक्षर् तर्ाव (सदसवद्ववेकी सज्जन व्यक्तीला) येऊ शकतो. त्यावर मात करण्यासाठी या बाबींचा अभ्यास, आकलन व त्यानुसार वतणन करायला हवं, ककिवा आपली प्रवतवक्रया हवी. यालशवाय जे ददसतं वा जार्वतं ते आपल्या मयाणददत बुद्धीच्या मयाणदेत असतं आणर् खरं सत्य त्यापललकडे असू शकतं हेही आपल्याला कळायला हवं त्यामुळे ही पररस्स्र्ती अशी आहे आणर् || 140 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

ह्या पररस्स्र्तीत आपलं अमुक एक कतणव्य आहे अशी खारी पटली की रासदायक संवेदनांचा रार् कमी होऊ लार्तो! व्यक्तीच्या संवेदना वेदनादायी बनू नये यासाठी सरकारनेही काही पावले उचलावी. ककिबहुना केवळ सरकारनेच नव्हे तर सवणच उद्योजकांनी अशी पावलं उचलावी. सवाणत महत्त्वाचं बैठं काम करर्ा-यांसाठी व्यायामाची, पोहण्याची, आंघोळीची, खेळाची अशा मन व शरीर ताजतवानं बनवर्ा-या सोयी सवण कायाणलयात उपलब्ध कराव्या. त्याचप्रमार्े करमर्ूक आणर् ववश्रांतीचीही सोय करावी. तसचे आरोग्याला उपकारक आहार उपलब्ध करावा. ह्या सोयींमुळे कायणक्षमता व उत्पादकता कमी न होता उलट वकतीतरीपट वाढे ल यात शंका नाही. ११. सहजप्रवृत्तीरुप तर्ावकमया​ांचा (स्रे ससणचा) बीमोड कसा करता येईल? सहजप्रवृत्ती कोर्त्या आहेत हे पुन्हा एकदा पाहू. त्या अशा आहेत. जर्ण्याची ओढ, भूक, लैं वर्क इच्छा, तहान, कळपाची वृत्ती, ववहवाट, मलमूर ववसजणन, चलनवलन, हालचाल, उत्तेजना (कायणप्रेरर्ा), बालक संर्ोपन, जर्ाभरातल्या तर्ाकलर्त तर्ावमुक्ती तज्ज्ञांना, तत्वडचितकांना, समाजसुधारकांना व र्ुरु-बुवा-महाराजांना प्रत्येक व्यक्तीच्या सहजप्रवृत्तींचे महत्त्व कळलं च नाही काय? आज जर्भरामध्ये तर्ावमुक्तीववर्षयी जे जे बोललं वा ललवहलं जातं (ककिवा नक्कल केलं जातं) त्यामध्ये व्यक्तीच्या सहजप्रवृत्तींचा ववचारच जवळ-जवळ होत नाही!

|| 141 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

या दठकार्ी सवणप्रर्म एक बाब ठासून सहजप्रवृत्तींच (वायनांचं) समाधान योग्यप्रकारे न झाल्यामुळे अशांती, अस्वस्र्ता, तर्ाव आणर् तज्ज्ञन्य र्ुन्हे व ववकृती यामध्ये बेसुमार वाढ होते. जर्ण्याची ओढ व मरर्ाची भीती यावर तोडर्ा म्हर्जे जीवनाला "आत्मनो मोक्षार्ण जर्द्वहताय च" हे पररमार् द्यायचं. एकदा स्वतःच्चा क्षेरात काम करताना स्वतःचं व इतरांचं जास्तीत जास्त कल्यार् होईल याचा ध्यास घेतला तर असुरणक्षतेच्या भावनेवर मात झालीच म्हर्जून समजा. र्ेल्या तीस वर्षाणत मी हे लशकलो. मरर्ाची भीती नष्ट करण्याची असेल तर संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये स्वतःला समरसून टाकायचं? समाजातील सुरणक्षतता वाढण्यासाठी जे उपाय मी कॉन्सेप्युअल स्रे स, चैतन्यसाधना वर्ैरे पुस्तकात सुचवले आहेत त्यांचा प्रसार झाला तर एकंदर सुरणक्षतता व सामाजजक स्वास्र्थय सुधारेल यात शंका नाही. केवळ पोलीसफोसण वाढवून ककिवा त्यांच्यावर भयंकर कामाचा बोजा व जबाबदारी टाकून आणर् आधुवनक शस्र दे ऊन सामाजजक सुरणक्षतता येर्ार नाही. जर्ण्याची सहजभावना अस्वस्र् राहील. समाधान पावर्ार नाही. भूक ही दुसरी सहजभावना! माझ्या "र्कवा घालवा" ह्या पुस्तकांमध्ये मी भुकेचं समाधान कसं करावं याववर्षयी सववस्तर मावहती ददली आहे. त्याचप्रमार्े मी

|| 142 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सहले खन केले ल्या Text Book of Physiology मध्ये दे खील यावर तपशील आहे. पर् इर्े काही सूचना दे तो. १. उत्तम पेयं. पार्ी, सलिबू सरबत, फळांचे रस, पेज, आंबील, सूप, कोकम, आवळा सरबत, पन्हे इ. २. तांदूळ, पटनी, बाजरी, ज्वारी, र्हू, नाचर्ी, मका वर्ैरे सवण धान्ये आहारात यावी. ती कमी सडले ली असावी. ३. मोड आले ली कडधान्य व फळं आणर् पाले भाज्या रोजच्या जेवर्ात असाव्यात. वेर्वेर्ळे कंद असावे. कोकर्ात त्यांना कर्र्ी, डचनं, कारंदा, मुडली, सुरर्, रताळं अशी नावं आहेत. ४. तेल तूप वाईट नाहीत. मोहरी, खोबरं, शेंर्दार्ा, तीळ, पाम अशी वेर्वेर्ळी तेलं बदलू न बदलू न वापरावी. ५. च्यवनप्राश, बी-काँप्ले क्स, मल्टीवव्हटॅ डमन वव्हटॅ डमन डी, लोह इ. चा जरुरीप्रमार्े वापर करावा. ६. अधूनमधून तुळशीची वा कडु सलिबाची दोन पानं खावी. ककिवा कारलं , कडू सलिब, पुददना, तुळस, आवळा, आलं , बेल, व्हीट ग्रास (र्व्हाचं र्वत), र्ाजर, जांभूळ इत्यादी रसांचं सोयी-र्रजेनुसार आवडीनुसार सेवन करावं. ७. मोठे -मोठ्या भपकेबाज जावहरातींना भुलू नका. काय खायचं, काय नाही आणर् काय प्यायचं काय नाही हे आपर् ठरवायचं. संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये र्ुंतलात तर सुखाच्या मार्ाणतले अडसर उदा. तंबाखू, ववडी, लसर्ारेट, दारु, भांर्, र्ांजा, चरस, आळस, बेपवाणई, खखिता, वैफल्य..... वनणितपर्े पार करता येतील! || 143 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

आनंद आणर् सामर्थयण तुमच्यापाशी आहे. संपूर्ण तर्ावमुक्तीद्वारे त्याची प्रचीती घ्या. ते प्रर्ट करण्यातला आनंद डमळवा! ८. र्ाईचं दूध श्रेयस्कर, पंचर्व्यही श्रेयस्कर. ९. उन्हाळयात वाळा, र्ुलकंद व चंदन हे उत्तम. भूक ही सहजप्रवृत्ती आहे. परंतु अमुक खाल्लं तर मोठा, श्रेष्ठ बनतो अशा जावहरातींमुळे आपर् ब-याच वेळा नको ते खातो, ककिवा सेवन करतो (उदा.तंबाखू, लसर्ारेट इ.) बालवयात जावहरातीचा प्रभाव पडतो व दुष्पररर्ाम आयुष्यभर भोर्ायला लार्ू शकतात. नवीन वपढीला वाचवायचं असेल तर घातक आक्रमक जावहराती बंद व्हायला हव्यात. अर्ाणत त्या तशा झाल्या नाहीत तरी नव्या वपढीच्या वहताचा आहार ववहार स्वस्तात उपलब्ध करण्यासाठी जार्ोजार्ी संपूर्ण तर्ावमुक्ती केंद्र सुरु होत आहेत व होतील यात शंका नाही. वतसरी सहज भावना म्हर्जे लै वर्क भूक, कामवासना. एकीकडे दे हववक्रय (वेश्याव्यवसाय) तर दुसरीकडे संपूर्ण कामकोंडी! (कामवासनेची कोंडी) अशा कुतरओढीत आपर् जर्त आहोत.

|| 144 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

कामजीवनाचं सुसंस्कृत आणर् समाधान वाढवर्ारं ज्ञान डमळवर्ं (पहा कामजीवन ज्ञान आणर् समाधान) आणर् त्यानुसार स्वतःला व समाजाला वनकोप कामजीवन उपभोर्ता यावं यासाठी धारेर्ं व योजना आखर्ं र्रजेचं आहे. जजज्ञासूंनी माझं 'कामजीवनं ज्ञान आणर् समाधान' हे पुस्तक वाचावं आणर् जजर्े जजर्े आणर् ज्याला ज्याला दे र्ं शक्य होईल त्याला ते भेट तरी द्यावं ककिवा ववकावं. कामवासना वनकोपपर्े तृप्त करुन तर्ावमुक्त होण्याचा हाच मार्ण आहे. कारर् कामजीवनाववर्षयी योग्य ज्ञान झालं तरच सुसंस्कृत, सुरणक्षत, मोकळा आणर् पररपूर्ण असा लैं वर्कतेचा रोमहर्षणक व उत्फुल्ल आनंद उपभोर्ता येईल! चौर्ी सहजभावना म्हर्जे तहान. तहान भार्ली नाही तर आपर् व्याकुळ होतो. कासावीस होतो. तहानले ल्या र्ाढवाला पार्ी पाजर्ारे संत तहानेचा रास जार्ू शकतात. दुष्काळग्रस्तांचे हाल, पार्ीटं चाईची समस्या हे सारं तर्ावमुक्तीवर व्याख्यानं झोडर्ा-यांना जार्वत तरी नाही ककिवा त्यांना त्याकडे लक्ष द्यायचंच नसतं. त्यांच्या दृष्टीनं तर्ाव फक्त अडधकारी वर्ाणला असतो. इतरांना नाही. हे धादांत असत्य ते सवण प्रकारच्या माध्यमातून लोकांच्या र्ळी उतरवण्याचा प्रयत्न करीत असतात!

|| 145 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

आज एकीकडे पार्ीटं चाईनं तर्ाव वाढवला आहे तर दुसरीकडे वेर्वेर्ळया माध्यमातल्या अत्यंत भपकेबाज जावहराती तहानेला हे प्या, तहानेला ते प्या, अशा त-हेनं तहानेची सहजभावना पाण्यापूसन पेयाकडे वळवत आहेत. आरोग्यापासून रोर्ाकडे वळवत आहेत. आणर् पैसा नसले ल्यांच्या पदरी तहानेला ते पेय डमळत नसल्याचं असमाधान, असंतोर्ष व तर्ाव टाकत आहेत. ह्या तर्ावाचा ववस्तार सावणवरक आहे. घातक आहे. यावर उपाय म्हर्जे कायणक्षम पार्ीपुरवठा योजना (अर्ाणत उत्पादक (सम्यक) लशक्षर्ाद्वारे शहरांची वाढ रोखायला हवीच.) यालशवाय नारळपार्ी, सलिबू सरबत, कोकम, आवळा सरबत वर्ैरे आरोग्यदायी पेयांचा प्रचार, प्रसार वाढवर्ं आणर् ती सवणर उपलब्ध करर्ं. स्वार्ण आणर् परमार्ण साधण्याचं हे आव्हान संपूर्ण तर्ावमुक्तीत सहभार्ी होर्ा-यांसमोर आहेच. पर् इतरही र्रजू, बेरोजर्ार वा इतर होतकरु व्यक्तींसमोर आहे. कळपाची वृत्ती ही आहे पाचवी सहजभावना. कळपाबाहेर पडले ला प्रार्ी वेडा-वपसा होतो. आपर् मार्सं तर आपल्या इष्ट-डमर-नात्यांपासून हरघडी तुटत असतो. आपर् वेडेवपसे नाही का होर्ार? हा तर्ाव भयानक असतो. फक्त आपर् ते इतरांपासून चोरुन ठे वतो, एवढं च! पर् अंतयाणमी आपल्यातल्या प्रत्येकजर् "कळपातल्या" त्या सहवासाववना तडफडत असतो. तुम्हाला एकटं एकटं उदास वाटतं तेव्हा संपूर्ण तर्ावमुक्तीच्या या महान कुटुं बात सहभार्ी व्हा. प्रेमानं

|| 146 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

आणर् आपुलकीनं तो "कळपाचा" सहवास पुन्हा डमळवा. कळपाच्या ववरहाचा तार् पादाक्रांत करा! शासकीय पातळीवर तुमच्या "कळपाच्या" ववरहासाठी काही बाबी करता येतील. व काही चालू दे खील आहेत. त्याचप्रमार्े काही उद्योजक दे खील हे करीत आहेत. दूरध्वनीचं जाळं , मोबाईल फोनचं जाळं , रस्त्यांच्या सुधारर्ा यामुळे संवाद वाढू लार्ला आहे. जर् लहान होण्यासाठी इंटरनेट, चॅट, सायबर कॅफे, इ-मेल, अशा एकापेक्षा एक सुववधांचा उपयोर् होतो आहे. यामुळे आपली ‘कळपात' एकोप्यानं राहण्याची प्रवृत्ती काही प्रमार्ात तरी तृप्त होऊ शकते. पर् तर्ाव एवढे आहेत की संवाद साधायला सुद्धा लोकांना स्वार्ाणची/र्रजेची सबब लार्ते! पर् ख-या अर्ाणनं आपली कळपाची प्रवृत्ती समाधानी व्हायची असेल (तर्ावमुक्ती) तर पररस्स्र्तीच्या रेयामुळे कुर्ावर र्ाव सोडण्याची पाळी येता कामा नये. सम्यक लशक्षर्, सम्यक वैद्यक, सम्यक आरोग्य ह्या संकल्पना जेव्हा प्रचललत होतील तेव्हा एकाच वेळी स्वतःच्या 'कळपात' राहण्याचा आणर् जर् प्रेमानं जवळ येण्याचा अनुभव घेता येतील. "कळपाच्या" ववरहावर ही खरी यशस्वी मात असेल. सहावी सहजप्रवृत्ती आहे ववहवाटीची.

|| 147 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

कळपाप्रमार्ेच प्रार्ी हे त्यांच्या नेहमीच्या राहण्याच्या वातावरर्ाशी जर्ू काही एकरुप झाले ले असतात. आपर्ही तसे एकरुप झाले ले असतो. म्हर्ूनच श्री.रामचंद्र म्हर्ाले . "अवप स्वर्णमयी लं का न मे लक्ष्मर् रोच्यते । जननी जन्मभूमीि स्वर्ाणदवप र्रीयसी " अर्ाणत "सोन्याची जरी असली तरी मला ही लं का आवडत नाही. आई आणर् जन्मभूमी या स्वर्ाणहूनही श्रेष्ठ असतात". आपल्यालाही कळपाच्या प्रवृत्तीमुळे जसे बालडमर, बालमैवरर्ी, बालपर्ातले सखे सोबती अत्यंत जवळचे वाटतात, तसंच ववहवाटीच्या प्रेमळ व आंतररक बंधनामुळे आपल्याला आपलं घर, आपलं र्ाव, आपली शाळा, आपला पररसर नेहमीच आकर्र्षित करतो. त्या सा-यांचा दुरावा मनाला तार् दे तो. याच तर्ावातून ‘सार्रा प्रार् तळमळला' सारखी कववता तयार होते. ह्याच्या आंतररक ओढीतून बा.भ.बोरकर, आरतीप्रभू, ना.धो.महानोर यांच्या कववतेतून त्यांचा पररसर जजवंत होऊन बोलू लार्तो. ववज्ञान आणर् काव्याचा असा अन्योन्य संबंध आहे. याच ओढीतून "डचठ्ठी आयी है" या काव्यातून लोकांना अश्रू आवरेनासे होतात. याच ओढीतून फाळर्ीच्या जखमा वनवाणलसतांच्या हृदयात कालवाकालव करतात.ववज्ञान आणर् जीवनाचाही असा अन्योन्य संबंध आहे.. जुन्या सख्यासोबत्यांप्रमार्ेच जुनं वातावरर् पुन्हा पुन्हा अनुभवायला डमळावं म्हर्ून मुंबईत शेकडो ग्रामस्र् मंडळं स्र्ापन होतात आणर् म्हर्ूनच लाखो लोक दरवर्षी र्ावाला जातात. र्ावच्या जरेला || 148 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

जातात. कुलदै वताच्या चरर्ी जातात! ही संपूर्ण तर्ावमुक्तीची एक कृती आहे. परंतु पुरेशी नाही. ह्याच ग्रामस्र् मंडळांनी सम्यक, लशक्षर्, सम्यक वैद्यक, सम्यक आरोग्य, सम्यक दृवष्टकोन, सम्यक ववकास यांची ओळख करुन घेतली व त्या संकल्पना प्रत्यक्षात आर्ायला सुरुवात केली तर सहजप्रवृत्तींच्या या तर्ावातून त्यांना बाहेर येता येईल व त्यांचं समाधान शतर्ुणर्त होईल. शासनाचं त्यांना ह्याबाबतीत सहकायण डमळालं आणर् पयाणवरर्ाची नासाडी रोखली र्ेली तर ते अडधक उपयुक्त ठरेल. पयाणवरर् जोपासना व ववकास सुसंवादीपर्े झाले तर तर्ावमुक्तीचा हा पैलू यशस्वी होईल. हीच बाब आंतरराष्ट्रीय प्रकल्पानांही लार्ू आहे. सातवी सहजप्रवृत्ती आहे मल-मूर ववसजणनाची. नोकरी-धंद्यासाठी तास न् तास प्रवास करर्ा-यांना मल-मूर ववसजणनाची प्रवृत्ती दाबावी लार्ते. तर लाखो लोकांना रेल्वेच्या रुळावर, समुद्रकाठी, फूटपार्वर लाज सोडू न मल-मूर ववसजणन करावं लार्तं. प्रसंर्ी त्यासाठी पोललसांच्या लाठ्या खाव्या लार्तात. हे र्ांबवण्यासाठी शहराची वाढ र्ांबली पावहजे. शहरांची बेसुमार वाढ र्ांबवण्यासाठी सम्यक वैद्यक, सम्यक दृष्टी, सम्यक लशक्षर्, सम्यक ववकास यांच्यालशवाय पयाणय नाही हे पुन्हा एकदा सांर्ायलाच हवं. ह्या सवण कल्पना कॉन्सेप्युअल स्रे स व चैतन्यसाधना, तर्ावमुक्तीसाठी वहतर्ुज वर्ैरे पुस्तकात स्पष्ट केले ल्या आहेत.

|| 149 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

मलमूरववसजणनाच्या इतर समस्या उदा. मलावरोध, मूळव्याध, भर्ंदर इत्यादींची चचाण इर्े केले ली नाही. कारर् त्या सहजप्रवृत्तीचा भार् नव्हेत. त्या व्याधी आहेत. त्यांची चचाण चैतन्यसाधनामध्ये आहे. परंतु इर्े एवढ लक्षात ठे वू की ब्रेड, आईसक्रीम, अंडी, दूध वर्ैरेंपेक्षा पाले भाज्या खाल्ल्यास मलावरोधाची तक्रार कमी होते. तसच व्यायामाची सवय ठे वल्यास र्ॅस कमी होतो. इतर पॅस्रीपेक्षा व चॉकले ट्सपेक्षा मेर्ी, हळीव, डडिक, मुर् इत्यादींचे लाडू बरे. त्यांनी मलावरोध होत नाही. याचसंदभाणत सांदर् (रसाळ र्-यांपासून बनवले ले), अप्पे, अळु वडी, सांजा, रसपोहे, पोह्यांचे लाडू , दे ठीची भाजी, कंदमूळ, कोंबाची भाजी अशा पारंपाररक पदार्ा​ांचं महत्त्व जार्ून घेतलं पावहजे व वाढवलं पावहजे. जार्वतकीकरर्ाच्या महाप्रलयामध्ये आपल्या पारंपाररक वारशाच्या ताकदीवर आपर् यशस्वी होऊ यात शंका नाही. शासन आणर् भारतीय उद्योजक यांनी शहराच्या बकालीकरर्ावर मात करण्याचा व हे पारंपाररक पदार्ण प्रचललत करण्याचा धडाडीनं प्रयत्न केला व आपर्ही आपल्या परीनं त्यात सहभार् घेतला तर मलमूरववसजणनाची तर्ावदायी स्स्र्तीवर मात करता येईल. आठवी सहजप्रवृत्ती म्हर्जे चलनवलन. प्रत्येक बैठ्या व्यावसावयकानं, नोकरदारानं आणर् ववद्यार्थया​ांन मधून मधून पाय मोकळे केले पावहजेत. आपर् सवा​ांनीच चालण्याचा, धावण्याचा, पोहण्याचा, झाडांवर वा डोंर्रावर चढण्याचा, जजने || 150 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

चढण्याचा, मैदानी खेळांचा असे व्यायाम केले पावहजेत. कारर् चलनवलन (Locomotion) ही आपली सहजप्रवृत्ती अतृप्त रावहली तरी प्रचंड तर्ाव येतो. याला हायपोकायनेदटक स्रे स म्हर्तात. शासनानं याबाबतीत काही खास वनयम करुन बालवाड्या, ववद्यालये, महाववद्यालये, ववद्यापीठे , कायाणलये, दुकाने, पेढ्या अशा दठकार्ी बैठं काम करर्ा-यांसाठी चलनवलनाच्या सोयी कराव्या. त्यामुळे तर्ाव कमी होऊन कायणक्षमताही वाढे ल. चालण्याचे फायदे व ललप्टचे तोटे माहीत करुन घ्यायचे असतीत तर कॉन्सेप्युअल स्रे स जरुर वाचा! चलनवलनाप्रमार्ेच असले ली सहजप्रवृत्ती म्हर्जे हालचाल. हालचालीमध्ये एका जार्ेहून तुम्ही दुसरीकडे जात नसता. पर् तरीही हालचाल होत असते. बोलर्ं, मान डोलावर्ं, हातवारे करर्ं, नाच करर्ं, फुर्ड्या घालर्ं, जझम्मा खेळर्ं अशा अनेक हालचाली आपल्याला माहीत आहेत. पर् हालचाल ही सहजप्रवृत्ती आहे हे ध्यानात घ्या. हालचाल केली नाहीत तर प्रचंड तर्ाव येतो हे लक्षात घ्या. सहजप्रवृत्तीसंबंधीच्या तर्ावावर तुम्ही मात करु शकाल. कायाणलयात ककिवा वर्ाणत करण्यासारखे सोपे व्यायाम प्रकार आम्ही लशकवतो. उदा.वक्रासन आकृती ९.५ कवायत, दोरीवरच्या उड्या, एरोवबक्स अशा अनेक प्रकारे अशा तर्ावावर मात करावी लार्ते. उद्योजक व सरकारनं यासाठी सोयी उपलब्ध केल्या तर संपूर्ण तर्ावमुक्ती सुलभ होऊ शकेल.

|| 151 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

उद्योजक आणर् सरकारनं सोयी उपलब्ध म्हर्जे वनव्वळ काही उपकरर्े व जार्ा पुरवर्े नव्हे. संपूर्ण तर्ावमुक्तीचे प्रलशक्षर् दे र्ाया कायणशाळा आयोजजत करर्ं महत्त्वाचं आहे. अशा वकतीतरी कायणशाळा मी चालववल्या आहेत. त्या कायणशाळातून ससिहमुद्रा (आकृती ९.६) ब्रम्हमुद्रा (आकृती ९.७) नालसकाग्र दृष्टी (आकृती ९.८), भ्रूमध्य दृष्टी (आकृती ९.९), जबड्याचं लशलर्लीकरर् (आकृती ९.१०) लशवाय हस्तमुद्रांचे ववववध प्रकार लशकवले जातात. अशा कायणशाळांचं आयोजन करायला प्रोत्साहन दे र्ं हे जसं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमार्े ववद्यार्ी वा कमणचा-याचा दृवष्टकोन, सदसवद्ववेक, सचोटी, समरसता, उत्साह, तत्परता, मानलसक व बौद्धीक सहभार्, वक्तशीरपर्ा, टापटीप, लशस्त, कायणक्षमता, प्रर्तीपर सुधारर्ा - आकृती ९.८

|| 152 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

कल्पना - सूचना इत्यादींचं प्रामाणर्क मूल्यमापन होऊन त्यांना त्याबद्दल प्रोत्साहनपर फायदा डमळाला पावहजे. याउलट बाबींसाठी लशक्षाही झाली पावहजे. अन्यर्ा वकतीही हालचाल केली व कायणशाळा घेतल्या तरी ववद्यार्ी वा कमणचा-यांमध्ये चैतन्याचा संचार होर्ं कठीर् जाईल. मजेदार व्यायाम, कायणशाळा, काही नव्या प्रर्ा (कायणक्षमतेला जोपासर्ा-या) याबरोबरच र्ोडी करमर्ूक व उत्सव वर्ैरे केले तर हालचाल शून्यतेचा तार् नक्कीच कमी होईल. || 153 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

दहावी सहजप्रवृत्ती म्हर्जे बालसंर्ोपनाची उत्कट प्रवृत्ती. ककिबहुना अवनवार प्रवृत्ती. बालसंर्ोपनाची सहजप्रवृत्ती वेर्वेर्ळया कारर्ांमुळे दाबली जाते. दमन केली जाते. बालसंर्ोपनाच्या आड येते उर्ळपर्ा व संकुडचतपर्ा या दोन प्रवृत्तींची वावटळ! उर्ळपर्ामुळे आपर् जावहरातींनी आणर् लसनेमा-नाटक माललकासावहत्यातील भ्रामक झर्मर्ाटात अडकतो. संकुडचतपर्ापायी स्वतःच्या आवडी-वनवडी, स्वतःची चैन, स्वतःच्या मानमरातब, स्वतःची लोकवप्रयता, स्वतःची वाहवा, स्वतःच्या आर्र्िक फायदा यांच्या जाळयात अडकतो. नकळत आपल्यातली नैसर्र्िक आणर् अत्यंत समाधान दे र्ारी बालसंर्ोपनाची वनकोप आणर् आतण अशी प्रवृत्ती दाबली जाते. कोपयात पडते. अतृप्त ठे वली जाते. पररर्ाम काय होतो? आपर् उर्ळपर्ाच्या आणर् संकुडचत व्यलक्तवादाच्या भोव-यात र्टांर्ळया खाऊ लार्तो! आपल्या बाळाला र्ोंजारर्ं, त्याचे मुके घेर्ं, त्याला छातीशी धरर्ं, त्याला कुशीत घेऊन झोपर्ं, त्याला स्तनपान दे र्ं, त्याला आंघोळ घालर्ं, त्याला माललश करर्ं हे सारं सारं सुखद कतणव्य बाजूला पडतं. || 154 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

ह्यामुळे वस्रयांना पुरेसं आता मनःस्वास्र्थय डमळे नासं होतं. त्याचं आंतररक समाधान होईनासं होतं. प्रसिता कमी होते. लशवाय स्तनांचे ववकारही उद्भवतात. ह्याचा दुष्पररर्ाम बाळावरही होतो. हळू -हळू ते हेकट बनतं. हट्टी बनतं. अशक्त बनतं. उर्ळपर्ापायी आपर् व्यावहाररक यशाच्या दुष्टचक्रात आपल्या मुलांना कोंबतो. कधी यशामुळे त्यांचे अवतररक्त लाड करतो. तर कधी अपयशामुळे त्याला अमानुर्ष छळतो. पूवी आपल्याकडे स्तनपान करर्ारी स्री ही अश्लीलतेची वनदशणक नव्हती. पर् कोर्त्याही प्रभावानं का असेना आता मातांना स्तनपान करण्याची शरम वाटते. एकीकडे लैं वर्कता व मादकतेचं प्रदशणन करण्याची संकुडचत व्यलक्तवादी लाट तर दुसरीकडे स्तनपान करण्यासारखं पववर काम करण्याची लाज यांमध्ये मातृत्वाची सहजप्रवृत्ती घुसमटते असं मला वाटतं. हे खरं की खोटं याचा ववचार वाचकानीच करावा. जरा असा कोंडमारा होत असेल (नोकरीमुळे, बालवाडीत मुलं र्ेल्यामुळे, पाळर्ाघरात मुलं ठे वल्यामुळे इत्यादी) तर त्यावर उपाय काय? संपूर्ण तर्ावमुक्तीचं स्वार्ण आणर् परमार्ण अर्ाणत आत्मनो मोक्षार्ण जर्त् वहताय च हे तत्त्व जर आत्मसात केलं तर स्वतःच्या या

|| 155 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सहजप्रवृत्तीकडे आई बाप अडधक आस्र्ेनं पाहू लार्तील. त्याचप्रमार्े मुलांची वाढ त्यांचं शरीर, त्यांच्या वासना (सहजप्रवृत्ती), त्यांच्या भावना, त्यांची बुद्धी व त्यांची आणर् समाजाची स्मृद्धी या सवा​ांर्ानी व्हावी यासाठी प्रयत्न करु लार्तील. वस्रयांववर्षयी प्रेम आणर् आदर वनमाणर् करर्ा-या कलाकृती, जावहराती, स्टे ज शोज, नाटकं, लसनेमा, लसरयल्स आणर् सावहत्य वनमाणर् करण्याची जबाबदारी काही फक्त सरकारची नाही. त्याचप्रमार्े स्री ककिवा पुरुर्षांना फक्त परस्परांच्या लैं वर्क अवयवांववर्षयी तीव्र आकर्षणर् करर्ा-या (पररर्ाम परस्पर प्रेम व आदर कमी करर्ा-या) कलाकृती, जावहराती इत्यादी नाकारण्याची जबाबदारीही काही एक सरकारची नाही. आपर् सवा​ांनीच याचा ववचार केला तर मातृत्व व वपतृत्वाच्या सहजप्रवृत्तीवरील दबाव-तार् कमी करता येईल व वनरामय आनंदाचे मळे फुलू शकतील! परंतु, सरकार, उद्योजक व स्वयंसेवी संस्र्ांनाही याबाबतीत नक्कीच सहभार् घेता येईल. तो कसा? तर कामजीवनांच्या स्वैराचार पोर्षक सक्तीच्या लशक्षर्ाचा अट्टाहास सोडू न. असा स्वैराचार पोर्षक अट्टाहास ज्यामुळे स्री पुरुर्षातील लैं वर्क अवयवांचं आकर्षणर् तीव्र होतं तो बंद करायला हवा. “कामजीवन ज्ञान आणर् समाधान” ह्या माझ्या पुस्तकात मातृत्व, वपतृत्व, पुरत्व, वनसर्ाणतील कामजीवनाचं स्र्ानं, जीवनातील व प्रपंचातील अडीअडचर्ींमध्ये कामजीवनाचं स्र्ान, कामजीवनाची भाववनक बाजू, कामजीवनाचे बौजद्धक पैलू, कामजीवनाची लोकसंख्या व आर्र्िक पररस्स्र्तीशी असले ला संबंध, कुटुं बवनयोजन, स्री पुरुर्षातील सुसंस्कृत परस्पर आदरपूर्ण व्यवहार कामजीवनातील त्यार्, समजूतदारपर्ा, सहनशीलता, तडजोड, || 156 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सहकायण, ववर्श्ास, सामाजजक जबाबदारी अशा बाबींचा आणर् संर्ीत, नाय, नृत्य, नीती, कौटुं वबक नाती, इत्यादींचा अत्यंत जबाबदारीनं उहापोह केला आहे. केवळ स्री-पुरुर्षांच्या जननांर्ांची व कुटुं बवनयोजनाच्या साधनांची मावहती दे र्ारं लैं वर्क लशक्षर् (ज्यामुळे स्री पुरुर्षांमध्ये परस्परांच्या लैं वर्क अवयवांववर्षयीचं आकर्षणर् तीव्र व अवनवार होऊ शकतं) र्ांबवून उपरोक्त बाबींचं माझ्या व इतरांच्या उपयुक्त पुस्तकांचा वापर करुन लशक्षर् ददलं तर बालसंर्ोपनाच्या सहजप्रवृत्तीचे वनरामय समाधान (तर्ावमुक्ती) शक्य होईल. याबाबतीत आर्खीही एक उपाय शक्य आहे. काही दठकार्ी तो अंमलात आर्ला जातो दे खील. हा उपाय म्हर्जे कायाणलयीन ककिवा कामाच्या जार्ी बालसंर्ोपनाची सोय. अडीअडचर्ी आणर् संकटातून बालसंर्ोपन यशस्वी करर्ा-या माता-वपत्या-पालकांना पुरस्कार काही दठकार्ी ददले जातात ते दे खील प्रशंसनीय आहे. भावना आणर् बुद्धी यांच्यावर आघात करर्ारे तार्दायक घटक कसे वनयंवरत करता येतील? म्हर्जेच भावना आणर् ववचारांचा कोंडमारा वा फरफट यातून सुटका कशी डमळे ल? सहाव्या प्रकरर्ात आपर् तार्-तर्ावाची व्याप्ती पावहली. ती पुन्हा एकदा वाचलीत तर लक्षात येईल की जीवनाच्या सवण क्षेरात भावना आणर् बुद्धी यांवर तार् पाडर्ा-या घटना हरघडी घडत असतात. प्रर्म भावनांचा ववचार करु. आपर् सवणजर् मनाची ओढ जार्तो. मन आपल्याला सुखाकडे आकर्र्षित करतं आणर् दुःखाचा वतटकारा आर्तं. खरं पावहलं तर सहजभावनांच्या तृप्तीचा आनंद आणर् त्यांच्या अतृप्तीचं दुःख हे मनच आपल्याला जार्वून दे तं. परंतु परंपरा, संकेत, राजकीय स्स्र्ती, आर्र्िक पररस्स्र्ती, तंरज्ञानाचा || 157 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

ववकास अशा अनेक बाबींमुळे सहजप्रवृत्तीजन्य भावनांचा कसा कोंडमारा होतो हे पावहलं ! पर् त्यावर मात करण्यासाठी आपर् नकळत संकुडचत स्वार्ण आणर् उर्ळ प्रचाराच्या वावटळीत सापडतो. हळू -हळू आपल्या संकुडचत आवडी-वनवडी तयार होतात. संकुडचत अपेक्षाभंर्ाची भीती आणर् दुःख तयार. संकुडचत आशेतून केले ल्या चुकांची खंत वा लोचटपर्ा तयार होतो. संकुडचत नावडीतून वतरस्कार, द्वे र्ष व मत्सर तयार होतात. संकुडचतच आवडीतून केले ल्या तर्ाकलर्त धमाणदाय बाबींचा वा परोपकाराचा र्वण चढतो. आणर् आपलं मन भववष्याची भीती वा आस, भूतकाळातील घटनांची टोंचर्ी वा ताठा यात डचरफाडलं जाऊ लार्तं. त्याचप्रमार्े आवडीच्या बाबींबद्दल अवतररक्त कौतुक आणर् नावडीच्या बाबींबद्दल द्वे र्ष यामध्ये ते दुभंर्ू लार्तं. जे डमळालं त्याचा माज आणर् जे हरपलं त्याबद्दल खंत यात ते हळू -हळू तार्लं जाऊ लार्तं. पूवी पावहल्याप्रमार्े यावर उपाय कोर्ता? तर सवणप्रर्म पूवी पावहल्याप्रमार्े कोर्त्याही पूवणअटी लशवाय मी स्वतःला स्वीकारर्ं, स्वतःवर प्रेम करर्ं आणर् स्वतःचा आदर करर्ं. हा उपाय केला तर काय होतं, ते समजावून घ्यायला हवं. हा उपाय केला तर हळू -हळू लक्षात यायला लार्तं. की १) पदार्णवैज्ञावनक, रासायवनक, जीवशास्रीय, सहजप्रवृत्तीसंबंडधत आणर् भावनांशी संबंडधत तर्ाव हे केवळ एका व्यलक्तपुरते मयाणददत नाहीत आणर् ते संकुडचत स्वार्ाणच्या धडपडीनं वनयंवरत करता येर्ार नाहीत. २) त्याचप्रमार्े हेही कळतं की त्या सवण तर्ावांचं दमन, उपास-तापास, र्ंडी, उष्र्ता सोसर्ं ब्रम्हचयण, खखळे टोचून घेर्ं. रोर् झाला तर उपचार न करता हाल भोर्र्े, त्यांतून साधुत्वही पुष्कळदा

|| 158 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

प्राप्त करर्ं, त्यातून सवण र्रजांचं दमन करण्याची एक ववचारसरर्ीच तयार करर्ं, याद्वारेही तर्ाव नाहीसे होत नाहीत. ववववध र्रजांतून उत्पि होर्ा-या तार्-तर्ावांवर मात करण्यासाठी स्वाभाववक अशा संकुडचत स्वार्ाणमार्े लार्र्ं ककिवा त्या र्रजांचं दमन करण्याचा अट्टाहास धरर्ं यातून संपूर्ण तर्ावमुक्ती शक्य नाही हे तुम्हाला कळलं की भावनांशी वनर्डीत तर्ावावर वनयंरर् करण्यामध्ये ककिवा त्यांच्यावर मात करण्यामधील पवहली मोहीम यशस्वी झाली असं समजा. कोर्त्याही पूवणअटीववना स्वतःला स्वीकारर्ं, स्वतःवर प्रेम करर्ं आणर् स्वतःचा आदर करर्ं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारर् त्यामुळे संकुडचत स्वार्णसाधना आणर् संकुडचत दमनयातना यातून भोर् आणर् दमन यातील कमालीचा मानलसक तार् दे र्ा-या संघर्षाणवर दे खील मात करता येते. कोर्त्याही पूवणअटीववना स्वतःला स्वीकारर्ं, स्वतःवर प्रेम करर्ं आणर् स्वतःचा आदर करर्ं (हीच बाब पारंपाररक अशा नामस्मरर्ाच्या मार्ाणनंही साध्य होऊ शकेल) यामुळे आर्खी बाब लक्षात येत.े ती अत्यंत महत्त्वाची बाब म्हर्जे ववववध तार्तर्ावांवर मात करायची असेल, संपूर्ण तर्ावमुक्ती साध्य करायची असेल तर प्रत्येकानं प्रत्येकाच्या सवण र्रजा पूर्ण व्हाव्या आणर् प्रत्येकानं प्रत्येकावरची संकटं (तर्ावकारक घटक) दूर व्हावी यासाठी सामुवहकपर्े - सहकायाणने धडपडायला हवं. ही जार्ीव ख-या अर्ाणनं ववर्श्कल्यार्ाची जार्ीव आहे. त्यातूनच संपूर्ण तर्ावमुक्ती शक्य होर्ार आहे.

|| 159 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सवण प्रकारच्या भावनांशी वनर्डडत तर्ावावर मात करण्यासाठी ही जार्ृती व ही जार्ीव तुम्हाला वनरंतर उपयोर्ी पडत राहील यात शंका नाही. प्रत्येकानं प्रत्येकाच्या सवण स्वाभाववक र्रजा वनरार्सपर्े तृप्त व्हाव्या ही भावना ववकलसत होर्ं हा तर्ावमुक्तीचा र्ाभा आहे असं म्हर्ायला हरकत नाही. ककिबहुना हे महावाक्य आहे. वैज्ञावनक आहे. शरीरातील प्रत्येक पेशी इतर प्रत्येक पेशीच्या सवण स्वाभाववक र्रजा यर्ायोग्य पररपूर्ण व्हाव्या यासाठी झटत असते हा सवण सजीवसृष्टीच्या आरोग्याचा र्ाभा आहे. ही भावना ववकलसत झाली की तुमची वनकोप दृष्टी, तुमचं! आकलन! तुमच्या मनाचं प्रसित्व आणर् संपूर्ण तर्ावमुक्तीसाठी उपयुक्त कृती प्रत्यक्षात यायला लार्तात. त्यासाठी भोवरा, सूयणशोध, सहस्रनेर, चैतन्यसाधना, सम्यक वैद्यक इत्यादी पुस्तकांच्या वाचनामुळे वनणित फायदा होईल. ववशेर्षतः “शांभवी” ही कांदबरी ववशेर्ष उपयुक्त ठरेल. अर्ाणत तरीही वनकोप दृष्टीकोन, अचूक आकलन, प्रसि मन आणर् संपूर्ण तर्ावमुक्तीसाठी उपयुक्त कृती स्वार्ण-परमार्ाणच्या कृती सहज शक्य होत राहतात असं नव्हे. त्यासाठी काही ठोस पावलं उचलर्ं महत्त्वाचं आहे. स्वतःच्या भावनाशी वनर्डडत तर्ावांवर मात करण्यासाठी काही ठोस उपाय सुचवतो.

|| 160 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

१. इतरांच्या भावनाशी वनर्डडत तर्ावांवर मात करण्यासाठी. त्यांना सूपर्ण तर्ावमुक्तीची पुस्तकं भेट द्या. २. संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये सहभार्ी व्यक्तींबरोबर नेहमी संपकण ठे वा. ३. संपूर्ण तर्ावमुक्तीच्या पुस्तकांची प्रदशणनं भरवा. व ती पुस्तकं ववका. ४. संपूर्ण तर्ावमुक्तीच्या वेबसाईटमध्ये सहभार्ी व्हा. ५. स्वतः फावल्या वेळात संपूर्ण तर्ावमुक्तीचं केंद्र चालवा. ६. इतर स्वयंसेवी संघटनांशी संवाद साधा. वेर्वेर्ळया क्षेरात काम करर्ा-या या स्वयंसेवी संस्र्ांशी सहकायण करा आणर् संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये त्यांचा सहभार् डमळवा. स्वयंसेवी संघटनांप्रमार्े व्यावसावयक व उद्योजक दे खील वेर्वेर्ळया क्षेरात उत्तम काम करीत असतात. त्यांच्याशीही संवाद साधा व त्यांचाही संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये सहभार् वाढवा. लक्षात घ्या, हे ठासून सांर्ण्याची र्रज अशासाठी की संपूर्ण तर्ावमुक्ती हा एकादा पंर् वा र्ट नाही. संप्रदाय नाही. वनव्वळ ववचारही नाही. संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये सम्यक दृष्टी आहे. सारी उत्तम कामं अडधकाडधक उत्तम व प्रभावी होतात हे सत्य आहे. म्हर्ूनच स्वतःचे भाववनक तर्ाव वनयंवरत करण्यासाठी ह्या ठोस पावलांची खास आवश्यकता आहे. यासाठी काही उदाहरर्ं दे तो. ज्या शाळांमधून आजही उत्पादकता अंमलात आर्ली जाते, जजर्े अपंर्ाना स्वयंपूर्ण बनवलं जातं, जे लोक आयुवेददक वनस्पतींची लार्वड करतात, जे लोक र्ोसंवधणन करतात, जे लोक र्ोमूर, पंचर्व्य || 161 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

इत्यादी पारंपाररक शहार्पर्ाचा वारसा जोपासतात, जे लोक अस्ग्नहोरासारख्या बाबींवर संशोधन करतात, जे योर्ासनं, कराटे , कुंर्फू लशकवतात, जे संस्कृत भार्षेचं संवधणन व संर्ोपन करतात त्यांच्याशी सहकायण करा. त्यांच्याशी प्रेमाचं नातं जोडा. त्यांना संपूर्ण तर्ावमुक्तीच्या सम्यक दृष्टीनं एकर जोडा. लक्षात ठे वा. आज जेवढ्या वाईट, तर्ावकारक व क्ले शकारक बाबी समाजात घडताना ददसताहेत तेवढ्याच संपूर्ण तर्ावमुक्तीला पोर्षक बाबी दे खील चालू आहेत. पर् संपूर्ण तर्ावमुक्तीच्या संकल्पनेच्या अज्ञानामुळे त्या अस्तावर आहेत. एकया एकया पडल्या आहेत. त्यांच्या क्षमतेच्या मानानं त्या पुरेशा कायणक्षम व जोमदार बनू शकत नाही येत. भावनात्मक तर्ावमुक्तीसाठी आपर् हे केलं तर सवणर आशादायी आणर् उमेद वाढवर्ारं वातावरर् तयार व्हायला वेळ लार्र्ार नाही. ७. छोटे छोटे व्यावसावयक पारंपाररक पदार्ण बनवतात. उदाहरर्ार्ण कुर्ी पापड बनवतो, कोर् रानातून दातवर् आर्तो, कोर् माललश करतो, कोर् लाडू बनवतो, कुर्ाची बेकरी असते. त्यांना आरोग्यवधणक धडपडीमध्ये सामावून घ्या. उदाहरर्ार्ण कुर्ी तुमच्या तर्ावमुक्तीकेंद्राला मेर्ीचे लाडू पुरवील तर कुर्ी माललशसाठी येईल. कुर्ी बाजरी-नाचर्ीची आरोग्यदायी वबस्कीटं बनवील. अशाप्रकारे ह्या व अशा लोकांना स्वयंपर् ू ण बनवत तुमच्या संपूर्ण तर्ावमुक्तीला सामर्थयण डमळवा. ८. संपूर्ण तर्ावमुक्तीवर कॅसेट, सी.डी. काढा. ब्रेल व इतर भार्षांत पुस्तकांचं भार्षांतर करा. ९. प्रुफ रीडडिर्, कप्रिटटिर्, ववतरर्, डचरकला इ. हरप्रकारे संपूर्ण तर्ावमुक्तीची अडधक पुस्तकं अडधक वेर्ानं अडधक चांर्ल्या स्वरुपात || 162 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

अडधक संख्येनं अडधक भार्षात अडधक लोकांपयांत पोचावी यासाठी प्रयत्न करा. १०. स्वतःचे भाववनक तार् दूर करण्यासाठी संपूर्ण तर्ावमुक्तीची दूरदशणन व इतर माध्यमातून इतरांना ओळख करुन द्या. ११. संपूर्ण तर्ावमुक्तीचा एक लसद्धांत असा की, जे जे तुम्हाला व इतरांना वहताचं आहे ते करा. साहजजकच उत्तम रंर्ाचे उत्तम कपडे, आवडीचे सुर्ंध, आवडीचे दावर्ने, आवडीचे खाद्यपदार्ण आवडीची उपकरर् (जी पुष्कळदा कायणक्षमता वाढवतात) यांची दे वार्घेवार् व सुयोग्य वापर करण्यावर कोर्तंच बंधन नाही. सुंदर आणर् सुवालसक फुलांनी सुंदर तरुर्ीचा केशसंभारच सुरेख बनतो असं नव्हे तर घरालाही फुलझाडांनी शोभा येते. परंतु तेवढीच बाब नाही. सुवालसक अशा अनेक फुलांमध्ये आरोग्यदायी र्ुर् आहेत. संपूर्ण तर्ावमुक्तीत अनुस्यूत असले ल्या सम्यक वैद्यक, सम्यक लशक्षर्, सम्यक आरोग्य ह्या संकल्पना प्रत्यक्षात यायला वेळ लार्र्ारच. पर् म्हर्ून तोपयांत सुतक पाळण्याची आवश्यकता नाही. आपले ते प्रयत्न चालू ठे वतानाच तुमच्या रुचीप्रमार्े संर्ीत, नृत्य, नाय, नकला, डचरकला, फोटोग्राफी, रे ककिर् वा इतर कशातही मधून मधून ववरंर्ुळा डमळवायला हरकत नाही. १२. भाववनक तार्-तर्ावावर वनयंरर् डमळवण्यासाठी काही साध्या बाबींचाही उपयोर् होतो. उदाहरर्ार्ण स्वतःची छबी चांर्ली ददसर्ं. वनदान || 163 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

स्वतःला तरी! तुमच्या आवडीप्रमार्े जरुर सौंदयणप्रसाधन करा. पर् आंतररक सौंदयाणचा ववसर पडू न दे ता! त्याचप्रमार्े स्वतःच्या आर्र्िक पररस्स्र्तीचा आणर् तारतम्याचा ववचार करून! आणर् ववशेर्ष म्हर्जे अॅलजीसारखी कटकट लावून न घेता! स्वतःचा बांधा व व्यलक्तमत्व सुडौल ठे वलत तर मनाला अडधक उभारी येते यात शंका नाही. तुमच्या सोयी-सवडी आवडीनुसार स्वतःला जरुर आकर्षणक बनवा! पर् परस्परसंबंधाना तडा जाईल एवढं त्यात र्ुरफटू न जाऊ नये. १३. जी बाबत स्वतःची तीच घराची. घर प्रसि असावं. सुंदर असावं. मंर्ल असावं. स्वच्छ असावं. टापटीप असावं. मनाला हुरुप येतो. पर् त्यापायी भांडर्ं व तंटे करर्ं म्हर्जे मूळ हेतूच खलास करर्ं. कुठली वस्तू कुठे ठे वायची याबाबत दे खील भांडर् करर्ं हे वकतपत योग्य ठरेल? तसं करु नये. ककिबहुना कोर्त्याही कारर्ास्तव परस्परसंबंध वबघडू दे ऊ नयेत. चचाण, भांडर्ं तंटे कुठे नसतात? पर् जो कोर्त्याही पूवणटीलशवाय स्वतःला स्वीकारतो, स्वतःवर प्रेम करतो व स्वतःचा आदर करतो तो स्वतःची बायको, मुलं, घर, शेजारी, कायाणलय, सहकारी या सा-यांना स्वीकारतो, त्यांच्यावर प्रेम करतो व त्यांचा आदर करतो. स्वतःचा व्यवसाय, नोकरी आणर् स्वतःशी संबंडधत सा-यांना स्वीकारतो, त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांचा आदर करतो आणर् जीवनातला आनंद शतर्ुणर्त करतो. (स्वीकारर्ं व प्रेम करर्ं म्हर्जे केवळ स्तुती व तोंडपुजप े र्ा नव्हे. दोर्ष व र्ुन्ह्यांना मान्यता व समर्णन दे र्ं नव्हे. स्वीकारर्ं व प्रेम करर्ं म्हर्जे वनष्कपट व वनस्वार्ण व्यवहार (प्रसंर्ी कटु असला तरी) करर्ं!) १४) भाववनक तर्ावावर मात करण्यासाठी काही बाबी कृवरमपर्े || 164 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

जरी कराव्या लार्ल्या तरी कराव्या. ककिबहुना या बाबींची सवय लावून घ्यावी. अशी एक महत्त्वाची सवय म्हर्जे "माफ करा," "धन्यवाद" "मान्य आहे," "श्रेय आपलं आहे" इत्यादी शब्द सुयोग्यपर्े वापरर्े. १५) भाववनक तार् दूर करण्यासाठी ध्यान हा एक उपाय सांवर्तला जातो. परंतु संपूर्ण तर्ावमुक्तीची संकल्पना अर्ाणत प्रत्येकानं प्रत्येकाच्या कल्यार्ासाठी धडपडण्याची भावना तुम्हाला चोवीसही तास ध्यानावस्र्ेत ठे वते. (दे हाचे सर्ळे व्यवहार चालू असताना) परंतु तरीही काही वेळा अर्ोदर म्हटल्याप्रमार्े आपर् आदशण संपूर्ण तर्ावमुक्त स्स्र्तीत जर्त नसल्यामुळे ताजं-तवानं ककिवा शांत होण्यासाठी, ववरंर्ुळयासाठी राटक, शवासन, अनुलोम-ववलोम हास्ययोर्, नृत्यध्यान, भजन, कीतणन, संकीतणन, पूजा, पोर्ीपाठ यांचा वा इतर ध्यान प्रकारांची रुचीप्रमार्े वापर करायला हरकत नाही. संपूर्ण तर्ावमुक्तीची प्रवक्रया ही सुष्ट व दुष्ट यांच्यातील युद्धाप्रमार्े आहे. वतच्यात सहभार्ी होर्ं हेच ध्यान. एकनार्महाराजानीही सांवर्तलं आहे की अजुणनानं ज्या अवस्र्ेत वनस्वार्णपर्े, मोहाच्या पललकडे जाऊन, जीवन-मरर्ाची पवाण न करता, सवणस्व पर्ाला लावून युद्ध केलं ती खरी समाधी अवस्र्ा. बाकी सारी ध्यानं व समाध्या म्हर्जे लाकडाची अवस्र्ा, काष्ठ समाधी! १६) स्वयंसूचनांचा वापरः काही स्वंयसूचना उपयुक्त ठरतात. त्या अशा. अ.) मी दुःख वा उद्वे र् करर्ार नाही. कारर् ते भूतकाळाववर्षयी असतं. आ. ) मी डचिता करर्ार नाही. ती भववष्याववर्षयी असते.

|| 165 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

इ.) मी आभारी राहीन. ईर्श्र-वनसर्ण-वनयतीचा. कारर् जे घडतं ते बुध्दीच्या पललकडे असतं. ते स्वीकारुन आपलं तर्ावमुक्तीचं काम करर्ं हेच श्रेयस्कर आहे. ई.) मी प्रत्येकाचा आदर करीन. कारर् ववर्श्ात्मक सत्य प्रत्येकात आहे. उ.) मी माझं कतणव्य (नीट जार्ून घेऊन संपूर्ण तर्ावमुक्तीचं) नीट पार पाडीन. कारर् त्यापासून परावृत्त करर्ा-या संकुडचत व उर्ळ प्रेरर्ा माझ्या व इतरांच्या वहताच्या आड येतात. १७. अनुलोम ववलोम आणर् कपालभाती यांचा वापर उपयुक्त ठरतो. संपूर्ण तर्ावमुक्तीच्या केंद्रामध्ये ह्या सोप्या कृती लशकववल्या जातात. र्श्सन प्रवक्रयेचा मनाशी र्ेट संबंध असल्यांनं या कृतींचा फायदा होतो. १८. योर्ासनांचा उपयोर्. शरीर दुबळं , र्कलं भार्लं असेल तर बहुसंख्याचं (काही अपवाद वर्ळता) मनही खखि होतं. खचतं. योर्ासनांच प्रलशक्षर् संपूर्ण तर्ावमुक्तीकेंद्रामध्ये ववनामूल्य उपलब्ध आहे. र्रजूंनी त्यांचा जरुर फायदा घ्यावा. आकृती ९.११ व ९.१२ परंतु योर्ासनं आणर् प्रार्ायम वा इतर ध्यानादी मार्ाणनी संपूर्ण तर्ावमुक्ती कदापी शक्य नाही. तात्पुरती, वैयलक्तक व संकुडचत शांवत व समाधान डमरवर्ा-या व सतत वनरर्णक हसर्ा-या तर्ाकलर्त योर्ी व बुवाना हे समजावायला हवं.

|| 166 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

१९. धमाणदाय-परोपकारी कामांचं महत्त्व. आपल्यातले पुष्कळजर् दयाळू असतात. र्ोरर्रीबांचे हाल त्यांना बघवत नाहीत. परंतु भीक घालर्ं, दे र्ग्या दे र्ं इत्यादी करुन आपली फसर्त झाल्याचाच त्यांना पुष्कळदा अनुभव येतो. परंतु ते न करावं तर त्यांचं हळवं अंत:करर् हेलावत राहतं. मर् त्यानी काय करायच? तर त्यांनी यांचं धमाणदाय कामाचं बजेट शहार्पर्ाचा (संपूर्ण तर्ावमुक्तीचा) म्हर्जेच व्यक्ती आणर् समेष्टीच्या तार्तर्ावांच्यावरील उपायांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी वापरावं. त्यासाठी काही मार्ण आपर् याच प्रकरर्ात याआधी पावहले आहेत. ते पुन्हा एकदा वाचावे व आचरर्ात आर्ावे.

|| 167 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

आपल्यातल्या दयाळू व हळव्या मंडळींचं खारीनं समाधान होईल. आकृती ९.१३, ९.१४, ९.१५, ९.१६ वे ९.१७ मध्ये सम्यक लशक्षर्ाचे फायदे दाखवले आहेत.

|| 168 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

२०. वृद्धापकाळ, मृत्यू, अकताणभाव, धमण, समाजाची प्रर्ती, होडमओस्टॅ लसस, कमणफला-लसद्धांत, भ्रष्टाचार, सम्यक वैद्यक, सम्यक लशक्षर्, स्नान, उपास, मौन, इत्यादी संकल्पना समजल्यालशवाय बौद्धीक तर्ाव दूर होर्ार नाहीत. ते दूर झाल्यालशवाय तज्जन्य भावनांचे तार् कमी होर्ार नाहीत. त्यासाठी Conceptual Stress (कॉन्सेप्युअल स्रे स) हे पुस्तकच वाचायला हवं. होडमओस्टॅ लसस कळलं तर सोशल होडमओस्टॅ लसस कळे ल. त्यामुळे एन्लायटन्ड डेमॉक्रसी (Enlightened Democracy) पाटीलसपेशन इन रान्स्फॉमेशन ह्या संकल्पना कळतील. बौजद्धक र्ोंधळ दूर झाला की भावनांची घुसमट र्ांबेल. २१. भावनांची तर्ावग्रस्तता कमी करण्यासाठी चार र्ोष्टी करा. अ.

स्वतःला जास्तीत जास्त समाधान कशात डमळतं याचा शोध घ्या. जास्तीत जास्त काळ, जास्तीत जास्त तीव्र व जास्तीत जास्त लोकांनाही डमळे ल त्यात जास्तीत जास्त समाधान डमळतं.

आ. ह्या बाबीला सवोच्च प्राधान्य द्या. इ.

ही बाब वाट्टे ल त्या अडचर्ी आल्यातरी त्यावर मात करुन करत रहा. (सबबी सांर्र्ं बदं करा).

ई.

एकदा का ती बाब सवणतोपरी झटू न पूर्ण केलीत की तो आनंद तुम्हाला तुमच्या आवडीची बाब पुन्हा पुन्हा करायला व जीवनाचं सार्ण करायला प्रवृत्त करील!

|| 169 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सज्जन, संवेदनाशील, सुहृदांची उदासीनता आणर् दुजणन व्यसनाधीन बाजारबुर्ग्यांचा मोठे पर्ा डमरवण्याचा व तुमच्यावर लादण्याचा उत्साह, यामुळे संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये - जी सवोच्च आनंद दे ते, जजला आपर् प्राधान्य दे तो ती करण्यात अडचर्ी येतात. सज्जनांची आकलनहीनता, संशयी वृत्ती व हेटाळर्ी ही दे खील संपूर्ण तर्ावमुक्तीच्या आड येतात. पर् आपर् एकर येऊन ह्या सा-यांवर मात करु शकतो! यात अयशस्वी झालो तर दुष्टचक्र सुरु होतं (स्वतःला शहार्ा समजर्ाया अनेकांना ते चालू झाले लं कळत दे खील नाही) तर जर आपर् यशस्वी झालो तर सुष्टचक्र वेलनेस सायकल (Wellness Cycle) सुरु होतं!

|| 170 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

२२. भाववनक आणर् बौजद्धक तर्ाव दूर करण्यासाठी ककिवा त्यांच्यावर मात करण्यासाठी येराबर्ाळा असून भार्र्ार नाही. ते वाटतं वततकं सोपं नाही. पर् एकदा का तुम्ही त्यासाठी प्रयत्न करु लार्लात की मर् मार आनंदाचा महासार्र अंतरंर्ात उचंबळू लार्ेल यात शंका नाहीत. केवळ वैयलक्तक नव्हे तर त्याचं प्रवतकबिब बाहेरही सवणर ददसू लार्ेल. त्यासाठी मुद्याम ग्राहकांचे वहत, राखीव जार्ा, सावणजवनक रुग्र्ालयातले संप, सम्यक वैद्यकाचे धोरर्, भ्रष्टाचार ह्या संकल्पना माझ्या "कॉन्सेप्युअल स्रे स" ह्या आणर् "र्कवा घालवा" ह्या पुस्तकात वाचा व समजावून घ्या. २३. अंध आज्ञापालन अंधपर्े एकादी बाब उपेक्षू नका आणर् अंधपर्े स्वीकारु नका.

|| 171 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

एनलायटन्ड ओवबडडयन्स आत्मसात करा. कुर्ीही काही सांवर्तलं ककिवा तुम्ही वाचलात की त्याची टर उडवून आंधळे पर्ा टाकून दे ऊ नका, त्याचप्रमार्े आंधळे पर्ानं ते डोक्यावर घेऊन नाचू नका. पूजू नका. जे ऐकाल, जे वाचाल ते तात्पुरतं स्वीकारा. त्यावर नीट ववचार व अभ्यास करा. शक्य असेल तर त्यावर प्रयोर् करुन पहा. जर प्रचीती आली तर ते आत्मसात करा. जर प्रचीती आली नाही तर पुन्हा एकवार स्वतःचं काही चुकले लं असल्यास तपासा, दुरुस्त करा व पुन्हा प्रयोर् करा. पुन्हा प्रचीती नाही आली तर ते सोडू न द्या. २४. स्मरर्शक्ती उत्तम र्ोष्ट आहे. परंतु स्मरले ल्या घटनेशी वनर्डडत दुःखाचा पर्डा डोक्यावर बसू दे ऊ नका. अपयशातून लशकण्यासाठी त्याचा वापर करा. स्मरर्शक्तीमुळे अन्यर्ा खखिता वाढे ल! अशा दुःखाच्या स्मरर्ानं नव्या साहसांची शक्यता आणर् नव्या यशाची आशा मावळते! अपयश वा दुःख यांच्यासाठी कारर्ीभूत आपल्या चुका सुधारर्ं महत्त्वाचं असतं! २५. सतत स्वतःचं दुःखांचं अवडंबर माजवून इतरांच्यावर ओझं बनू नका. त्यातून आत्मसन्मान कमी होतो. त्याचप्रमार्े लोक तुम्हाला टाळू लार्तात. आधारच हवा असेल तर आधार द्यायचीही तयारी हवी. तशी तयारी करा आणर् संपूर्ण-तर्ावमुक्तीमध्ये सामील व्हा. २६. आता आर्खी एक युक्ती सांर्तो पक्षाप्रमार्े वार्ायला लशका. वा-याचा रोख पाहून पक्षी उडतो. वा-याचा रोख कळला की पक्षाच्या || 172 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

उडण्याचा रास कमी होतो. आजचं एकंदर वातावरर् असं आहे की सहृदय व्यक्तीला सवणतोपरी यातना व्हाव्या. परंतु एकदा हा हवेचा रोख कळला, एकदा कळलं की राक्षसी वृत्तींचा सुळसुळाट होण्याचा, मूखा​ांच्या मानसन्मानाचा, दुजणनांच्या सत्तांधतेचा हा काळ आहे की मर् आले ल्या संकटांचा सामना करण्याची शक्ती येते. आधार शोधण्याची वृत्ती र्ळू न पडते आणर् मर् मोठमोठ्या भंपक घडामोडींचा प्रभाव कमी होऊन संपूर्ण तर्ाव मुक्तीमध्ये समरस होण्यातलं महत्त्व कळतं! २७. आकृती ९.१८, ९.१९, ९.२० व ९.२१ मध्ये वार्ण्याचे चार प्रकार आहेत. भावना आणर् बुद्धीशी वनर्डडत तर्ावांवर मात करण्यासाठी आपल्याला आपर् एकर ववजयी होऊ अशी दृष्टी आत्मसात करर्ं आवश्यक आहे.

संपूर्ण तर्ावमुक्तीच्या संपकाणत येर्ारे शेकडो लोक माझी प्रशंसा || 173 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

करतात. काहीजर् तर पाया पडतात. पर् मला त्यात फारसं समाधान वाटत नाही. खरंच नाही. त्यांचा तो दुबळे पर्ा सुखद नसतो. उलट माझा अहंकार फुर्वर्ारा असतो. खरं सांर्ायचं तर असल्या स्तुतीचा मला कंटाळा आलाय.

तुम्हाला मी जे ललवहतोय व तुम्ही जे वाचताय ते भावत असेल आणर् माझ्या इतर पुस्तकांचं महत्त्व पटत असेल तर संपूर्ण तर्ावमुक्तीमध्ये सहभार्ी व्हा. आपर् सारे डमळू न यशस्वी होण्यासाठी आर्ेकूच करु. स्तुती आणर् कनिदेच्या त्या चकाया आता पुरे झाल्या. खरं ना? पटलं ? २८. भाववनक व बौजद्धक तार् तर्ावांवर मात करण्याचा आर्खी एक मार्ण आहे. बुद्धीला (स्वतःची संकुडचत बुद्धी म्हर्जे वैणिक सत्य आकलन करर्ारी वैणिक यंरर्ा नव्हे हे जार्ून) स्वतःच्या जीवनावर वतचा घातक पररर्ाम होऊ दे ऊ नका.

|| 174 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

असे करर्ा-याला तकणटी म्हर्तात. पुस्तकी म्हर्तात. पढतमूखण म्हर्तात.

संपूर्ण तर्ावमुक्ती ही आनंदानं पोहण्यासारखी बाब असली तर बुद्धी म्हर्जे डायवव्हंर् बोडणपयांत जाण्याची प्रवक्रया होय. त्यामुळे संपूर्ण तर्ावमुक्तीसाठी बुद्धीचा सुयोग्य वापर हवाच. परंतु बुद्धीच्या जोखडात आंतररक चैतन्याला र्ाडू न नाही टाकायचं! हे शक्य होण्यासाठी पूवणअटीलशवाय स्वीकार, प्रेम व आदर व नामस्मरर् उपयुक्त ठरतात! २९. भाववनक आणर् बौजद्धक तर्ाव दूर करण्यासाठी आर्खी एक || 175 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

युक्ती पहाल. नेहमी प्रश्न ववचारा. नम्र आणर् धीट बना. अन्यर्ा आपर् उद्धट आणर् भेदरट बनतो. तुम्ही अभ्यास करुन प्रश्न ववचारत रावहलात तर तुमची संवादक्षमता वाढते. भीड चेपते. आत्मववर्श्ास वाढतो. लहानपर्ी आम्ही घाबरायचो. पर् हळू -हळू कळलं की आपर् जे प्रश्न ववचारतो त्याची उत्तर इतर ववद्यार्थया​ांना तर नाहीच पर् पुष्कळदा लशक्षक प्राध्यापकानांही माहीत नाहीत. र्ोडक्यात काय? सतत अभ्यास व प्रश्न यामुळे तुमचा भाववनक व बौजद्धक तर्ाव नक्की कमी होईल. ककिबहुना अशा प्रवक्रयेतूनच हे व अशी पुस्तकं प्रलसद्ध झाली! ३०. भावना व बुद्धीशी वनर्डडत तार् कमी करायला शासन काही करु शकेल काय? होय. खालील बाबी (इतर अनेक बाबींसाठी जार्ा नाही) अ. सम्यक लशक्षर् बाबी आ. सम्यक आरोग्य इ.

सम्यक वैद्यक

ई.

संपूर्ण तर्ावमुक्तीचे सावणवरक प्रलशक्षर्

उ.

आरोग्यदायी खाद्यपदार्ा​ांना प्रोत्साहन

ऊ. प्रदूर्षर् कमी करर्ारी वाहतूक यंरर्ा व सुलभ दळर्वळर् ए.

पयणटनाचा ववकास पयणटनकेंद्राचा ववकास झाडे लावर्े

ऐ.

सबलसडी व मोफत या दोन तत्त्वांचा त्यार्

|| 176 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

ओ. आयकराचा वहशेब औ. राखीव जार्ा बंद करर्े (उत्पादक लशक्षर्/सम्यक लशक्षर् सावणवरक करर्े) अं. लाल वफतीचा त्यार् अः जाती वनमणलून असामान्य तार्-तर्ावांचा सामना कसा करायचा? कारावास, युद्ध कैद, हेरवर्रीमध्ये पकडलं जार्ं, दहशतवादाचे बळी होर्ं, अपघात, दुधणर व्याधी, क्रांवतकारक भूडमर्त धडपड, स्वातंत्र्यचळवळीतल्या कायणकत्या​ांचा छळ, धार्मिक छळ अशा अनेक प्रकारच्या बाबी असामान्य तार्- तर्ाव वनमाणर् करतात. सुंदर समाजाचं स्वप्नं दाखवून एका व्यक्तीनं एका तरुर्ीला आकर्र्षित केलं आणर् लैं वर्क सुख उपभोर्लं . कोर्त्यांही प्रकारे वतची फसवर्ूक झाले ली नसतानाही वतची जी वंचना झाली त्यामुळे वतला जो मानलसक तर्ाव आला असेल तो खरोखरच असामान्य होय. स्वतःच्या आईवर बलात्कार होताना हतबलपर्े पहायला लार्र्ं हाही असामान्य तर्ाव होय. अशा तर्ावांसाठी रेडीमेड उत्तरं नसतात. संपूर्ण तर्ावमुक्तीच्या आकलनातून प्रसारातून व अंमलबजावर्ीतून असे तर्ाव नक्कीच कमी होतील. ♦♦♦

|| 177 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

प्रकरर् र्हावे

अिुमाि •

तार्-तर्ाव सावणवरक आहेत. प्राण्यांनाही तर्ाव आहेत. वरपांर्ी सुखवस्तू समाधानी लोकही तर्ावग्रस्त आहेत.

तर्ावांची व्याप्ती प्रचंड आहे. तर्ावाचे दुष्पररर्ाम असंख्य आहेत.

व्यक्ती आणर् समेष्टी ह्या उभयतांची तर्ावमुक्ती म्हर्जे संपर् ू ण तर्ावमुक्ती. संकुडचत स्वार्ण आणर् संकुडचत दमन वा वैराग्य ह्यांनी संपूर्ण तर्ावमुक्ती शक्य नाही.

लशक्षर्, आरोग्य, शेती, ववज्ञान, तंरज्ञान, उद्योर् आणर् अशा इतर अनेक क्षेरात सम्यक दृष्टीकोन व परस्पर सहकायण वाढवून संपूर्ण तर्ावमुक्ती प्रत्यक्षात आर्ता येईल.

संपूर्ण तर्ावमुक्तीचा प्रसार व व्यवहार ज्या प्रमार्ात हे अनुमान सत्य असेल त्या प्रमार्ात होईल व संपूर्ण तर्ावमुक्ती सवणर प्रत्यक्षात येईल.

♦♦♦

|| 178 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

डॉ. श्रीवनवास जनादण न कशाळीकर

|| 179 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सुपरशलव्हहंग म्हर्जे काय ? सुपरशलव्हहंग म्हर्जे स्वतःच्या व इतरांच्या कल्यार्ाची चैतन्यमय मोहीम ! सुपरललवव्हंर् (संपूर्ण तर्ावमुक्ती) म्हर्जे क्षुद्र सुखदुःखांपासून मुक्तीची व शार्श्त परमानंदप्राप्तीची ववजयी मोहीम ! सुपरललवव्हंर् म्हर्जे स्वधमण; म्हर्जेच नामस्मरर्ातून ववकलसत होर्ा-या सद्बुद्धी, सद्भावना व सद्वासना यांचा आपल्या जीवनातील आपआपल्या क्षेरानुसार होर्ारा कृतार्ण अववष्कार ! संवेदना (ज्ञान), त्यामुळे होर्ारे आंतररक बदल (भाव, भावना आणर् वासना) आणर् त्यातून प्रर्ट होर्ारी प्रवतवक्रया (वार्र्ूक) या स्वरुपाची; व्यक्ती व वातावरर्ादरम्यानची परस्पर प्रवक्रया ववकलसत होर्े म्हर्जे सुपरललवव्हंर् वा टोटल स्रे स मॅनेजमेंट (टी.एस.एम.). हे सुपरललवव्हंर्; अर्दी र्भाणवस्र्ेत, झोपेत व बेशुध्दीतही चालू असल्याने बहुतेकवेळा आपल्याला जार्वत नाही. पर् ते अपुरं असल्यामुळे आपर् स्वयंस्फूतीने अभ्यासायला हवं, सवोच्च प्राधान्य दे ऊन रोजच्या व्यवहारात आर्ायला हवं! तर्ावाची लक्षर्े, तर्ावासंबंधीच्या प्रश्नावल्या, चांर्ला व वाईट तर्ाव, तर्ावाची कारर्े, तर्ावाचे दुष्पररर्ाम, तर्ावाची यंरर्ा, आधार र्ट आणर् अशा अनेक प्रश्नांची चचाण व समाधान; माझ्या इतर || 180 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

पुस्तकांत व ले खांत आहेत. पर् सध्या त्यात र्ुरफटू न न बसता आपर् सुपरललवव्हंर् म्हर्जेच संपूर्ण तर्ावमुक्ती (टी.एस.एम.) ला लर्ेच सुरुवातच करुया आणर् ववजयी होऊया ! िामस्मरर् : नामस्मरर् करण्याला म्हर्जेच आपल्या आराध्य दै वताचे नावाचे स्मरर् करण्याला; जीवनात सवाणडधक महत्त्व आहे. त्यामुळे आपर् शारीररक व व्यावहाररक अशा संकुडचत आत्मघृर्ेतून वा घमेंडीतून मुक्त होतो आणर् आपल्या स्वतःच्या वैणर्श्क उजाणस्रोताशी जोडले जातो व त्या चैतन्याची पुनप्रणचीती घेतो. अिुलोमनवलोम, कपालभाती व उद्गीथ (र्श्सनाबरोबर ओंकाराचा उच्चार) हे प्रार्ायाम ररकाम्या पोटी आणर् ददवसातून वकमान अधाणतास केले तर इतर फायद्यांबरोबरच नामस्मरर्ातील उत्साह व आत्मप्रचीतीचा आनंद शतर्ुणर्त होतात. मालसक पाळी, जखमा, र्रोदरपर्ा, प्रवास इत्यादी पररस्स्र्तीत कपालभाती करता येत नाही व वनयम चुकतो त्यामुळे वहरमोड होण्याचे कारर् नाही. िामस्मरर्ािे आपर् सवण पररस्स्र्तीत ववजयीच होत राहतो. उषःपाि म्हर्जेच सकाळी उठल्यावर पार्ी वपण्याने आपली पचनसंस्र्ा चेतवली जाते व आपली जार्ीव तल्लख बनते. पाण्याने मलद्रव्यांचा वनचरा; आतडी आणर् मूरकपिडांतून सुलभपर्े होतो. शरीरातील रासायवनक प्रवक्रयांचं माध्यम पार्ी आहे. त्याची टं चाई सुरुवातीला सहज जार्वत नाही. परंतु अशी टं चाई सुप्त मनातील तर्ावामुळे वनमाणर् होऊ शकते. पार्ी प्याल्याने ही टं चाई दूर होते आणर् शरीरांतर्णत प्रवक्रया सक्षमपर्े कायणरत होतात.

|| 181 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

शुद्ध व स्वच्छ पार्ी सवा​ांना; सवण दठकार्ी आणर् सवण काळी उपलब्ध व्हायला हवं. लशवाय वॉटर कूलसण बंद करून आरोग्य आणर् कुंभारांचा व्यवसाय यांची जपर्ूक व्हायला हवी. नहरड्या, टाळा व जीभ घासल्यािे ह्या भार्ांशी संबंडधत मेंदूचे भार् चेतवले जातात. यामुळे आपले चैतन्य प्रस्फुररत होते. तसेच रक्तपुरवठा वाढल्याने व स्र्ावनक नसा चेतवल्याने सायनसेस, लाळ ग्रंर्ी, वहरड्या, जीभ, दात इत्यादी भार्ातून मलद्रव्यांचा वनचरा होऊन आरोग्य सुधारते. आंघोळीमुळे; सकाळची सुस्ती जाते आणर् णक्षतीजापलीकडे भरारी घेण्यासाठी मनाला प्रकाशपंख प्राप्त होतात. आंघोळीमुळे केवळ त्वचा स्वच्छ होत नाही; तर शरीरावरचे ज्ञानतंतू व पेशी चेतवल्या जाऊन आणर् उत्तम रक्ताणभसरर् होऊन; नवचैतन्य प्राप्त होते. म्हर्जेच संजीवन होते ! सामान्यतः सकाळी र्ंड स्नानाने अदम्य उत्साह तर सायंकाळी र्रम स्नानाने श्रमपररहार साध्य होतो ! योग्य शारीररक व्यायामाद्वारे वनमाणर् होर्ारी शारीररक उजाण; उत्तम प्रवृत्ती, भावना, ववचार व कृतीद्वारे; सत्कारर्ी लावता येते. केवळ शरीर सौष्ठव आणर् शलक्तप्रदशणन हे व्यायामाचे दुय्यम पैलू आहेत, मुळ ध्येये नव्हेत. त्यांच्यामार्े फरपटर्े व भरकटू न वेडे व्यायाम करर्े स्वतःच्या व इतरांच्या वहताचे नाही. योग्य व्यायामासाठी सामान्य वनयम म्हर्जे - १) डोळे , चेहरा, मान, खांदे, दं ड, हात, बोटे , पाठ, पोट, मांड्या, पाय, पावले , र्ुदद्वार अशा || 182 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सवण भार्ांना व्यायाम दे र्े. २) आपला व्यवसाय, रोजचा प्रवास, वय, र्रोदरपर्ा, प्रसूती इत्यादी बाबींचा ववचार करून सुयोग्य व्यायाम वनवडर्े. ३) तोचतोचपर्ा टाळण्यासाठी व्यायामात मधुन मधुन बदल करर्े. ४) व्यायाम करताना वेळेच्या अडधक सदुपयोर्ासाठी नामस्मरर् करर्े ककिवा रंजनासाठी संर्ीत ऐकर्े ककिवा टी.व्ही. पाहर्े. ५) ललफ्ट टाळर्े (जजने चढण्याने वीज वाचते, वेळ वाचतो आणर् नामस्मरर् व मौन साध्य होतात. त्याचप्रमार्े; ललफ्टमधील वनरर्णक बडबड, कुचाळक्या, टवाळक्या, कनिदा वर्ैरेमुळे होर्ारे मनाचे प्रदुर्षर् आणर् बंददस्तमुळे होर्ारे हवेचे प्रदुर्षर् यापासून सुटका होते ! शक्य तेवढे चालल्यानेही हे फायदे होतात.) चालण्यासाठी बार्ा, उद्याने , जॉकर्िर् रॅ क्स् व पुरेश्या सुया व मोकळा वेळ यांची सोय झाल्यास; हालचालीच्या अभावामुळे ककिवा अपु-या हालचालीमुळे येर्ारा तर्ाव टळे ल व उपरोक्त फायदे ही वाढतील. मसाज केल्याने मज्जा व स्नायूसंस्र्ांप्रमार्े मनालाही प्रेमाची उब व प्रसिता डमळते. मनाच्या स्वस्र्तेमुळे अववचारी कृती व संकटे टळू शकतात. मसाज केल्याने रक्ताणभसरर् व प्रार्वायूचा पुरवठा वाढतो, लवडचकता वाढते. सांधे सुधारतात. पायाच्या मसाजमुळे तळपायाचे अनेक ववकार टळतात ककिवा बरे होऊ शकतात. मधुमेहींना पायाचा मसाज ववशेर्ष फायदे शीर आहे. शारीररक स्स्थती (Posture) योग्य ठे वल्याने पाठदुखी, मानदुखी, डोकेदुखी टळतात ककिवा कमी होतात. तसेच ताठ बसल्याने वा उभे

|| 183 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

रावहल्याने मनाला उभारी येते आणर् अनेक मानलसक दुखर्ी कमी होतात! पररर्ामी वेदनांचा रासही कमी होतो. मेरुदं ड (पाठीचा कर्ा) व मज्जारज्जू यांचे आरोग्य; आत्मववकासालाही पूरक असते. खाताना, वाचताना, बोलताना, ऐकताना, चालताना प्रवास करताना, प्रार्णना करताना ताठ बसायला हवं. मृमयूची भीती व जीविाचे ओझे सहज जरी नाही तरी हळू हळू कमी होऊ शकतात. आपलं शरीर हे खखडकी असून आपर् (आपले चैतन्य) सूयाणप्रमार्े आहोत व शरीर नष्ट पावले तरी आपर् (चैतन्य) अववनाशी आहोत ही धारर्ा रुजायला हवी. समाज आणर् अर्ाणत शरीराच्या माध्यमातूनच हा साक्षात्कार होत असल्याने आपले शरीर आणर् समाज यांचे स्वास्र्थय जपर्े व जोपासर्े महत्त्वाचे आहे. त्यासाठी िामस्मरर्ाच्या संजीविीिे रसरसले ले असे उमपार्क व सृजिशील शशक्षर् घेर्े आणर् सवा​ांसाठी उपलब्ध करर्े महत्त्वाचे आहे. भूक ही सहजप्रवृत्ती प्राण्यांमध्ये जर्ण्यासाठीच आवश्यक असली तरी आपल्याला क्षुधाशांतीतून जीवनाच्या सार्णकतेकडेही जाता येतं! त्यासाठी; शक्य तेव्हा; अिाची प्रत, दजाण, प्रमार्, स्वयंपाकी, स्वयंपाकाची जार्ा व अिपदार्ा​ांचा पुरवठा करर्ारा हे सवण काही आपले मन उित, जार्ृत, समतोल, प्रेमळ, आनंदी व ववशाल बनवर्ारे आहेत का; याचा ववचार करून अिाची वनवड करायला हवी. उदा. नामस्मरर् करर्ारा शेतकरी, नामस्मरर् करर्ारा व्यापारी, नामस्मरर् करर्ारा स्वयंपाकी (आई, बायको वा अन्य), नामस्मरर् करर्ारा वाढपी व इतर सहकारी आणर् नामस्मरर् करर्ारे जर पंक्तीला असले तर ते जेवर् सवोत्तम ठरते. केवळ चव, मांसाहारी वृत्ती, वखवख, सुर्ध ं , दृवष्टसुख ककिवा शरीर सौष्ठव, त्वचेचे || 184 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सौंदयण ककिवा जावहरातींमध्ये वर्णन केले ले नेरदीपक यश; इत्यादी भोळसट, भ्रामक व भुक्कड बाबींच्या आहारी जाऊन अिाची वनवड करु नये. सामान्यतः घरी प्रेमानं बनवले लं; वहरव्या पाले भाज्या, फळे , मोड आले ली धान्ये अंतभूणत असले लं जेवर् उत्तम. र्ाईचे दूध, दही, ताक, लोर्ी, तूप इत्यादी पदार्ण वहतकर. एकाच प्रकारचं धान्य, तेल वा जेवर् शक्यतो टाळावं. मनाच्या उियनासाठी अत्यंत महत्त्वाची बाब म्हर्जे नामस्मरर् करत अि ग्रहर् करर्े. अशा त-हेने केले लं सास्त्वक अिग्रहर् म्हर्जेच यज्ञ ! पर् असा यज्ञ साध्य करण्यासाठी, अि आणर् और्षध प्रशासन आणर् संबंडधत क्षेरातील कायदे , संकेत, योजना, वनयम, प्रर्ा, दृवष्टकोन, वातावरर् आणर् आपली ध्येयं अन् प्राधान्यक्रम पोर्षक आहेत का ? ते तसे कसे बनवता येतील याचा ववचार करायला हवा. लैं नगकतेशी संबंडधत अशा; पालकत्व, कौटुं वबक नाती, सामाजजक जबाबदा-या, आर्र्िक पररस्स्र्ती, मानलसक आधार, परस्पर आदर, वैयलक्तक महत्त्वाकांक्षा, वैवावहक संबंध इत्यादी बाबींचं यर्ार्ण आकलन नामस्मरर्ाच्या द्वारे होतं; आणर् अशा आकलनातून सवा​ांच्या कल्यार्ाची दृष्टी ववकलसत होते. सवांकर्ष कल्यार्ाच्या दृष्टीतून; उदात्त व हृदयंर्म् शृंर्ाराला पोर्षक असे कायदे , वनयम, वाङमय, संकेत, कलाकृती आणर् माध्यमांचे कायण प्रर्ट होते ! त्यातूनच आपल्यातल्या पाशवी व क्षुद्र वासना आणर् बाजारबुर्र्ेपर्ा, यांना; प्रर्ाढ आंतररक ओढ, शृंर्ार आणर् वैणर्श्क प्रेमामध्ये रुपांतररत करर्ारे वातावरर् तयार होते.

|| 185 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

बालसंगोपिाची प्रवृत्ती आणर् ओढ यांची ववहंर्म पुनप्रणचीती घेतली तर क्षुद्र सुखाचा हव्यास आणर् त्यातून होर्ारी भीर्षर् आत्मवंचना टळू शकते. बालकांची हेळसांड र्ांबू शकते. माता व बालकाच्या सम्यक् ववकासासाठी स्तनपान अत्यावश्यक आहे व त्यासाठी चांर्ली व सुरणक्षत अशी व्यवस्र्ा हवी. वातावरर् (environment) आणर् समूह (Society) यांच्याशी असले ल्या अतूट नात्यातून डमळर्ारा आधार आणर् ऊजाण जोपासायला हव्यात. त्यासाठी जन्मस्र्ानी उपजीवीकेची (नोकरीव्यवसायाची) संधी उपलब्ध व्हायला हवी. पर् तसे होईपयांत आपर् नामस्मरर् करत करत सुपरललवव्हंर् मध्ये समरसून जाऊ शकतो आणर् यातील संजीवक चैतन्यामध्ये इतरांना सहभार्ी करत करत ववकासाच्या आणर् समाधानाच्या वाटे वर आर्ेकूच करु शकतो. अपुरेपर्ाच्या (sense of inadequacy) ककिवा न्यूनत्त्वाच्या (sense of inferiority) भावनेपोटी ; आपर् समाज, डमर, सहकारी, नातेवाईक, व्यवसाय, पैसा, झर्मर्ाट, सत्ता, छं द, ववचारप्रर्ाली, तत्त्वज्ञाने, अध्यात्त्मक संप्रदाय यांचा आधार शोधतो आणर् त्यांच्या आहारी जातो. न्यूनत्त्व व एकाकीपर्ावर मात करू पाहतो. हे र्ैर नव्हे पर् ते पुरेही पडत नाही. सम्यक् (Holistic) आरोग्य, सम्यक् लशक्षर्, सम्यक् वैद्यक अशा संकल्पना आणर् नामस्मरर्ाच्या संजीवनीनेच आपर् समाधानी होऊ शकतो. कौटु कबिंक कटु ता नावाच्या शापातून बाहेर पडायचे तर समान ध्येय हवे. पूवी धमणशास्त्राचे पालि हे समान ध्येय होते. धमण, जात, कुळाचार यांनी मार्सं बांधले ली असायची. वैयलक्तक महत्त्वाकांक्षा || 186 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

आणर् स्वैराचारावर शास्रांचा अंकुश होता. आनंद एकमेकांत वाटू न वाढवर्ारे सर् व रुढी; दुःख वाटू न कमी करीत. ककिबहुना या शास्राचरर्ात जीवनाची सार्णकता मानली जायची. पर् आता या बाबी अपु-या पडत आहेत वा अमान्य होत आहेत. आपर् संकुडचत यश व संकुडचत अपयश यात र्ुरफटत, होरपळत व कौटुं वबक कटु तेत कुढत जर्ू लार्लो आहोत! असे रोर्टपर्े जर्ायचे नसेल तर वैयलक्तक व सामाजजक ववकासाच्या संकल्पनांची संजीवनी आपल्या सुपरललवव्हंर्मधून सवणर फुलवायला हवी. नामस्मरर्ाने ती तशी फुलू लार्ते व बहरु लार्ते आणर् सुपर फॅडमली लाईफ ददमाखात अनुभवता येते! वैवानहक व्यथा व व्याकुळता यांच्या मुळाशी आपली संकुडचत वृत्ती आहे ! वववाह म्हर्जे केवळ लै कर्िक सुख, प्रजनन आणर् व्यावहाररक यश व त्याचे प्रदशणन; ही आपली संकुडचत धारर्ा आणर् मानलसक चौकट आहे. वववाहाचा खरा हेतु; संकुडचत अहंकारातून प्रर्त होऊन सामुवहक मुक्ती साधर्े हा आहे. हे कळलं तरच वैवावहक व कौटुं वबक संबंधातील पतीधमण, पत्नीधमण, पुरधमण यांचे ममण; आणर् त्यार्, सहनशीलता, क्षमाशीलता, सेवा यांचे चैतन्यदायी सामर्थयण समजू व उमजू शकेल. आपल्या वासना, रार्, कहिसकता, त-हेवाईकपर्ा, ववकृती आणर् तर्ाकलर्त वैचाररक भूडमका यांच्या ववर्षारी व जीवनानंदाला मारक ववळख्यातून सुटण्यासाठी वववाह संस्कारामध्ये अंतभूणत असले ले सस्च्चदानंदाचा अनुभव दे ण्याचे वैलशष्य; म्हर्जे मुशक्तममण आपर् समजून घ्यायला हवं. अन्यर्ा, पती-पत्नी दोघांनाही पैशाचा प्रचंड सोस असला आणर् तो पूर्ण दे खील झाला तरीही समाधान डमळू शकत नाही आणर् क्षुद्र सुखाचे अवडंबर व प्रदशणन करण्याचा प्रयत्नही केववलवार्ा ठरतो. || 187 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सुपरललवव्हंर् म्हर्जे आत्त्मक, आंतररक व म्हर्ूनच वैणर्श्क शृंर्ार हेच वैवावहक जीवनाचं मुशक्तममण आणर् ववर्श्कल्यार्ाचं प्रेमकाव्य आहे. हे नामस्मरर्ाने अनुभवता येते. सहािुभूती आणर् करुर्ा र्े खील भाबडेपर्ापायी असहाय्य आणर् अर्वतक ठरतात! कारर् दाररद्र्य, वनरक्षरता, रोर्राई इत्यादींववर्षयीच्या उदात्त पर् भाबड्या व भोळसट सहानुभूतीतून दे र्ग्या, अनुदान (सबलसडी), राखीव जार्ा इत्यादी तात्पुरत्या वेदनाशामकांची उत्पत्ती होते व प्रभाव वाढतो. पर् सामाजजक व्यर्ांचे मूळ या उपायांनी नष्ट होत नाही. उलट (हे उपाय लर्ेच बंद करर्े योग्य नसले तरी) त्यातून हळू हळू बेपवाणई, लाचारी, वनरुत्साह, आळस, वनलण ज्जपर्ा, बांडर्ुळी वृत्ती, तसेच; मत्सर आणर् सामाजजक ववद्वे र्ष वर्ैरे जहरी अपप्रवृत्ती वनमाणर् होऊ लार्तात. त्यामुळे भाववनक वनराशा आणर् हतबलता टाळायची असेल तर सहानुभूती व करुर्ा या भावनांना उदात्त आणर् सामर्थयणवान शहार्पर्ामध्ये रुपांतररत करायला हवं. ज्या शैक्षणर्क संस्र्ा, ववद्यार्ी, लशक्षक व पालकांना सवांकर्षपर्े सक्षम बनवीत नाहीत त्या संस्र्ा बहुतेक सामाजजक व वैयलक्तक व्यर्ांचे मूळ असून; दृष्टीकोन, बुध्दी, भावना, वासना, कलाकौशल्य व उत्पादकता यांना जोपासर्ारे आत्मज्ञानजन्य व आत्मज्ञानानुवती सम्यक् लशक्षर् दे र्ाया संस्र्ाच वैयलक्तक व सामाजजक कल्यार् साधू शकतात; आणर् हे समजर्े, म्हर्जे उदात्त आणर् समर्ण शहार्पर्. अनुत्पादक आणर् असहाय्य बनवर्ा-या लशक्षर्ामुळे ; लशक्षर्संस्र्ा, लशक्षक, ववद्यार्ी, पालक इ. सवणच कंर्ाल होतात. साहजजकच शाळे ची परवानर्ी, अनुदान, जार्ा, प्रमार्पर, वनयमबाह्य नेमर्ुका व पर्ार, वनयमबाह्य

|| 188 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

दे र्ग्या व बेकायदे शीर कोडचिर् क्लासेस, नवीन बांडर्ुळी संस्र्ा काढर्े; अशा अनेकववध कारर्ांसाठी भ्रष्टाचार सुरु होतो. पर् या भ्रष्टाचाराहूनही भ्रष्ट बाब म्हर्जे अशा अनुत्पादक लशक्षर्ामुळे; एरवी कुटुं बाला आर्र्िक मदत करर्ारा ववद्यार्ी; लशकू लार्ल्यावर आर्र्िक हातभार लावू शकत नाही. साहजजकच गर्वेश, जेवर्, पुस्तके वसतीगृह इ. मोित डमळाले तरी कुटुं बाचे आणर् पयाणयािे; र्े शाचे आर्थिंक िुकसाि भरूि येत िाही. साहजजकच ववद्यार्थया​ांची र्ळती होते. ही मुलेच बाल कामगार बिूि जजवंतपर्ी मरर् अिुभवतात व समजा पुढे शशकली तर सुशशणक्षत गुंड वा वैिल्यग्रस्त बेकार बितात. यातूिच पुढे उंर्ीरस्पधाण (रॅटरेस) आणर् इतर जीवघेणया कारवाया िोिावतात. मयाचप्रमार्े गशलच्छ राजकारर्ाला र्े खील ऊत येतो. पररर्ामी सवण संबंडधतांचा उत्साह, आस्र्ा आणर् वनष्ठा संपू लार्तात आणर् सामर्थयणदायी लशक्षर् पराभूत होऊन क्षुद्रता आणर् उन्मादी हीनता यांचा सावणवरक ववजय होऊ लार्तो. घोकंपट्टीवाले अभ्यासक्रम, बैठेपर्ाचा तर्ाव, पालकांपासून दुरावा, वैयलक्तक आस्र्ापूवणक मार्णदशणनाचा अभाव, कायाणनुभवाचा अभाव, संवादाचा अभाव यांनी सवांकर्ष -हासात भर पडते. म्हर्ून; या सवण दुरावस्र्ेवर मात करून सुपरललवव्हंर् साध्य करण्यासाठी आपर् सवण संबंडधतानी नामस्मरर् करत करत आणर् त्याचा प्रसार करत करत नम्रपर्ा व धीटपर्ा आत्मसात करायला हवा. प्रत्येक व्यवहारात; आपर्; काळजीपूवणक ऐकर्े, ववचार करर्े, प्रश्न ववचारर्े, चचाण करर्े, प्रयोर्ांती स्वीकार ककिवा त्यार् करर्े; इ. बाबी केल्या तर; आपली सूज्ञता वाढू न सवण क्षेरांमध्ये आणर् सवण स्तरांवर सम्यक् दृष्टीकोन, सम्यक ववचार, सम्यक भावना, सम्यक वासना आणर् || 189 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सम्यक आचार यांनी रसरसले ली सम्यक लशक्षर् व्यवस्र्ा आणर् कायणसंस्कृती ववकसीत होतील आणर् समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये अडधडष्ठत होतील. यातूनच सुपरललवव्हंर् म्हर्जचे सम्यक् ववकास साध्य होईल! शेवटी एक बाब नक्की खरी आहे की काही लशक्षर्संस्र्ा अपवादात्मकररत्या उत्तम काम करतात. आपर् त्यांचे अणभनंदन करु आणर् त्यांना मनःपूवणक शुभेच्छा दे ऊ पर् अपवादाने वनयम लसद्ध होतो हे दे खील खरे नाही का ? भाबडेपर्ापायी होर्ारी िसवर्ूक टाळण्यासाठी नोकरी व्यवसायांचे दे खील खरे स्वरुप आणर् आपली आवड व क्षमता; नामस्मरर्ाद्वारे नीट जार्ून घ्यायला हवी. व्यवसायाभोवतीच्या झर्मर्ाटाचं वलय भेदून; त्या व्यवसायात अंतभूणत असले लं काम, धोके आणर् समाजावरील इष्ट-अवनष्ट पररर्ाम जार्ून घ्यायला हवेत. तरच आपर् एखाद्या नोकरी व्यवसायाच्या अनाठायी आकर्षणर्ापासून दूर राहून अपयशाचे आत्मघातकी वैफल्य वा ववकृत यशाच्या उन्मादापासून स्वतःला वाचवू शकतो. जावहरात व्यावसावयकांनी सुद्धा नामस्मरर्ाच्या आधाराने; वहतकारक सेवा, नोक-या, व्यवसाय आणर् उत्पादनांना प्रोत्सावहत करून; लाभ घेर्ायांना / ग्राहकांना योग्य वनवडीमध्ये सहाय्यभूत होण्याचा पुण्य व्यवहार करायला हवा. एकंदरीत आपल्या व्यवसायाची समाजकल्यार्कारी बाजू व वैलशष्ये आकलन झाली तर त्या नोकरी-व्यवसायात आपर् समसरतो. व्यावसाडयक समाधाि डमळण्यासाठी, परस्पर सौहादण , उत्सव, समारंभ, प्रोत्साहन, योग्य कामाची ववभार्र्ी, उत्तरदावयत्त्व, ववधायक सूचनांची सुयोग्य व तत्पर अंमलबजावर्ी आणर् मालक व || 190 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

सहकारी यांच्या सम्यक् कल्यार्ाचं ध्येय ह्या बाबी अत्यावश्यक आहेत. अयोग्य आणर् अप्रस्तुत नवरक्तीच्या शृंखला -हासकारकच असतात. “सुयोग्य मार्ाणनं समृद्धी” हे ध्येय बाळर्ायलाच हवे. यातूनच आपर् वैयलक्तक व सामाजजक पातळीवरील क्षुद्र ध्येय आणर् आत्मघातकी दृष्टी, ववचार, भावना वा कृती टाळू शकतो. थोडक्यात; सुपरशलव्हहंगचा म्हर्जेच संपूर्ण तर्ावमुक्ती टोटल स्रे स मॅनेजमेंट (टी.एस.एम.) चा मलर्तार्ण म्हर्जे; वेर्वेर्ळया ववचारसरण्या, ध्येये, चळवळी, डमशन्स, श्रध्दा, संकेत, परंपरा रुढी, झर्मर्ाट, प्रलोभने, हव्यास आणर् ववकृतींच्या दे खील मुळाशी वा र्ाभ्यात जार्े; आणर् स्वतःच्या संपूर्ण जीवनाचे सार्णक करर्े! सुपरशलव्हहंग ही धमाणर्ाय बाब िाही. मयामुळे सहभागासाठी सवा​ांचे आममीयतेिे स्वागत होते. परंतु र्े र्ग्या मात्र िम्रपर्े िाकारल्या जातात. तसेच; सुपरललवव्हंर्मध्ये व्यलक्तर्त सवयी, आहार, शारीररक लाभ, वैयलक्तक फायदे , नफा-नुकसान, पर्थय-अपर्थय, करमर्ूक, उत्सव, धार्मिक रुढी, परंपरा, खेळ, संर्ीत, लसनेमा, नृत्य, सौंदयण साधने, अलं कार, कला, फॅशन, कोडी अशा; जीवनाच्या बाह्यांर्ांबद्दल प्राधान्यक्रमाने चचाण केली जात नाही. अखेर; नामस्मरर् करत करत; आपल्या अभ्यासानं, आचरर्ानं आणर् इतरांना सहभार् करून घेण्यानं सुपरललवव्हंर्चा जो आनंद अनुभवता येतो, तो अनुभवच महत्त्वाचा आहे. (आम्ही मोठाले दावे करर्ं आणर् तुम्ही पुस्तकावरून वनव्वळ नजर वफरवर्ं दोन्हीही व्यर्ण || 191 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

आहेत.) या अनुभवातूनच वैयलक्तक व वैणर्श्क जीवनावरील ववकृतीचा पर्डा कमी कमी होत; वैयलक्तक स्वातंत्र्यातून आत्मसाक्षात्कार व लोकशाहीतून ववर्श्कल्यार् साध्य होतील ! सवे भवन्तु सुखखिः वैयलक्तक व ववर्श्कल्यार्ाची दृष्टी, ववचार, भावना आणर् कृती याद्वारे हावनकारक उर्ळपर्ा आणर् संकुडचतपर्ा यातून मुक्ती डमळू न सवणजर् सुखी होवोत.

♦♦♦

|| 192 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

डॉ. श्रीवनवास जनादण न कशाळीकर यांची खालील पुस्तके ववववध वेबसाईटवर मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध आहेत. १) चैतन्यसाधना २) कामजीवन (ज्ञान आणर् समाधान) ३) सूयणशोध ४) भोवरा ५) अमेररकनांच्या अंतरंर्ात ६) सहस्रनेर ७) आरोग्याचा आरसा ८) र्कवा घालवा- स्फुती डमळवा. ९) वैद्यकीय व्यवसाय - व्यवहार व ध्येय १०) संपूर्ण आरोग्यासाठी नामस्मरर् ११) मोसमी आजार १२) सम्यक वैद्यक १३) शांभवी १४) तर्ावमुक्तीसाठी उपयुक्त ले ख १५) संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती १६) वहतर्ुज १७) आरोग्यस्मरर् १८) यशोदय १९) नवग्रहस्तोर २०) आरोग्यदीप || 193 ||


।। संपूर्ण तर्ावमुक्ती व समस्यापूती ।।

२१) आरोग्य का राजमार्ण (कहिदी पुस्तक) २२) नामस्मरर् (सवांकर्ष कल्यार्ाचा राजमार्ण) २३) चैतन्यधारा २४) सुपरललवव्हंर् १)

Stress (Understanding and management)

२)

Conceptual Stress Management

३)

Smiling Sun

४)

Holistic Health

५)

Health in First Chapter of Geeta

६)

Namasmaran

७)

Holistic Medicine

८)

Practical (TSM)

९)

Be successful in Examination

१०) Namasmaran and Superliving ११) Namvijay १२) Hrudgal १३) Total Stress Management (TSM) १४) Superliving ई-बुक्स् - आनंदशोध, आनंदरहस्य, आनंदप्रचीती, सुपरललवव्हंर् डीव्हीडी - संपूर्ण तर्ावमुक्ती कृती आणर् अनुभव, नामस्मरर् आणर् Total Stress Management संपकण - डॉ. सुहास म्हेरे (मो. - ९८२१६३७२१३) || 194 ||



978- 93- 89252- 93- 4


Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.